बजाज फायनान्सच्या पठाणी वसुली मुळे लोकांवर आत्महत्येची पाळी-बाबूभाई भवानजी .
मुंबई/ गरीब मध्यम वर्गीय माणसाची आर्थिक स्थिती बेताची असते त्यामुळे हा नोकरदार माणूस स्थिती चांगली नसल्याने आपला संसार गाडा चालवण्यासाठी अधून मधून कर्ज काढीत असतो . काही लोक छोटा मोठा धंदा सुरू करण्यासाठी कधी खाजगी सावकारांकडून तर कधी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढतात.मात्र त्यांच्या याच मजबुरीचा फायदा घेत बजाज सारख्या फायनान्स कंपन्या कर्ज देताना अव्वाच्या सव्वा…
