भिवंडी दि 30(आकाश गायकवाड )शहरातील अनेक तलावाच्या जागांवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्याने किमान चार तलाव नामशेष झाले असताना शहरातील नागरीकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या वऱ्हाळ तलावाची पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे दुर्दशा झाली असून या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग आला असून दुर्गंधी पसरली असून त्या विरोधात नागरीक संतप्त असून तलावांचे संवर्धन पालिका करू शकत नसल्यास तो कामतघर गावाच्या स्वाधीन करावा अशी मागणी स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी केल्याने खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी आयुक्त सुधीर देशमुख यांनी संपूर्ण तलाव परिसराची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे .भिवंडी पालिका क्षेत्रातील कागदावर 65 एकर परंतु प्रत्यक्षात 60 एकर क्षेत्रफळात विस्तारलेला वऱ्हाळ तलाव भिवंडी शहरातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात असून या तलावातून शहरातील जुन्या परिसराला दोन एल टी पाणी पुरवठा केला जात असून ही या तलावातील पाण्याचे शुद्धीकरण व तलावांचे सुशोभीकरण या कडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक कामतघर ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी शहरातील तलाव नामशेष होत असताना एकमात्र वैभव असलेल्या तलावाचा सांभाळ करण्यात पालिका प्रशासन असमर्थ ठरत असल्याने तलाव मूळ कामतघर ग्रामस्थांच्या हाती सोपवावा अशी मागणी केली आहे, शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाळ तलावांचे जातं करणे ही सर्वांची जबाबदारी असून या तलावातून भविष्यात 5 एम एल टी पाणी वितरीत केले जाणार आहे .परंतु तलावात तीन ठिकाणी नजीकच्या नागरी वस्तीतील मैल युक्त सांडपाणी तलावात झिरपत असल्याने तलावात दुर्गंधी व हिरवा तवंग पसरला असून त्यावर पालिका प्रशासन तात्काळ शुद्धीकरण व सुशोभीकरण या साठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
Similar Posts
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटही शिवाजी पार्कच्या मैदानात
मुंबई/ खरी शिवसेना कोणाची यावरून आता ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यात न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाई सुधा अटळ आहे आणि त्याला निमित्त ठरणार आहे दसरा मेळावा हा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत दोन्ही गट आता ठाम आहेतदसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून सुरू आहे पण शिवसेनेतील बँडच्या नंतर आता खरी शिवसेना कोणाची यावरून…
रायगड भुषण किशोर गायकवाड यांचा वाढदिवशी सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन; दिग्गजांची उपस्थितीती! सामाजिक क्षेत्रात गायकवाड यांचा ठसा!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील डिकसल येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा रिपाइं (आठवले) गटाचे तालुका उपाध्यक्ष यांचा वाढदिवशी डिकसल परिसरात सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन रिपाइंचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचा हस्ते पार पडले आहे. यावेळी या वाढदिवसा निमित्त लहानशा चिमुकल्याचा जीवावर उदार होवुन जीव वाचविणारे शुरवीर मयुर शेळके याचा तसेच नेरळचे नवनिर्वाचित…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला- निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
सत्ता संघर्षाची लढाई ७ न्यायमूर्तींकडे नेण्याची ठाकरे गटाची मागणी न्यायालयाने फेटाळलीत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला -एकनाथ शिंदेदिल्ली – आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले त्यांची मुख्य याचिका लार्जर बेंचकडे सोपवण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली ता दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुःयबान चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकले आता…
भारताचा १डाव ७६धावांनी दारुण पराभव
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात काल इंग्लंडने भारताचा १ डाव ७६ धावांनी पराभव करून पाच कसोटी सामन्यांच्या यमालिकेत१/१अशी बरोबरी केली आहेइंग्लंडच्या भेदक गोलंदाजी समोर भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावत गडगडला त्यानंतर इंग्लंडने कप्तान जो ऋतच्या शतकाच्या जोरावर ४२९ धाव केल्या व भारतावर ३५६ धावांची आघाडी घेतली भारताने दुसऱ्या डावात पराभव टाळण्याचा प्रयत्न…
शिवशाहीचे वारसदार
शिवप्रभुचा हा महारष्ट्र लढवय्या शूरवीरांचां म्हणून ओळखला जातो इथे गवतालाही भाले फूटतात अशी या मराठी मातीची ओळख आहे . मोडेल पण वाकणार नाही असा स्वाभिमानी मराठी माणूस या महाराष्ट्रात रहातो आणि याच स्वाभिमानी लढवय्या मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला अशी इतिहासात नोंद आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयहिंदूंच्याच सणांवर निर्बंध का ?
गणेशोत्सवातील कठोर निर्बंध च्या विरोधात नितेश राणेंनी घेतली राज्यपालांची भेटमुख्यमंत्र्यांवर गणेशोत्सव मंडळे नाराजमुंबई/ कोरोंनाचे कारण पुढे करून गणेशोत्सवावर सरकारने जे कठोर निर्बंध लादले आहेत त्यामुळे गणेशोत्सव मंडळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असून हे निर्बंध मागे घेण्याची मागणी करीत आहेत आणि याच मागणीसाठी काल भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन हिंदूंच्या च सनांवर…
