भिवंडी दि 30(आकाश गायकवाड )शहरातील अनेक तलावाच्या जागांवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्याने किमान चार तलाव नामशेष झाले असताना शहरातील नागरीकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या वऱ्हाळ तलावाची पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे दुर्दशा झाली असून या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग आला असून दुर्गंधी पसरली असून त्या विरोधात नागरीक संतप्त असून तलावांचे संवर्धन पालिका करू शकत नसल्यास तो कामतघर गावाच्या स्वाधीन करावा अशी मागणी स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी केल्याने खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी आयुक्त सुधीर देशमुख यांनी संपूर्ण तलाव परिसराची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे .भिवंडी पालिका क्षेत्रातील कागदावर 65 एकर परंतु प्रत्यक्षात 60 एकर क्षेत्रफळात विस्तारलेला वऱ्हाळ तलाव भिवंडी शहरातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात असून या तलावातून शहरातील जुन्या परिसराला दोन एल टी पाणी पुरवठा केला जात असून ही या तलावातील पाण्याचे शुद्धीकरण व तलावांचे सुशोभीकरण या कडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक कामतघर ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी शहरातील तलाव नामशेष होत असताना एकमात्र वैभव असलेल्या तलावाचा सांभाळ करण्यात पालिका प्रशासन असमर्थ ठरत असल्याने तलाव मूळ कामतघर ग्रामस्थांच्या हाती सोपवावा अशी मागणी केली आहे, शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाळ तलावांचे जातं करणे ही सर्वांची जबाबदारी असून या तलावातून भविष्यात 5 एम एल टी पाणी वितरीत केले जाणार आहे .परंतु तलावात तीन ठिकाणी नजीकच्या नागरी वस्तीतील मैल युक्त सांडपाणी तलावात झिरपत असल्याने तलावात दुर्गंधी व हिरवा तवंग पसरला असून त्यावर पालिका प्रशासन तात्काळ शुद्धीकरण व सुशोभीकरण या साठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
Similar Posts
संपाचा ताण एस टी कर्मचाऱ्याचा हार्ट अटेकने मृत्यू
कल्याण/ सध्या विलनीकरनाचा मूंर्द्द्यावर सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या संपत काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली तर काहींचा हार्ट एटेक येवून मृत्यू होतोय काल कल्याण एस टी डेपोत वाहक म्हणून कऱ्यरात असलेल्या विजय राठोड या एस टी कामगाराचा हार्ट अटेक येवून मृत्य झाला मूळचा भिंगार येथील असलेला विजय राठोड हा सुरवाती पासून संपतील उपोषण आणि धरणे आंदोलनात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजनतेचे मरण त्यांचे राजकारण
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सत्ताधारी महावविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जी रस्सीखेच सुरू आहे ती पाहिल्यावर या लोकांच्या विषयी सामान्य माणसाच्या मनात जो संताप निर्माण झालाय . त्याचा आगामी निवडणुकीत स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही . कारण जेवढा वेळ हे लोक सहावी जागा जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात घालवीत आहेत . तेवढंच वेळ जर यांनी लोकांच्या प्रश्नासाठी दिला असता…
गुलाम वंशाचा गोऱ्यांवर विजय- ऋषी सूनक इंग्लंडचे पंत्रधान
लंडन/ नियती मोठी विचित्र आहे ती कधी कोणाला शिखरावर पोचवेल आणि कधी कोणाला खड्ड्यात घालील याचा नेम नाही ज्या ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले त्याच भारतीय वंशाचे ऋषी सुनक इंग्लंडचे नावे पंत प्रधान बनले आहेत.आर्थिक प्रश्नांवरून इंग्लंड मधील राजकारणात मोठी उलथापालथ झालीय सुरुवातीला पंतप्रधान जॉन्सन यांनी राजीनामा दिला त्यानंतर लिझा ट्रीस या पंतप्रधान झाल्या…
फ्रिज मधून खोके कुठे गेले याची चौकशी करणार – मुख्यमंत्री
मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता…
निशाणी आणि नाव असले काय नसले काय बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे – राज ठाकरे
मुंबई/ मी शिवसेना सोडली पण त्याच्याशी शिंदे,राणे आणि भुजबळ यांच्या तुलना करू नका .निषणीसाठी सध्या भांडत आहेत पण माझ्यासाठी निशाणी असली काय किंवा ननसली काय मला फरक पडत ने कारण माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचारच मला पुढे न्यायचा आहे असे मनसे अध्यक्ष राजं ठाकरे यांनी काल सांगितले यावेळी त्यांनी उद्वव ठाकरे यांना सवाल…
जुनी पेन्शन सरकारला टेन्शन- उपमुख्यमंत्र्यांनी हात झटकले
मुंबई – जुनी पेन्शन योजना घाईघाईने लागू करणे आर्थिक दृष्ट्या योग्य ठरणार नाही त्यावर व्यापक चर्चा करणे आवश्यक आहे ज्या राज्यांनी तसे केले त्यांचा अभ्यास करायला हवा असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हात झटकलेजुनी पेन्श योजनेत निवृत्तीवेळचा जो पगार होता त्याच्या पन्नास टक्के पगार निवृत्तीनंतर मिळायचा. नवीन पेन्शन स्किम मध्ये पहिल्यांदा सरकारने 10 टक्के आणि…
