: मुंबई – जिल्हा परिषदा आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलवयात अशी अर्जी सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती पण सादर निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने त्यांचे वेळापत्रक बदलता येणार नाही . निवडणुका ठरलेल्या तारखेलच होतील असे म्हणत निवडणूक आयोग ने सरकारची विनंती फेटाळली आहे .त्यामुळे आता 5 जिल्हा परिषदा आणि 33 नगर पंचायतीच्या निवडणुका ठरल्या प्रमाणे ५ अक्सेबर होतील आणि 6 तारखेला मतमोजणी होईल ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे सर्वच पक्षांचा या निवडणुकीला विरोध होता पण सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्र्म जाहीर केला
Similar Posts
निदान राष्ट्रपती तरी राजकारणातला नसावा
यंदाचे वर्ष हे निवडणूक वर्ष आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण 2021 साल कोरोन च्या प्रकोप मध्ये गेले आता कोरोणाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालंय लोक घराबाहेर पडले आहेत . काम धंदे सुरू झालेत त्यामुळे निवडणुकाही वेळ मिळाला आहे काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आता राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांची…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीययोगीच्या थोबाडात मारण्याची भाषा केल्या प्रकरणी पाच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल .- राणे सुटले पण मुख्यमंत्री अडचणीत
मुंबई/ शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष आता हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे दोन्ही कडून एकमेकांना आव्हान प्रती आव्हान दिले जात असतानाच ज्या कानाखाली मारण्याच्या वक्तव्य वरून राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे तसेच वक्तव्य २०१८ मध्ये उद्वव यांनी योगिंच्या बाबतीत केले होते त्यामुळे योगिंचे थोबाड फोडण्याची भाषा केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील ५ पोलीस ठाण्यांमध्ये उद्धव…
घोडेबाजार अटळ
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात उतरले आहेत त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे.आणि या घोडेबाजार अपक्षांची अक्षरशः दिवाळी आहे.आता अपक्ष आमदारांवर करोडोंची बोली लागेल त्याची मते विकली जातील आणि हे हरामखोर राजकीय पुढारी एखाद्या आजारी माणसाला चार पैशाची मदत करणार नाहीत .एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी चार पैसे देणार नाहीत पण आता अपक्ष आमदार…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकाँग्रेस मध्ये परिवर्तन- कुटुंबातील फक्त एकालाच मिळणार निवडणुकीचे तिकीट
जयपूर/ सध्या काँग्रेसचे राजस्थान मध्ये जे चिंतन शिबीर सुरू आहे त्या शिबिरात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काँग्रेस मधील एका कुटुंबातील फक्त एकालाच निवडणुकीचे तिकीट देण्याचा क्रांतिकारी निर्णय काँग्रेसने घेतला आहे .त्यामुळे भविष्यात काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होणार नाही .काँग्रेसच्या चिंतन शिबिरात गेल्या दोन तीन दिवसांपासून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली . त्यातील महत्वाचा…
एम आय एम ला महाविकास आघाडीत घेण्यास ठाकरे आणि पवारांचाही नकार
मुंबई/ एम आय एम ही भाजपचीच बी टीम आहे आणि त्यांना महाविकास आघाडीत घुसवून महाविकास आघाडी कमजोर करण्याचा भाजपचाच प्लॅन आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या कारस्थनाला बळी पडणार नाही असे शिवसेनेकडून काल स्पष्ट करण्यात आले आहे तसेच एम आय एम बरोबर आम्ही कदापि युती करणार नाही असे मुख्यमंत्री उधव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे त्यामुळे एम…
यापुढे शासकीय शाळांमध्ये सिसी टिव्ही
ठाणे/ येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये टप्प्या टप्प्यान सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मोठी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे या घोषणामुळे पालक आणि शिक्षक वर्गाने समाधन व्यक्त केले असले तरी हे सीसीटीव्हीचा अंमलबजाणी कधी होणार याची चर्चा सुरु आहे.वर्षा गायकवाड म्हणाले की, ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अशा शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही…
