: मुंबई – जिल्हा परिषदा आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलवयात अशी अर्जी सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती पण सादर निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने त्यांचे वेळापत्रक बदलता येणार नाही . निवडणुका ठरलेल्या तारखेलच होतील असे म्हणत निवडणूक आयोग ने सरकारची विनंती फेटाळली आहे .त्यामुळे आता 5 जिल्हा परिषदा आणि 33 नगर पंचायतीच्या निवडणुका ठरल्या प्रमाणे ५ अक्सेबर होतील आणि 6 तारखेला मतमोजणी होईल ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे सर्वच पक्षांचा या निवडणुकीला विरोध होता पण सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्र्म जाहीर केला
Similar Posts
सावरकरांच्या नावाला आयोजकांचा विरोध- साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात
नाशिक/ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पुढील महिन्यात होत असून संमेलन स्थळाला सावरकरांचे नाव देण्यास आयोजकांनी विरोध केल्यामुळे सावरकर प्रेमी संतप्त झाले असून त्यांनी नाशिक मध्ये ठिकठिकाणी निषेधाचे फलक लावले आहेत शिवाय त्यांच्या या तीव्र विरोधामुळे साहित्य संमेलनाच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले…
मुख्यमंत्री आमचा आहे हे लक्षात ठेवा ; राष्ट्रवादीला शिवसेनेचा इशारा
पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याची भाषा करणार्या अजितदादा पवार यांना काल शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात सेनेचे खासदार संजय राऊत यांनी इशारा देत सांगितले की राज्यात मुख्यमंत्री आमचा आहे ते सध्या दिल्लीला गेले आहेत हे लक्षात ठेवा राऊत यांच्या या इशार्यामुळे महा विकास आघाडीत खळबळ मजली आहे .गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील तिन्ही…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअर्थहीन अर्थसंकल्प काय स्वस्त- चपला,कपडे,मोबाईल चार्जर,होते,दागिने, शेतीची अवजारे कॅमेरे, विदेशी यंत्र काय महाग
एमिटशन ज्वेलरीदिल्ली/ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल २०२२/२३ चां देशाचा अर्थ संकल्प सादर केला जो ३९.४५ लाख कोटींचा असून५ राज्यांच्या निवडणुकांमुळे कररचनेत जनतेवर कोणताही मोठा बोजा तज्ज्ञ आलेला नाही तसेच सलग सहाव्या वर्षी कर आयकर उत्पन्नाचा मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही उलट कृषी आणि उद्योग जगतासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेतनिर्मला सीताराम आयकर…
मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस लावल्याने तणाव -हिंदुत्ववादी संतापले ! आज कोल्हापूर बंद
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली. दोन गटाचे लोक एकमेका विरोधात उभे ठाकले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तर संबंधितांवर कारवाई सुरू झाली असल्याने बंद केला जाऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. शहरातील सदर…
सावधान! सोमवार मंगळवार अतिवृष्टीचा इशारा
मुंबई -राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरवात केली असून सोमवार मंगळवार या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विधर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशार देण्यात आलाय त्यामुळे धारणांच्या क्षेत्रातील गावांना सुरक्षित स्थळी हलवले जाणार आहे . विदर्भातील अकोला अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिति निर्माण होऊन निर्गुणा नदीला पुर येऊन त्या पुराचे…
दुर्घटना ग्रस्त पोरसे गावातील पिढीत कुटुंबांना मदतीचा हात
खेड/ अतिवृष्टी मध्ये ज्या खेड तालुक्यातील पोस्ट गावच्या बौद्ध वाडीत दरड कोसळून १७गावकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्या दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला डोंबिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती धावली आहे.समितीच्या कार्यकारिणी मधील सदस्यांनी स्वतः दुर्घटना ग्रस्त भागाला भेट देऊन तिथल्या दुर्घटनाग्रस्त १२० धान्याची किट ,१२० कव्हर मध्ये प्रत्येकी ५०० रुपयांची आर्थिक मदत,कपडे,मोठ्यांना चपला,लहान मुलांना शूज,रेनकोट छत्री आदींची…
