: मुंबई – जिल्हा परिषदा आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलवयात अशी अर्जी सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती पण सादर निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने त्यांचे वेळापत्रक बदलता येणार नाही . निवडणुका ठरलेल्या तारखेलच होतील असे म्हणत निवडणूक आयोग ने सरकारची विनंती फेटाळली आहे .त्यामुळे आता 5 जिल्हा परिषदा आणि 33 नगर पंचायतीच्या निवडणुका ठरल्या प्रमाणे ५ अक्सेबर होतील आणि 6 तारखेला मतमोजणी होईल ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे सर्वच पक्षांचा या निवडणुकीला विरोध होता पण सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्र्म जाहीर केला
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभेच्या सभापतींच्या विरोधात अविश्वासाचा ठराव
नागपूर – हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून विरोधकांनी त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दिला आहे त्यामुळे आज शेवटच्या दिवशी सभागृहात हंगाम होण्याची शक्यता आहे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात राजकारण चांगलंच तापलं आहे. आता महाविकास आघाडीकडूनविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यासंदर्भात मविआकडून…
कर्नाटकची पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडली
नागपूर – महाराष्ट तोडून इथली गावे कर्नाटकला जोडण्याचे स्वप्न कर्नाटकचे मुख्यमंत्री पाहत आहेत . त्यांनी जत मधील ४० गावांवर तसेच सोलापूर आणि अक्कलकोट मधील कांही भागांवर हक्क सांगितल्याने महाराष्ट्रातील जनता संतापली आहे असे असताना कर्नाटकातील पर्यटन स्थळांची माहिती देणारी पोस्टर्स नागपुरात लावण्यात आली होती . ती सर्व पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडून टाकली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी…
बुधवारी अनिल देशमुख ई डी समोर आत्मसमर्पण करणार?
मुंबई/ शंभर कोटींच्या खंडणी चे गंभीर आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई डी ने पाचव्यांदा समन्स बजावले असून ते ई डी समोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे .अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही त्यामुळे आता त्यांच्या समोर आत्मसमर्पण हाच एकमेव पर्याय आहे त्यातच इडी…
संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला आधुनिक ‘चाणक्य’ : डॉ. मनोहर गजानन जोशी !
पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात सौ. सरस्वती आणि श्री. गजाननराव जोशी या गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौर पदी…
एस टी कामगारांच्या संपावर न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी — आज काय होणार?
मुंबई/ गेल्या तीन आठवड्यां पासून सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या संपात आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे कारण आज न्यायालयात या संपावर महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विलिनीकरण मुद्द्यावर असून बसलेल्या एस टी कामगारांना सरकार आणि मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार कामावर हजर राहण्याचे आदेश देवून सुधा…
आम्ही घरात बसून सरकार चालवत नाही- मुख्यमंत्री शिंदे
कन्नड/ शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत आता लोकांना सरकारकडे जावे लागणार नाही तर सरकारच लोकांपर्यंत पोचणार आहे शिंदे फडणवीस सरकारकडून या योजनेची सुरुवात झाली आहेशुक्रवारी कन्नड येथे झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की आम्ही काम करणारे लोक आहोत घरात बसून सरकार चालवणारे नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला तसेच त्यांनी आतापर्यंत…
