: मुंबई – जिल्हा परिषदा आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलवयात अशी अर्जी सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती पण सादर निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने त्यांचे वेळापत्रक बदलता येणार नाही . निवडणुका ठरलेल्या तारखेलच होतील असे म्हणत निवडणूक आयोग ने सरकारची विनंती फेटाळली आहे .त्यामुळे आता 5 जिल्हा परिषदा आणि 33 नगर पंचायतीच्या निवडणुका ठरल्या प्रमाणे ५ अक्सेबर होतील आणि 6 तारखेला मतमोजणी होईल ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे सर्वच पक्षांचा या निवडणुकीला विरोध होता पण सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्र्म जाहीर केला
Similar Posts
मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली- चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट
संभाजी नगर – राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. मात्र शिंदे गटाकडून सरकार स्थिर असून, मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असल्यचं सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचे कमी दिवस उरले आहेत, भाजपकडून मुख्यमंत्री बदलासाठी चाचपणी सुरू असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे…
नवाब मलिक यांचा लवंगी बार की अटम बॉम्ब? फडणवीस हेच मास्टरमाईंड!
मुंबई/ आज पासून दिवाळीला सुरुवात होताच राजकीय अतिषबाजी उधाण आले आहे काल परवा पर्यंत फक्त लवंगी बार फुटत होते आता मात्र अटॅम बॉम्ब चे धमाके होऊ लागले आहेत.नेहमी प्रमाणे आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली .मात्र त्यात वानखेडे यांच्या ऐवजी थेट फडणवीस यांच्यावर हल्ला करून ड्रग प्रकरणाचे फडणवीस हेच मास्टर माईंड असल्याचा आरोप करून…
फडणवीसांच्या काळात ५०० कोटींचा घोटाळा -अजित पवार
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात \५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. २०१७-१८ या कालावधीत हा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाचे तत्कालीन महासंचालक, सामाजिक न्याय विभागाचे माजी सचिव आणि 6 अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांची मंजुरी न घेताच ५०० कोटींच्या…
भ्रष्टाचार प्रकरणी आघाडी सरकारचे २० मंत्री रडारवर
ठाणे/ वेगवेगळ्या भ्रष्टाचारात अडकलेले महा विकास आघाडी मधील २० मंत्री तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत त्यातील अनिल परब,प्रताप सरनाईक,जितेंद्र आव्हाड,हसन मुश्रीफ हे लवकरच जेल मध्ये जातील असे किरीट सोमय्या यांनी सांगितले ते काल ठाण्याच्या पाच पाखडी भागात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते
वांद्रे- वर्सोवा सीलिंकल सावरकरांचे नाव
मुंबई/ वांद्रे-सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची घोषणा काळ मुख्यमंत्र्यांनी केली . तसेच सावरकरांच्या नावाने शौर्य पुरस्कारही दिला जाणार आहेशिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर 13 मार्चला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून कोस्टल रोडला संभाजी महाराजांचे,तर वांद्रे वर्सोवा सी लिंकला सावरकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती . त्यानुसार सी लिंकला सावरकरांचे नाव देण्यात…
निर्मलाताईंचा दिलासादायक अर्थसंकल्प
दिल्ली – याच वर्षी होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भाजप सरकारने फारशी करवाढ नसलेला दिलासादायक अर्थसंकल्प सादर केला आहे. आयकराची उत्पन्न मर्यादा ७ लाखांपर्यंत केल्याने नोकरारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच टॅक्स स्लॅबमधे निर्मलाताईंनी मोठा बदल केलेला नाही कोणतीही कर वजावटीच्या सवलतीशिवाय असलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न…
