: मुंबई – जिल्हा परिषदा आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलवयात अशी अर्जी सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती पण सादर निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने त्यांचे वेळापत्रक बदलता येणार नाही . निवडणुका ठरलेल्या तारखेलच होतील असे म्हणत निवडणूक आयोग ने सरकारची विनंती फेटाळली आहे .त्यामुळे आता 5 जिल्हा परिषदा आणि 33 नगर पंचायतीच्या निवडणुका ठरल्या प्रमाणे ५ अक्सेबर होतील आणि 6 तारखेला मतमोजणी होईल ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे सर्वच पक्षांचा या निवडणुकीला विरोध होता पण सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्र्म जाहीर केला
Similar Posts
पोलंड मध्ये भगवान श्रीकृष्ण विरोधाचा दावा न्यायालयाने फेटाळला
मुंबई/ हिंदू धर्म एक पवित्र धर्म असून आज जगभरात हिंदू धर्माच्या समर्थकांची संख्या वाढत आहे अशावेळी हिंदू देव देवता बदनाम करण्याची मोहीम काही लोकांनी हाती घेतली आहे.पण असे लोक कसे तोंडघशी पडत आहेत त्याच एक जबरदस्त उदाहरण माझी उपमापोर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी सांगितले आहे ते म्हणाले पोलंड क्या वोर्सा येथे एका नन…
टेंडर मध्ये अडकला गणवेश आणि शालेय साहित्य मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल
मुंबई/ पालिकेच्या शाळा सुरू होऊन आता महिना व्हायला आला तरी पालिकेच्या शाळांमधील मुलांना अजून पालिकेकडून गणवेश आणि शालेय साहित्य मिळालेले नाही टेंडर मधील टक्केवारी निश्चित होत नसल्याने टेंडर प्रक्रिया रखडली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे यंदा 32 यंदा पालिकेच्या शाळांमध्ये 35 हजार नव्या विद्यार्थी विद्यार्थिनींची नोंद झाली आहे. पण पालिका प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या…
कर्मयोगी-स्वर्गीय नाथा गोविंद जाधव यांची जीवन गाथा पुस्तकाचे
आमदार शिवाजीराव नाईकसाहेब यांचे शुभहस्ते प्रकाशनशिराळा तालुक्यातील मौजे टाकवे गावचे थोर विचारवंत व समाजसेवक स्वर्गीय नाथा गोविंद जाधव यांची जीवन गाथा कर्मयोगी या नावाने शनिवारी दिनांक 9-2-2019 रोजी प्रसिद्ध झालीशिराळा तालुक्याचे विद्यमान माननीय आमदार शिवाजीराव नाईकसाहेब माजी बांधकाम राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते टाकवे हायस्कूलच्या भव्य मैदानावर थाटामाटात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर…
माहीमजवळ समुद्रात अनधिकृत दर्गा, न हटवल्यास- गणपती मंदिर उभारणार- राज ठाकरेचा इशारा
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळबळजनक व्हिडीओ दाखवत शिवाजी पार्क येथील सभेत गौप्यस्फोट केला. मुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. हे अनधिकृत बांधकाम एका महिन्यात न पाडल्यास त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभे करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. एकदा माहीम समुद्रात लोकांची गर्दी दिसली. त्यावेळी…
देशातील पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट; देंगलुर काँग्रेसने जिंकले
शिवसेनेचे जबरदस्त सीमोल्लंघनमुंबई/ देशाच्या विविध राज्यात ३० ऑक्टोबरला झालेल्या ३ लोकसभा आणि २९ विधानसभा पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांनी भाजपला मागे ढकलून जबरदस्त धक्का दिला आहे तर दादरा नगर हवेली येथील पोटनिवडणूक जिंकून शिवसेनेने भाजपच्या गुजरात सीमेत मुंसंडी मारून जबरदस्त सीमोल्लंघन केले आहेकाल पोट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मात्र मंडी आणि दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघात…
एस टी कामगारांचा संप चिघळणार; सरकारचा प्रस्ताव अमान्य
मुंबई/ न्यायालयाच्या आदेश नुसार सरकारने जो जी आर तयार केला आहे तो एस टी कामगारांना मान्य नसल्याने एस टी कामगारांचा संप सुरूच राहणार आहे त्यामुळे न्यायालयाच्या ऑर्डर नंतर सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काल न्यायालयीन सुनावणी नंतर एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी तात्काळ समिती नेमावी आणि तिची बैठक घेऊन एस टी…
