: मुंबई – जिल्हा परिषदा आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलवयात अशी अर्जी सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती पण सादर निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने त्यांचे वेळापत्रक बदलता येणार नाही . निवडणुका ठरलेल्या तारखेलच होतील असे म्हणत निवडणूक आयोग ने सरकारची विनंती फेटाळली आहे .त्यामुळे आता 5 जिल्हा परिषदा आणि 33 नगर पंचायतीच्या निवडणुका ठरल्या प्रमाणे ५ अक्सेबर होतील आणि 6 तारखेला मतमोजणी होईल ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे सर्वच पक्षांचा या निवडणुकीला विरोध होता पण सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्र्म जाहीर केला
Similar Posts
फायर ऑडिट कडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या रुग्णालयावर कारवाई
मुंबई – गेल्या दोनतीन वर्षात रुग्णालयामध्ये आगीच्या घटना घडत आहेत आणि त्यात काही रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत म्हणूनच सरकारने प्रत्येक रुग्णालयाला फायर ऑडिट बंधनकारक केलेआहे.मुंबई महापालिकेच्या 1544 रुग्णालयांना सुधा फायर ऑडिट करून त्यातील सुरक्षे मध्ये असलेल्या त्रुटी सुधारण्यास सांगण्यात आल्या होत्या त्यापैकी 1324 रुग्णालयांनी आदेशाचे पालन केले पण अजूनही 24 रुग्णालय अशी आहेत…
भाजपचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय
मुंबई/ शिंदेंची शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात भलेही सातेत असेल तरी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका भाजपने स्वबळा लावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.काही दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शह आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची एक बैठक झाली होती या बैठकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला होता .पण आता मात्र भाजप लोकसभेच्या…
चंदगड तालुका पंचक्रोशी को. ऑप.क्रेडिट सोसायटी निवडणुकीत सत्ताधार्याचा विजय
मुंबई/ कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील जनतेच्या विकासात मोठे योगदान असलेल्या चंदगड को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत 1410 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत सत्ताधारी कै.सटूपा रवळू करबंळकर पॅनल विरूद्ध श्री.रवळनाथ परिवर्तन सहकारी पॅनल यांच्यात सरळ लढत झाली.मात्र निकाल सत्ताधारी करंबेळकर पॅनलच्या बाजूने लागला असून त्यांनी 10 पैकी…
मार्चमध्ये महाराष्ट्रातून २२०० मुली बेपत्ता
मुंबई – एकीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी एक चपराक लगावणारी बातमी आहे. मार्च महिन्यात राज्यातील तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. सरासरी पाहिलं तर रोज ७० मुली राज्यातून बेपत्ता होत असल्याचं समोर आलं आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत३९० ने वाढ झाली असून ही आकडेवारी…
सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे निर्वाण – वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई (प्रतिनिधी) : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निर्वाण झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून…
दोन वर्षातले तीन पैशाचे सरकार- आशीष शेलार
मुंबई/राज्यातील महा विकास आघाडी सरकारने काल दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केला यावर भाजपनेते आशीष शेलार यांनी आघाडीच्या दोन वर्षातील कामाचा पंचनामा करताना हे सरकार पुत्र, पुत्री आणि पुतण्या अशा पद्धतीचे तीन पैशाचे सरकार असल्याने या सरकारकडून दोन वर्षात जनतेच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करू शकले नाही असे सांगितले.महाविकास आघाडीने गेल्या दोन वर्षातील ७५० पेक्षा अधिक दिवसात…
