मुंबई -मुंबई विमंतळवर दोन दिवसांपूर्वी 25 कोटींचे हेरोईन सापडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी एका आफ्रिकन महिलेकडून 18 कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले .चिलूफिया सेकेटी असे या महिलेचे नाव असून ती जंबिया येथून आली होती . तिच्या बॅगेत अत्यंत गुप्तपणे शिवलेल्या कप्प्यात तब्बल साडे तीन किलो अमली पदार्थ सापडले .ज्याची आंन्तराष्ट्रीय बाजारपेठेत 18 कोटी इतकी किमत आहे .आता हे अमली पदार्थ तिने कोणासाठी आणि कुठून आणले आहेत . याचा नारकोटिक्सचे अधिकारी तपास करीत आहेत .मात्र लागोपाठ सापडलेल्या या अमली पदार्थांमुळे आता या डीआरजी रॅकेटचा लवकरच पर्दाफाश केला जाईल असा विश्वास तपास यंत्रनेने व्यक्त केला आहे .
Similar Posts
त्रिपुरा दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात
त्रिपुरातील (Tripura violence) दंगलीचे पडसाद दोन दिवसांपासून उमटत आहे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई- त्रिपुरतील वादग्रस्त घटनेचे महाराष्ट्रात जे तीव्र पडसाद उमटत आहेत त्यामागे माजी खासदार वसीम रिझवी यांचा हात आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. वसीम रिझवी हे वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष असून २०१७ मध्ये त्यांच्यावर वक्फ बोर्डाच्या जमिनी बाबत गंभीर आरोप झाले…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईभारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याची योजना होती- पी एफ आय चां मास्टर प्लॅन चां पर्दाफाश
मुंबई/ जसा हिंदुत्ववाद्यांना भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे स्वप्न होते तसेच पॉप्युलर फ्रंट या कट्टर पंथी मुस्लिम संघटनेला भारताला इस्लामी राष्ट्र बनवायचे स्वप्न होते आणि त्यासाठी त्यांनी मास्टर प्लॅन तयार केला होता अशी धक्कादायक माहिती उघडकीस आल्याने देशात मोठी खळबळ माजली आहेकाही दिवसांपूर्वी एन आय ए या राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील 13 राज्यांमधील पी एफ आय…
आर्यन खानला जामिन नाकारला
मुंबई: मुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आर्यन खान याच्यासह इतर आरोपींचा जामीन अर्ज नाकारला आहे. हा आर्यन खान याच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. आर्यन खानला आता जामिनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात अर्ज कराला लागणार आहे. तो पर्यंत आर्यन खान याला तुरुंगात राहावे लागणारआहे. मुंबईतल्या समुद्रात क्रूझवर छापा मारल्यानंतर एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, इस्मित सिंग, नुपूर…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआघाडी सरकार मधील गृहकलह
आघाडी सरकार म्हटल की त्याला अनेक मर्यादा असतात कारण एकापेक्षा अनेक पक्षाच सरकार चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.सध्या केंद्रात आणि राज्यात सुधा आघाडी सरकार आहे.केंद्रात भजपाचे बहुमत असेल तरी सरकार मात्र एन डी ए आघाडीचे आहे पण भाजपा बहुमतात असल्याने मोदींची एकतर्फी हुकूमत सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये मात्र तसे नाही महारष्ट्र मध्ये जरी तीन पक्षाच्या…
गुजरात मधील वडोदरा येथे १०० ते २०० हिंदू मुलींचे पैशाच्या जोरावर धर्मांतर
वडोदरा/ हिंदुस्थानातील गरिबीचा फायदा घेऊन हजारो हिंदूंचे धर्मांतर केले जाते.पूर्वी इस्लामी आक्रमण कर्ते तलवारीच्या जोरावर गरीब हिंदूंचे धर्मांतर करीत असतं पण आता मात्र पैशाच्या जोरावर धर्मांतर केले जात आहे गुजरात मधील वडोदरा येथे १०० ते २०० हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम बनवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून असे धर्मांतर ताबडतोब थांबवावे आणि दोषींवर…
पुणे हादरले गतिमंद विवाहितेवर सामूहिक बलात्कार
पुणे/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून काल पुण्यात एका गतिमंद विवाहितेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहेपुण्याच्या भरती विद्यापीठ भागात राहणारी एक तरुणी स्वारगेट येथून जात असताना एका गुंडाने तिला फसवून दत्त वाडी येथील जनता वसाहतीत आणले त्यानंतर त्याने आपल्या इतर तीन मित्रांना बोलावून चारही…
