: दिल्ली – राजधानी दिल्ली किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालाय . काल भर दिवसा न्यायालयात गोळीबार होऊन या गोळीबारात सुनावणीसाठी आणले . या जितेंद्र मान उर्फ गोगी या गुंडसह चौघांचा मृत्यू झाला . या घटनेमुळे संपूर्ण दिल्लीत मोठी खळबळ मजली आहे .काही वर्षांपूर्वी दिल्ली न्यायालयात बॉम्ब स्फोट होऊन 8 जणांचा मृत्यू झाला होता.शुक्रवारी तशीच घटना घडली दुपारी रोहिणी न्यायालयात गोगी नावच्या गुंडाला सुनावणीसाठी आणण्यात आले होते . यावेळी प्रतिस्पर्धी टोळीचे दोन गुंड वकिलच्या वेशात आले आणि त्यांनी गोगीवर गोळीबार करून त्याला ठार मारला .यावेळी पोलिसांनी केलेय गोळीबारात दोन्ही गुंड आणि एक असे मिळून चारजण ठार झाले . या घटनेमुळे न्यायालयात पळापळ सुरू झाली मात्र नंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले .
Similar Posts
सलमान भाईजान पुन्हा माफिया बिष्णोईच्या रडारवर
मुंबई – बोललीवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी धमकी देणार्याने राखी सावंतच्या इ मेलवर हा धमकीचा मॅसेज टाकला होता . या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेतसलमान खान याला यापूर्वीही रवी बिष्णोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे . राखी सावंत हिच्या मेल आयडीवर पाठवलेल्या या…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईपालिकेतील आंधळे दळत आहेत आणि कुत्रे पीठ खात आहेत
बनावट कागदपत्रांच्या आधारे २८वर्ष पालिकेत नोकरी करणाऱ्या भामटयाला अटकमुंबई/भ्रष्टाचार हा आता या देशाचा स्थायी भाव बनलाय त्यामुळे ग्राम पंचायत पासून राष्ट्रपती भवणापर्यंत असे एकही ठिकाण नाही की जिथे भ्रष्टाचार होत नसेल.पण या सगळ्यात मुंबई महापालिका वरच्या क्रमांकावर आहे.जेवढं नाव मोठं तेवढा भ्रष्टाचार सुधा मोठा .मुंबई महापालिकेत आजवर पालिका अधिकारी,नगरसेवक आणि कंत्राटदारांचे घोटाळे बाहेर निघत होते…
बोगस पत्रकारा विरोधात बलात्कार व अट्रोसिटी चा गुन्हा दाखल
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार करणाऱ्या -बोगस पत्रकारा विरोधात बलात्कार व अट्रोसिटी चा गुन्हा दाखल भिवंडी दि 29(प्रतिनिधी )परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेशीओळख वाढवून तुला नोकरी लावून देतो असे सांगत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करून तीस जातीवाचक शिवीगाळ करून धमकविल्या प्रकरणी नारपोली पोलीसांनी एका बोगस पत्रकारा विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे…
पत्नी व २ मुलांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या
पुणे, -: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉक्टरने आपल्या पत्नीचा खून करुन दोन मुलींना विहिरीत टाकून स्वतःसह संपूर्ण कुटुंबच संपवलं आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथे ही हृदय हेलवणारी घटना घडली आहे. अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाच हादरून गेला आहे.डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय…
गुन्हे | महाराष्ट्र | मुंबईटाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू- अपघात की घातपात ?
पालघर / टाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला काल मुंबई / अहमदाबाद महामार्गावर चारोटी जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत आज गुजरात मधे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेतकाल सायरस मिस्त्री हे मुंबईवरून त्यांच्या कारणे गुजरातला…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईकुर्ल्यात शिव मंदिराच्या पुजाऱ्यावर भूमाफियाच्या गुंडांचा भ्याड हल्ला
मुंबई- कूर्ला- आजकाल भूमाफिया इतके उन्मत्त झाले आहेत की त्यांना कायदा व पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही. त्यामुळे जमिनी हडप करणे,त्यासाठी खून खराब करणे हे आता नित्यचे झाले आहे. कूर्ल्यात फिरोज पठाण नावाच्या भूमाफियाच्या गुंडांनी गौरी शंकर मंदिराच्या पुजाऱ्यावर र्भ्याड हल्ला केला असून या हल्ल्यात पुजारी जखमी झाले आहेत .याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला असून…
