मुंबई/ जिल्ह्याच्या विकास निधी वाटपावरून राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरुद्ध शिवसेनेचे आमदार विकास कांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . त्यानंतर कांदे यांना धमकी आल्याचे सांगण्यात आले या कथित धमकिवरून आता नाशिक मध्ये शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद चिघळण्याची शक्यता आहे दरम्यान मुख्यमंत्री हेच आमचे न्यायधिश असून त्यांना जर वाटले तर ते मला पालकमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करतील असे भुजबळांनी सांगितले आणि कांदेना धमकी दिल्याचे वृत्त धांधत खोटे असल्याचे सांगितले .
Similar Posts
118 बडतर्फ एसटी कर्मचार्यांना सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई- एसटी संपकाळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या 118 एसटी कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ झालेले 118 कर्मचारी कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी महामंडळाची बैठक पार पडली. या…
घोटाळ्यांच्या आरोप प्रत्यारोपाने अधिवेशनातील वातावरण तापले
नागपूर – सध्या नागपूर मध्ये सुरु असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या आरोप प्रत्यारोपाने चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्र्यांवर झालेल्या नागपूर मधील जमीन खोटल्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तर यांच्या जमीन घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे नागपूर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा अपेक्षेप्रमाणे वादळी सुरु झाला. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन विदर्भातील नागपूरमध्ये सुरु…
रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्ट्या बाबत सर्वोच्च न्यायालयाचे कडाक ताशेरे
दिल्ली/ रेल्वेच्या हद्दीतील वाढत्या झोपडपट्ट्या आणि अतिक्रमण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांमधील महापालिका वर काडक ताशेरे ओढले आहेतगुजरात,हरयाणा आणि पंजाब मधील तीन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंड पीठाने रेल्वेची सुधा कडकं शब्दात कानउघाडणी केली शहरात आणि खास करून रेल्वेच्या हद्दीत बेकायदेशीर झोपडपट्ट्या तयार होतातच कशा स्थानिक प्रशासन काय करीत असते…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबईसह 14 महापालिकांची आरक्षण सोडत 31 मे रोजी
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुंबईसह ठाणे,वसई विरार,उल्हासनगर,कल्याण डोंबिवली,आदी 14 महापालिकांचे आरक्षण 31 मे रोजी काढले जाणार आहे यात अनुसूचित जाती ( महिला),अनुसूचित जमाती ( महिला) आणि सर्वसाधारण महिला वर्गाचा समावेश आहे त्यानंतर या आरक्षण सोडतीवर सूचना आणि हरकती मागवल्या जातील…
राजभवन विरुद्ध मंत्रालय
भारतीय संविधानातील तरतुदीनुसार राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्या हातात बरेचसे अधिकार आहेत अशावेळी लोकनियुक्त सरकार आणि राज्यपाल यांच्यात समन्वय आणि सौहार्दाचे वातावरण नसेल तर त्याचा राज्याच्या प्रशासकीय कामावर परिणाम होतो मागील दोन वर्षांपासून राज्यपाल भगतसिंग कोषारी आणि महवििकास आघाडी सरकार यांच्यात जे शीतयुद्ध सुरू आहे त्याने अवघा महाराष्ट्र अस्वस्थ आहे.विधान परिषदेच्या १२…
शिवसेनेसाठी आम्ही खूप भोगले आहे – एकनाथ शिंदे
आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. वर्धापन दिनी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली असून शिवसेनेसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला आहे. मुलगा श्रीकांत शिंदे याने आपल्याकडे एकच गोष्ट मागितली होती, तीही मी पूर्ण करू शकलो नाही, असं विधान एकनाथ शिंदे…
