मुंबई/ जिल्ह्याच्या विकास निधी वाटपावरून राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरुद्ध शिवसेनेचे आमदार विकास कांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . त्यानंतर कांदे यांना धमकी आल्याचे सांगण्यात आले या कथित धमकिवरून आता नाशिक मध्ये शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद चिघळण्याची शक्यता आहे दरम्यान मुख्यमंत्री हेच आमचे न्यायधिश असून त्यांना जर वाटले तर ते मला पालकमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करतील असे भुजबळांनी सांगितले आणि कांदेना धमकी दिल्याचे वृत्त धांधत खोटे असल्याचे सांगितले .
Similar Posts
१२ खासदारांचे निलंबन मागे घेण्यास सभापतींचा नकार
दिल्ली – पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या त्या १२ खासदारांना त्यांनी केलेल्या कृत्याचा अजिबात खेद वाटत नाही . त्यामुळे ते माफीही मागायला तयार नाहीत . म्हणूनच आपण त्यांचे निलंबन मागे घेणार नाही असे आज राज्यसभेचे सभापती व्यंकाया नायडू यांनी सांगितले . त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहातून विरोधकांनी सभात्याग केला तसेच निलंबन मागे घेतले नाही तर संपूर्ण अधिवेशनावर…
आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न -निर्णयावर गुन्हा दाखल
आळंदी – संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी अमिश दाखवून धर्मांतर करायला लावणाऱ्या ख्रिश्चन इसम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या, आणि येशूची पूजा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व…
बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९४ तर १११७ जखमी -पंतप्रधान मोदी व रेल्वे मंत्र्यांनी अपघात स्थळाला भेट
बालासोर – शुक्रवारी ओरिसातील बालासोर मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २९४ झाला आहे तर १११७ लोक जखमी आहेतआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट देखील घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केलं आहे. ‘या अपघाताची चौकशी करुन दोषींवर योग्य…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधान परिषदेच्या निवडणुकीत 11उमेदवार रिंगणात- काँग्रेसचा माघार घेण्यास नकार -पुन्हा होणार घोडेबाजार
मुंबई/राज्यसभा निवडणुकीतील घोडे बाजारामुळे तोंडघशी पडलेल्या महाविकस आघाडीवर विधान परिषदेच्या निवडणुकीतही तशीच वेळ येणार आहे कारण काँग्रेसने आपलं दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसला आहे त्यामुळे या निवडणुकीतही घोडेबाजार अटळ आहेयेत्या 20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक आहे या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी…
दहाव्या दिवशी ही तोडगा नाहीच एस टी व्हा संप सुरूच
मुंबई/ विलीनीकरणाचा मागणीवरून सध्या सुरू असलेल्या एस ती कामगारांच्या संपात काल दहाव्या दिवशीही तोडगा न निघाल्याने संप सुरूच आहे त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होत आहेतमुंबई उच्च न्यायालयाने एस टी कामगार संघटनेला सरकार ने तयार केलेल्या समिती समोर त्यांचे म्हणणे मांडायला सांगितले होते पण संपकरी विलीनीकरण चां मागणीवर ठाम असल्याने कोणताही तोडगा निघू शकला नाही.त्यामुळे पुढील…
