मुंबई/ जिल्ह्याच्या विकास निधी वाटपावरून राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरुद्ध शिवसेनेचे आमदार विकास कांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . त्यानंतर कांदे यांना धमकी आल्याचे सांगण्यात आले या कथित धमकिवरून आता नाशिक मध्ये शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद चिघळण्याची शक्यता आहे दरम्यान मुख्यमंत्री हेच आमचे न्यायधिश असून त्यांना जर वाटले तर ते मला पालकमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करतील असे भुजबळांनी सांगितले आणि कांदेना धमकी दिल्याचे वृत्त धांधत खोटे असल्याचे सांगितले .
Similar Posts
इंद्राणीला देव पावला साडेसहा वर्षानंतर बाहेर येणार
नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरून सोडलेल्या शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर साडेसहा वर्षानंतर जामीन मंजूर केला. या प्रकरणाला 10 वर्षे पूर्ण झाली, आजही या प्रकरणाचे गूढच कायम असताना आता जामिन मिळाल्याने इंद्राणी मुखर्जीला तुरुंगातून बाहेर येणार आहेत.जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्हाला खटल्याच्या गुणदोषांवर कोणतेही भाष्य करायचे नाही….
राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त महापालिका अग्निशमन अधिकाऱ्यांचा सत्कार.
उल्हासनगर / प्रतिनिधी : स्वतंत्र दिनानिमित्त संपूर्ण भारतातून २५ अग्निशमन दल अधिकारी याना राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त झाले असुन त्यापैकी महाराष्ट्राला ८ शौर्य पदक प्राप्त झाले आहे . व त्या ८ शौर्य पदका पैकी उल्हासनगर महानगरपालिकेच्या ४ अग्निशमन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त झाले आहेत.तेव्हा आपल्या साठी आणि उल्हासनगर शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे.उल्हासनगर महापालिकेच्या…
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपले -पुढील तीन दिवस धोक्याचे
आभाळ फाटले जलप्रकोप !मुंबई – सोमवारी रात्रीपासूनच सुरु झालेल्या मुसळधार पावसाने काळ रौद्र रूप धारण करीत आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत होता या मुसळधार पावसाने काल दिवसभर रौद्र रूप धारण करून मुंबईसह संपूर्ण कोकणाला झोडपून काढले मुंबईत पावसाचा जोर इतका होता कि तिन्ही मार्गावरची लोकल वाहतूक सेवा कोलमडून पडली . पुढील दोन दिवशी असाच मुसळधार…
उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त व उपमहापौर यांच्यात रंगला वाद . उपमहापौराने केले उपोषण .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेला लाभलेले आय ए एस दर्जाचे आयुक्त हे अकार्यक्षम असुन त्यानी शहरा साठी कोणते ही काम केले नाही . ते पत्रकाराना भेटत नाहीत . ते नगरसेवकाना भेटत नाहीत फक्त आपल्या खास मर्जितील लोकाना भेटतात. त्यानी शासनाने पाठवलेल्या चार उपायुक्ताना आपल्या मर्जिप्रमाणे विभाग दिले आहेत अशा आयुक्ताना इथे राहण्याचा कोणता ही…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जेल मधील मुक्काम वाढणार
दिल्ली – अनिल देशमुख प्रकरणाचा तपास सीबीआय कडून काढून काढून घ्यावा आणि तो एस आय टी कडे सोपवावा अशी मागणी करणारी राज्या सरकारची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली . त्यामुळे हा तपास यापुढे सीबीआय कडेच राहणार आहे . सरकारला हा फार मोठा धक्का आहे.१०० कोटींची खंडणी आणि पोलिसांच्या बदल्या व नियुक्त्या यांमध्ये घोटाळा केल्या प्रकरणी…
फडणवीस दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार
मुंबई/ ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर फडणवीस संतप्त झाले आहेत . मलिक यांनी लवंगी बार फोडून मोठा आवाज झाल्याचा आव आणला आहे पण मी मात्र दिवाळी नंतर मोठा बॉम्ब फोडणार आहे असे फडणवीस यानी सांगितले .मलिक यांनी फडणवीस यांच्या पत्नीचा ड्रग पेडलर बरोबर चा फोटो शेअर केला होता मात्र तो चार वर्ष…
