मुंबई/ विविध पाच गुन्ह्यात पोलिसांना चौकशी साठी हवे असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पाळून जाण्यास केंद्रातील भाजपा सरकारने मदत केली असावी असा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी व्यक्त केले आहे .त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान नानांचा हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून भाजपने नानाचे आरोप फेटाळले आहेत
परमवीर सिंग सध्या इंग्लंड मध्ये लपले असल्याचे समजते .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरे घरी परतले
मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हीपबोन ची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली आहे त्यामुळे आज राज ठाकरे रुग्णालयातून घरी परतले.राजं ठाकरे यांना शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे त्यांच्यावर 20 जून रोजी शस्त्रक्रिया पार पडली तब्बल दीड तास ही शस्त्रक्रिया चालली आणि ती यशस्वी झाली त्यानंतर पाच दिवसांनी राज ठाकरे यांना रुग्णालयातून…
लोणावळा शहराचा स्वच्छते बाबत लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे द: लोणावळा शहराने स्वच्छता स्पर्धेत देशपातळीवर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यापुढेही हा लौकिक कायम राहील यादृष्टीने काम करावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. देशभरातून आलेल्या पर्यटकांना लोणावळा शहरात निश्चित आनंद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महालक्ष्मी महिला मंच लोणावळा येथे आयोजित स्वच्छ सर्व्हेक्षण- स्वच्छतादूत आणि कोरोना योद्धा-आरोग्यदूत पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी…
शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना महाराष्ट्रात तीव्र पडसाद
मुंबई/ कर्नाटकातील मराठी माणसांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या पाठो पाठ आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात असल्याने महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. कर्नाटकच्या अनेक बसेसना कोल्हापूर आणि महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर टार्गेट करण्यात आले अनेक ठिकाणी कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलने करण्यात आली त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बॉम्माई यांनी या घटनेला छोटी घटना…
मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवली
मुंबई / कोरना आटोक्यात आलेला असल्याने तसेच ८० टक्के लसीकरण झालेले असल्याने आज मुंबईतील रात्रीची संचारबंदी उठवण्यात आली तसेच काही निर्बंध सुधा कमी करण्यात आले आता सार्वजनिक ठिकाणी म्हणजे चौपाट्या,गार्डन,खेळाची मैदाने येथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत लग्नासाठी आता २०० लोक उपस्थितीत राहू शकतील तर अंत्यविधीसाठी जी २० जणांची मर्यादा होती तीसुद्धा हटवण्यात आली
हिंदुत्ववाद्यांनी आव्हाडांचे पुतळे जाळले
मुंबई – सध्या राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यातील वातावरण दिवसेंदिवस दूषित बनत चालले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असेच एक वादग्रस्त ट्विट केले आहे रावण कडून रामायणातून राम समजावून सांगा या त्यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या असून आज ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
भारतात लोकसंख्येचा स्फोट चीनलाही मागे टाकले
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारताने चीनला मागे टाकलं असून भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. यूएनएफपीएने जागतिक लोकसंख्या अहवालजाहीर केला आहे. यात भारताची लोकसंख्या १४२८. ६ मिलिअन इतकी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या १४२५. ७ मिलिअन आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या चीनपेक्षा२. ९ मिलिअनने अधिक आहे. गेल्या काही वर्षात चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी…
