मुंबई/ विविध पाच गुन्ह्यात पोलिसांना चौकशी साठी हवे असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पाळून जाण्यास केंद्रातील भाजपा सरकारने मदत केली असावी असा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी व्यक्त केले आहे .त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान नानांचा हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून भाजपने नानाचे आरोप फेटाळले आहेत
परमवीर सिंग सध्या इंग्लंड मध्ये लपले असल्याचे समजते .
Similar Posts
अखेर त्याला अमेरिकेने काबूल मध्ये गाठून ड्रोन हल्ल्यात ठार केले- अलकायदा प्रमुख जवहिरीचा खात्मा
काबूल / अमेरिकेतील 9/११च्या हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला जगातील सर्वात मोठ्या दहशत वादी संघटनेचा म्होरक्या आणि लादेनचा उजवा हात अल कायदा प्रमुख अल जवाहिरी याला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केले आहेअल कायदा ही जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना आहे आणि अमेरिकेसह जगातील अनेक राष्ट्रांमध्ये त्यांनी हल्ले केलेत मात्र ९/११ चां अमेरिकेतील हल्ल्या नंतर लादेन आणि…
मुरब्बी राजकीय पहिलवान
उत्तर भारतातील जातीय राजकारणात टिकून राहणे आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणे वाटते तितके सोपे नाही.पण ज्या काही नेत्यांनी हे करून दाखवले त्यात मुलायमसिंग यादव यांचाही समावेश आहे.ग्रामीण भागातील मातीशी नाल जोडलेला एक पहिलवान गडी भविष्यात राजकारणात येवढं नाव कमवेल असे त्यांच्या कुटुंबिय तसेच आप्तेष्टांना सुधा वाटले नव्हते .कारण समाजवादी विचार सर्णीच्या माध्यमातून लोकांपर्यंत…
पोलंड मध्ये भगवान श्रीकृष्ण विरोधाचा दावा न्यायालयाने फेटाळला
मुंबई/ हिंदू धर्म एक पवित्र धर्म असून आज जगभरात हिंदू धर्माच्या समर्थकांची संख्या वाढत आहे अशावेळी हिंदू देव देवता बदनाम करण्याची मोहीम काही लोकांनी हाती घेतली आहे.पण असे लोक कसे तोंडघशी पडत आहेत त्याच एक जबरदस्त उदाहरण माझी उपमापोर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी सांगितले आहे ते म्हणाले पोलंड क्या वोर्सा येथे एका नन…
के वाय सी केल्याशिवाय शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतील पैसे मिळणार नाहीत
दिल्ली – पीएम किसान योजनेतील मार्च २०२२ नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी शेतकर्यांना यापुढे केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच सीएससी वर ई-केवायसी करून घेण्यासाठी एका खातेदाराला प्रत्येकी १५ रुपये आकारले जाणार आहेत. अशी माहिती केंद्र सरकारच्या सीएससी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार राकेश यांनी सांगितले.ई केवायसी च्या माध्यमातून इलेक्ट्रोनिक पद्धतीने तुमची ओळख पडताळून पहिली जाते ….
भिवंडी शहराला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या वऱ्हाळ तलावा वर हिरवा तवंग ,दुर्गंधी…
भिवंडी दि 30(आकाश गायकवाड )शहरातील अनेक तलावाच्या जागांवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्याने किमान चार तलाव नामशेष झाले असताना शहरातील नागरीकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या वऱ्हाळ तलावाची पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे दुर्दशा झाली असून या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग आला असून दुर्गंधी पसरली असून त्या विरोधात नागरीक संतप्त असून तलावांचे संवर्धन पालिका करू शकत नसल्यास तो कामतघर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष अधिक तीव्र
तुम्ही मुख्यमंत्री नाहीत याच भान ठेवासरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष अधिक तीव्रमुंबई/ पूरग्रस्त भागातील आता मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ राज्यपालांचे सुद्धा दौरे सुरू झाल्याने सरकार विरूद्ध राज्यपाल हा संघर्ष अधिक तीव्र झाला असून काल त्याची ठिणगी पडली अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावताना तुम्ही मुख्यमंत्री नाहीत याचे भान ठेवा असे सांगितले .तसेच राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र…
