मुंबई/ विविध पाच गुन्ह्यात पोलिसांना चौकशी साठी हवे असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पाळून जाण्यास केंद्रातील भाजपा सरकारने मदत केली असावी असा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी व्यक्त केले आहे .त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान नानांचा हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून भाजपने नानाचे आरोप फेटाळले आहेत
परमवीर सिंग सध्या इंग्लंड मध्ये लपले असल्याचे समजते .
Similar Posts
जो मनसेच्या नादाला लागला ,त्याची सत्ता गेली -राज ठाकरे
ठाणे – जो मनसेच्या नादाला लागला त्याची सत्ता गेली अशा शब्दात आज राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच महाराष्ट्रात मनसेची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल आणि मग सगळ्यांना कळेल, संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी राज ठाकरेंचा इशारामनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला…
तिसरी अजित घोष टी-20 स्पर्धा
महिलांची क्रिकेट स्पर्धा उद्यापासून मुंबई, दि. 12 (क्री.प्र.)- 16 वर्षीय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेनंतर स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनच्या अजित घोष चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेला सोमवार, 14 नोव्हेंबरपासून शिवाजी पार्क जिमखाना आणि माहीम ज्युवेनाईलच्या खेळपट्टीवर सुरूवात होत आहे. ही स्पर्धा 14 ते 18 नोव्हेंबर या दोन दिवशी खेळविली जाणार आहे. मुंबई क्रिकेट…
औरंगाबाद मध्ये वेगळाच लव्ह जिहाद- हिंदू तरुणाचा छळ
औरंगाबाद/ हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे शोषण केले जाते त्यातूनच श्रद्धा हत्याकांड घडले पण औरंगाबाद मध्ये लव्ह जिहादच्या एका वेगळ्याच प्रकरणाचा पर्दाफाश झालाय .या ठिकाणी राहणाऱ्या दीपक सोनवणे या उच्च शिक्षित मुलाचे एका मुस्लिम तरुणीसह प्रेम होते त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . पण मुलीच्या घरच्यांनी मुलाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्याचा आणि त्याच्या…
राज्यपालांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण
कृषी क्षेत्रात प्रगती झाली नसती तर करोना काळात उपासमारी झाली असती शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपालांची सूचना कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम ज्ञान देश विदेशातून मिळविले पाहिजे,…
मराठा आरक्षणासाठी काहीही करायची सरकारची तयारी
पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने चिंता वाढलीमुंबई – राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधी गंभीर असून त्यासाठी जे काही करावं लागेल ते केलं जाईल असं राज्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. ते म्हणाले की, “मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी…
बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, शेतकऱ्यांना पाठिंबा
मुंबई : महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यापाठोपाठ आता मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. उद्या दुकाने सुरुच राहतील. मात्र, आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असे आवाहन मुंबई व्यापारी संघामार्फत केले आहे. सध्या नोकरांचा पगार देणंसुद्धा जिकरीचं जालं आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, असे सांगितले. मुंबई व्यापार संघाची भूमिका त्यांनी माडली आहे.शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे….
