मुंबई/ विविध पाच गुन्ह्यात पोलिसांना चौकशी साठी हवे असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पाळून जाण्यास केंद्रातील भाजपा सरकारने मदत केली असावी असा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी व्यक्त केले आहे .त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान नानांचा हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून भाजपने नानाचे आरोप फेटाळले आहेत
परमवीर सिंग सध्या इंग्लंड मध्ये लपले असल्याचे समजते .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयई डी ची आजवरची सर्वात मोठी कारवाई शिवसेनेला हादरा! संजय राऊत यांची संपती जप्त
मुंबई/ शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांची इडीने संपती जप्त केल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीत मोठी खळबळ माजी आहे तर मी अशा कारवायांना घाबरत नाही असे संजय राऊत याने म्हटले आहे.प्रवीण राऊत प्रकरणात इडिने संजय राऊत यांच्या पत्नीचीही चौकशी केली होती मुंबईतील पत्रा चाल पुनर्विकास प्रकल्प गुरू आशिष कंपनीकडे विकासासाठी दिला होता मात्र त्यांनी…
अर्थव्यवस्थेला शिस्त लावायची” का “रेवडी संस्कृती चालू ठेवायची हे ठरवणे महत्त्वाचे “
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. समाजातील विविध घटकांपासून राजकारणी, विरोधक, सर्व सामान्य अशा सर्वांनाच अंदाजपत्रकाकडून अपेक्षा असतात. मात्र अर्थव्यवस्थेतील शिस्तीच्या दृष्टीकोनातून अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचा हा वेध. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती कशी काय आहे याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.२०२२ हे वर्ष…
बोगस पत्रकारा विरोधात बलात्कार व अट्रोसिटी चा गुन्हा दाखल
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार करणाऱ्या -बोगस पत्रकारा विरोधात बलात्कार व अट्रोसिटी चा गुन्हा दाखल भिवंडी दि 29(प्रतिनिधी )परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेशीओळख वाढवून तुला नोकरी लावून देतो असे सांगत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करून तीस जातीवाचक शिवीगाळ करून धमकविल्या प्रकरणी नारपोली पोलीसांनी एका बोगस पत्रकारा विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे…
भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर ट्रेन सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवाशांचा आक्रोश..
भिवंडी दि 11- भिवंडीची यंत्रमाग उद्योग आणि गोदामांची नगरी म्हणून ओळख असून मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार सह बहुसंख्य शहरातून दररोज हजारो कामगार, व्यापारी भिवंडीत येत असतात मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू करून दिड वर्षांपासून ट्रेन बंद असून कोरोनाचा धोका कमी झाल्याने बहुसंख्य ठिकाणी ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत मात्र भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयखाजगीकरणाच्या दिशेने..
कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट आणि त्याचा सरकारी महसुली उत्पन्न वर झालेला परिणाम यामुळे देशातली परिस्थितीच बिघडून गेली आहे .एकट्या महाराष्ट्राच्या पुरते बोलायचे झाल्यास महाराष्ट्रावर साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे त्यामुळे सरकारची कर्मचाऱ्यांचा पगार देतानाही दमछाक होतेय .ही वस्तुस्थिती सरकारी कर्मचाऱ्यांनी सुधा समजून घेणे आवश्यक आहे पण तसे न करता आपल्या मागण्यांसाठी उठसूठ संप करायचे…
भ्रष्टाचार प्रकरणी आघाडी सरकारचे २० मंत्री रडारवर
ठाणे/ वेगवेगळ्या भ्रष्टाचारात अडकलेले महा विकास आघाडी मधील २० मंत्री तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत त्यातील अनिल परब,प्रताप सरनाईक,जितेंद्र आव्हाड,हसन मुश्रीफ हे लवकरच जेल मध्ये जातील असे किरीट सोमय्या यांनी सांगितले ते काल ठाण्याच्या पाच पाखडी भागात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते
