मुंबई/ विविध पाच गुन्ह्यात पोलिसांना चौकशी साठी हवे असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पाळून जाण्यास केंद्रातील भाजपा सरकारने मदत केली असावी असा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी व्यक्त केले आहे .त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान नानांचा हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून भाजपने नानाचे आरोप फेटाळले आहेत
परमवीर सिंग सध्या इंग्लंड मध्ये लपले असल्याचे समजते .
Similar Posts
यवतमाळच्या शिवभोजन केंद्रात गरिबांची किळसवाणी थट्टा
शिवभोजान थाळीसाठी शौचालयाचे पाणीयवतमाळ / शिवसेनेची अत्यंत ड्रीम योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवभोजण थाळी बाबत एक भयंकर वास्तव समोर आले आहे .पाण्याची टंचाई असल्याचे कारण सांगून शीवभोजन केंद्रातील शिवभोजन् थाल्या चक्क शौचालयाच्या पाण्याने धुतल्या जात आहेत हा प्रकार उघडकीस येताच सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेतगोरगरीब जनतेसाठी शिवसेनेच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली…
निलंबनाच्या कारवाईमुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये भीती -न्यायालयाच्या नाराजिनंतरही संप सुरूच!
मुंबई/राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून गेल्या १५दिवसांपासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप न्यायालयांच्या नाराजीनंतरही सुरूच आहे.काल या संपाबबत न्यायालयाने अंतरिम आदेश देताना जे एस टी कामगार कामावर परतत आहेत त्यांना अडवू नका अशी सक्त ताकीद एस टी कामगारांना दिली आहेकाल मुंबई उच्च न्यायालयात एस टी कर्मचाऱ्यांना ऱयांच्या संपाबाबात न्या. राम कोटक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी…
मलिक विरुद्धच्या मोर्चात भाजप नेत्यांना अटक व सुटका
मुंबई/ सध्या ई डी च्या अटकेत असलेले अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने तीव्र आंदोलन सुरू केले आहे. काल आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा दरम्यान भाजपने मोर्चा काढला होता तसेच जोवर मलिक राजीनामा देत नाही तोवर विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नाही असा इशाराही भाजपने दिला आहेनवाब मलिक यांच्यावर मनी लंद्रिंग प्रकरणी ई डी…
आरक्षण बाबत केंद्राकडून फसवणूक
मुंबई/ केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी राज्यांचे आरक्षण बाबतचे अधिकार काढून घेतले होते आणि आता १२७ वी घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसी ची यादी निश्चित करण्याचे अधिकार बहाल केले आहेत पण जोवर ५० टक्क्यांची अत आहे तोवर काहीच होणार नाही.केंद्र सरकार राज्यांची फसवणूक करीत आहे असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहेराज्यात मराठा…
वय आणि पदाचा मान राखतो नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही- राजने राज्यपालांना खडसावले
मुंबई/मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी सर्वांचीच हजेरी घेतली राज्यपाल कोशारि, उद्धव ठाकरे, राहुल गांधी सर्वांवर टीका केली आणि पालिका निवडणुकीसाठी पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरा मी तुम्हाला महापालिकेची सत्ता देतो असे कार्यकर्त्यांना सांगितले तर सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी आहे का ? राहुल गांधी हा गुळगुळीत मेंदूचा माणूस आहे असे सांगितले तर राज्यपाल बद्दल…
कोरोनामुक्तीसाठी गणेशोत्सवातून जनजागृती
परिवाराने ठाण्यात साबण आणि मास्क चा केला सजावटीत पुरेपूर वापर मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : कोरोनामुक्तीसाठी गणेशोत्सवातून जनजागृती करण्याचा प्रयत्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे करीत असतांनाच घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा कोरोनामुक्तीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे येथील पाचपाखाडी विभागात वास्तव्य करणाऱ्या साहित्यिक शुभांगी जयंत लेले यांच्या परिवारातर्फेही यंदा कोरोनामुक्तीसाठी गणेशोत्सवात सजावट करुन जनतेला उत्तम संदेश दिला…
