मुंबई/मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी सर्वांचीच हजेरी घेतली राज्यपाल कोशारि, उद्धव ठाकरे, राहुल गांधी सर्वांवर टीका केली आणि पालिका निवडणुकीसाठी पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरा मी तुम्हाला महापालिकेची सत्ता देतो असे कार्यकर्त्यांना सांगितले तर सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी आहे का ? राहुल गांधी हा गुळगुळीत मेंदूचा माणूस आहे असे सांगितले तर राज्यपाल बद्दल बोलताना या माणसाच्या पदाचा आणि वयाचा विचार करतो अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही असे सांगितले . उद्वव ठाकरे हे सतेसाठी कोणाचाही हातात हात घेतील . शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आता फिरत आहेत अशा शब्दात उद्धव वर टीका केली तसेच अजूनही काही मशिदींवरील भोगे मोठ्या आवाजात वाजत आहे तेंव्हा अगोदर पोलिसांकडे तक्रार करा आणि कारवाई झाली नाही तर जिथे हे भोंगे वाजतील तिथे ट्रक लावा आणि दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले .
Similar Posts
दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर
मुंबई/ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४मार्च ते ७ एप्रिल कालावधीत होणार असून दहावी चां निकाल जुलै चां दुसऱ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जून चया दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली दरम्यान बारावीची तोंडी परीक्षा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीययोगीच्या थोबाडात मारण्याची भाषा केल्या प्रकरणी पाच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल .- राणे सुटले पण मुख्यमंत्री अडचणीत
मुंबई/ शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष आता हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे दोन्ही कडून एकमेकांना आव्हान प्रती आव्हान दिले जात असतानाच ज्या कानाखाली मारण्याच्या वक्तव्य वरून राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे तसेच वक्तव्य २०१८ मध्ये उद्वव यांनी योगिंच्या बाबतीत केले होते त्यामुळे योगिंचे थोबाड फोडण्याची भाषा केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील ५ पोलीस ठाण्यांमध्ये उद्धव…
भारताला २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न ?
लखनौ/हिंदू मुलीचं इस्लाममध्ये बळजबरी धर्मांतर केलं त्यानंतर लग्न केलं… असं त्या एका मुलीसोबत नाही तर, असं अनेक मुलीसोबत झाल्याची घटना नुकताच समोर आली आहे. जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याच्या अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. बाबाचे काळे कृत्य हळूहळू जगासमोर येत आहेत. काळ्या जादूसोबतच, छांगूर बाबावर अनेक गंभीर आरोप लावले जात आहेत, ज्यात हिंदू मुलींचे…
तत्कालीन पालकमंत्र्यांच्या काळात कामे न करता ७ ३ कोटींची बिले वसूल केली धस यांचा धनंजय मुंडेंवर आरोप
परळी – बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सध्या वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी नुकंतच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “परळी आणि अंबाजोगाईत काम…
वार्ड आरक्षणाचा अनेक नगरसेवकांना फटकापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर
मुंबई/ अखेर मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. ज्येष्ठ नगरसेवक रवी राजा,तेजस्विनी घोसाळकर,माजी महापौर मिलिंद वैद्य ,कप्तान मलिक आदींचे वार्ड आरक्षित झाल्याने त्यांना नवे वार्ड शोधावे लागतील.न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांद्वारे ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी…
एस टी चे खाजगीकरण होणार ?
मुंबई/ तोट्यात असलेले सार्वजनिक उपक्रम आणि त्यातील कामगारांचा त्यांच्या मागण्यासाठी सुरू असलेला अट्टाहास यामुळे सरकार वैतागले असून आता एस टी चे खाजगीकरण करण्याचा सरकार विचार करीत आहे .विलिनीकरण मागणीसाठी गेल्या दोन आठवडे पासून एस टी कामगारांचा संप सुरू आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत एस टी कामगार न्यायालयाचे सुधा एकात नसल्याने सरकारने आता एस टी…
