मुंबई/मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी सर्वांचीच हजेरी घेतली राज्यपाल कोशारि, उद्धव ठाकरे, राहुल गांधी सर्वांवर टीका केली आणि पालिका निवडणुकीसाठी पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरा मी तुम्हाला महापालिकेची सत्ता देतो असे कार्यकर्त्यांना सांगितले तर सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी आहे का ? राहुल गांधी हा गुळगुळीत मेंदूचा माणूस आहे असे सांगितले तर राज्यपाल बद्दल बोलताना या माणसाच्या पदाचा आणि वयाचा विचार करतो अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही असे सांगितले . उद्वव ठाकरे हे सतेसाठी कोणाचाही हातात हात घेतील . शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आता फिरत आहेत अशा शब्दात उद्धव वर टीका केली तसेच अजूनही काही मशिदींवरील भोगे मोठ्या आवाजात वाजत आहे तेंव्हा अगोदर पोलिसांकडे तक्रार करा आणि कारवाई झाली नाही तर जिथे हे भोंगे वाजतील तिथे ट्रक लावा आणि दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले .
Similar Posts
लाड़ली बहन योजना के खिलाफ हाई कोर्ट में याचिका
मुंबई – लोकसभा चुनाव में हुए नुकसान की भरपाई विधानसभा चुनाव में करने के लिए महायुति ने प्रयास शुरू कर दिए हैं और सभी महिलाओं का समर्थन हासिल करने के लिए हर महीने 1500 रुपये देने के लिए लड़की बहन योजना शुरू की गई है लेकिन यह योजना शुरू होने से पहले ही कानूनी पचड़े…
समीर वानखेडे यांच्यावर फुले उधळून सत्कार
मुंबई/ समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद विकोपाला गेलेला आहे मलिक रोज वानखेडे यांच्यावर नवनवे आरोप करीत असताना . आज शिवप्रतिष्ठान या संघटनेकडून एन सी बी कार्यालयाजवळ समीर वानखेडे यांच्यावर फुले उधळून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना शिवप्रतीमेची एक भेटही देण्यात आली . यावेळी वानखेडे सारख्या प्रामाणिक आणि धाडसी अधिकाऱ्यांच्या मागे सर्वांनी एकजुटीने…
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा ३२८ दारू दुकानांना परवाना देण्याचा निर्णय
मुंबई/ लाडक्या बहिणींना दरमहा १५०० दिल्यामुळे सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे.ती भरण्यासाठी व लाडक्या बहिणींना दरमहा दिला जाणारा निधी उभारण्यासाठी, सरकारने दारूचा प्याला हातात घेतला आहे.यंदा ३२८ वाईन शॉपना सरकारने परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या दारूमुळे माय भगिनींचे संसार उध्वस्त होतात त्याच दारूचा आसरा सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी घेतल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.गेली ५०…
प्रवासात समान नेण्याबाबतचा विमान प्रवाशांना लागू असलेला नियम यापुढे रेल्वे प्रवाशांनाही लागू होणार
नवी दिल्ली/ विमान प्रश्न लागू असलेला एक नियम आता रेल्वे प्रवाशांनाही लागू होणार आहे.जर रेल्वे विभागाच्या नियमानुसार आता तुम्ही जर ट्रेनमधून ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. जसं तुम्ही विमानात प्रवास करताना तुमच्याकडे जर ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान असेल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे…
उल्हासनगरातील गोरगरीब नागरिक कोविड लसी पासुन वंचित . मनसेचा आरोप
. उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात गेल्या दिड वर्षा पासून कोविड-१९ प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या सततच्या बंद मुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पुर्णपणे कोलमडल आहे. या नागरिकांना स्वतःचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. दरम्यान कोविड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मोफत लसीकरण सुरु केले आहे . परंतु या लसीचा साठा उल्हासनगर शहरात दिवसे दिवस कमी होत…
लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या ३९ उमेदवारांची नवे जाहीर
नवी दिल्ली – काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. राहुल गांधी यांना पुन्हा वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राहुल गांधी सध्या याच मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. काँग्रेसने आतापर्यंत 39 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या…
