मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता आहे .
Similar Posts
दिशा सालीयन बाबत सीबीआयचा खुलासा
दिल्ली/ दिशा सलीयांन प्रकरण आम्ही कधीही हाताळले नाही त्यामुळे या बाबतच्या ज्या बातम्या पसरल्या आहेत त्या बिनबुडाच्या असल्याचा खुलासा सीबीआयने केला आहे सीबीआयचा या खुलाशामुळे आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे .दिशा सलियांन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा बातम्या पसरल्या होत्या . पण आमच्या नावाने पसरलेल्या या बातम्या बिनबुडाच्या आहेत .असा खुलासा आज सीबीआयने केला आहे.सुशांत…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईमहाराष्ट्र हादरला ! मिरज जवळ डॉक्टर कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या
सांगली/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक भयंकर घटना काल सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ मध्ये घडली असून डॉक्टर वांमोरे यांच्या कुटुंबातील ९ जनानी विष घेऊन आत्महत्या केली या घटनेने मोठी खळबळ माजली असून पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे. आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52),…
फॉरेन फंडिंगला वेसण
केंद्राकडून 12 हजारहून अधिक एनजीओ चे परवाने रद्द दिल्ली- जामिया मिलिया इस्लामिया, ऑक्सफेम इंडिया सह देशातील बारा हजाराहून अधिक अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे (एन जी ओ )फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेगुलेशन लायसन्स ( परकीय निधी स्वीकारण्याचे परवाने) केंद्र सरकारने रद्द केले आहेत .एक जानेवारीपासून या सर्व संस्था परदेशातून मिळणाऱ्या देणग्या स्वीकारु शकणार नाहीत.गृहमंत्रालयाकडून शनिवारी माहिती देण्यात आली. सहा…
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी – आरोपी वाल्मिक कराडला मोक्का लावणार ?
rनागपूर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात बीडच्या केज येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भूमिका मांडली. त्यांनी या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचं नाव घेतलं. “आपण वारंवार वाल्मीक कराडच नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये तर त्याचा पुरावा दिसतोच आहे. त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण देशमुख यांच्या हत्येप्रकरणात…
मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस लावल्याने तणाव -हिंदुत्ववादी संतापले ! आज कोल्हापूर बंद
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली. दोन गटाचे लोक एकमेका विरोधात उभे ठाकले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तर संबंधितांवर कारवाई सुरू झाली असल्याने बंद केला जाऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. शहरातील सदर…
अमली पदार्थांमुळे वादात सापडलेल्या साताऱ्यात बनावट खतांचा कारखाना
सातारा/जावळीतील ड्रग्जनिर्मिती कारखान्यावरील धाडीनंतर खटाव तालुक्यात कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकून बनावट खत निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) वडूज (ता. खटाव) येथे टाकलेल्या धाडीत लाखो रूपये किंमतीची बनावट खते आणि कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. तसेच कारखाना सील करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेतले…
