मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता आहे .
Similar Posts
विधानभवन जवळ महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई/ नाशिक मधील युवा स्वाभिमानी संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार होत्या पण महिला पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळलाराजलक्ष्मी पिल्ले यांच्या कुटुंबावर पोलिसांनी विनाकारण गुन्हे दाखल केलेत असा तिचा आरोप आहे या प्रकरणी तिने नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे तसेच गृहमंत्री वळसे पाटील मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न…
ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी दूर ठेवले त्याच काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदासाठी युती केली – राज ठाकरे
मुंबई- दुसऱ्याला गद्दार भरणारे उद्धव ठाकरे हेच मोठे गद्दार आहेत त्यांच्यामुळेच नारायण राणे मी स्वतः आणि शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले असा थेट आरोप मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केला आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बाळा नांदगावकर यांच्यासाठी राज ठाकरे यांनी शिवडी मतदार संघात प्रचार सभा घेतली होती या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला…
जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमाल मान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगार
अ़ॉगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दोन महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा एक विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही….
मुंबई बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकारी पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकारी पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेमुंबई बँकेचे अध्यक्ष व विधानसभा परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 21 पैकी 17 जागांवर निवडून आले. आता केवळ चार जागांवर निवडणूक होणे बाकी आहे.बिनविरोध विजयी उमेदवारप्रवीण दरेकर,…
भारताच्या उदारमतवादी धोरणाचा फायदा घेऊ नका – जमत नसेल तर पाकिस्तानात जा ! मुस्लिम रेफ्यूजीला मुंबई उच्चं न्यायालयाने खडे बोल सुनावले
मुंबई : भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका, जमत नसेल तर पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा असे खडे बोल हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले आहेत. पुण्यातील एका रेफ्युजीच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे खडे बोल सुनावले आहेत. साल 2०१४-१५ दरम्यान सुरू असलेल्या येमेन युद्धादरम्यान तेथील अनेक नागरिक देश सोडून अन्य देशात गेले. याच दरम्यान बहिणीच्या कर्करोगावरील उपचारासाठी…
हिंदुत्वाच्या वादात शिवसेनेने मनसेला अखेर मागे टाकले अयोध्येत उभारणार- महाराष्ट्र सदन
अयोध्या/हिंदुत्वाच्या वर्चस्वाच्या लढाईत शिवसेनेने बाजी मारली आहे.राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध झाला पण आदित्य ठाकरे यांचे मात्र अयोध्येत जंगी स्वागत झाले इतकेच नव्हे तर आदित्यने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा करून युपी बरोबरच महाराष्ट्रातील तमाम हिंदूंची मने जिंकली आहेत.सध्या भाजप मनसे विरुद्ध शिवसेना यांच्यात हिंदुत्व वरून वर्चस्वाची लढाई सुरू आहे.या लढाईत राज…
