मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता आहे .
Similar Posts
नवी मुंबईत साडेतीन लाखाहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण
नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण तीन लाख ६० हजार १५० कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त शरद पवार यांनी दिली. २३ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले.शासनाच्या वतीने मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे काम २३ जानेवारीपासून सुरू करण्यात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभेचे विशेष अधिवेशन महाविकास आघाडीची अग्निपरिक्षा
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे . त्यामुळे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून बहुमत चाचणीची मागणी केली आहे .त्यामुळे राज्यपालांनी शुक्रवार दिनांक 30 जूनला विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले असून या आधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. .बहुमतासाठी 125 आमदारांची गरज आहे भाजपकडून स्वतःचे 106 तसेच 13…
मुंबई महापालिकेतील आयुक्तांच्या ओएसडी विरुद्ध उपायुक्तांच्या पाठोपाठ सहआयुक्तांचेही बंडपालिका प्रशासनातील वाद शिगेला
मुंबई/ गेल्या चार वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच झालेल्या नसल्याने पालिकेवर प्रशासक आहे.मात्र प्रशासनाच्या कार्यकाळात बदल्या आणि भारतीयांमध्ये मोठा गोंधळ सुरू असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये असंतोष होता.त्यातच निवृत्त सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांना थेट पालिका आयुक्तांचे ओ एस डी केल्याने वादाचा भडका उडाला हे पद उपयुक्त आणि सह आयुक्त संवर्गातून भरावे या मागणीसाठी पालिकेत लेटर बॉम्ब टाकले…
मुंबई मराठी पत्रकार संघात ‘शतप्रतिशत’ परिवर्तन
मुंबई मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २९ जून २०२४ रोजी व तहकूब झालेली सभा दि. २९ जून, २०२४ रोजी पार पडली. या सभेत २०२४-२०२६ या दोन वर्षांसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे : अ.क्र. नाव मतेअध्यक्ष (पद १)१ चव्हाण संदीप (विजयी) ३१६२ डॉ. खांडेकर सुकृत १६०(बाद मते ११) कार्यकारिणी…
ई डी च्या रडार वरील नेत्याकडे सेना नेतृत्वाची पाठ- घोटाळेबाजांना मातोश्रीवर नो एंट्री!
मुंबई/ वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे ई डी च्या रडारवर असलेल्या शिवसेना नेत्यांना तूर्तास कुठलीही मदत करायची नाही असे धोरण शिवसेना नेतृत्वाने स्वीकारल्याचे दिसतेय . त्यामुळेच प्रताप सरनाईक यांच्यापासून भावना गवळी यांच्या पर्यंत कुणालाही सेना नेतृत्वाकडून मदत मिळेनाशी झालीय त्याचाच एक भाग म्हणून ई डी कडून चौकशीची नोटीस मिळालेल्या वाशिम च्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना मातोश्रीवर अर्धा…
मुंबईकरांना महापालिकेचा मोठा दिलासा;एक डोस घेतलेल्यांना सुधा सवलत- मुंबईत कोरोणाची तिसरी लाट नाही
मुंबई- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण आणि कोरोणाचा पूर्वीच्या तुलनेत कमी झालेला प्रभावी यामुळे मुंबई सारख्या शहरात भलेही काही प्रमाणात रुग्ण वाढ झालेली असली तरी कोरोनची तिसरी लाट आलेली नाही असा खुलासा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. .तसेच आता एक डोस घेतलेल्यांना सुधा सर्व आस्थापनांमध्ये मुभा असेल आणि याबाबतचा निर्णय लवकरच टास्क फोर्स बरोबर चर्चा…
