मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता आहे .
Similar Posts
सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारी तारीख पे तारीख सुरूच -प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता
दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता गुरुवारी होणार आहे. ठाकरे गटाच्या वकिलांच्या सुनावणीनंतर आता शिंदे गटाचे वकील सुनावणी करीत आहेत . त्यांच्या सुनावणीनंतर न्यायालय निकाल देईल मात्र हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता आहे काल ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केल्यानंतर आज शिंदे गटाच्या वकीलांनी त्यावर युक्तीवाद केला. परंतु,चार वाजल्यामुळे त्यांचा युक्तीवाद…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईनवाब मलिक यांना अटक
मुंबई/ कुर्ला येथील जमिंन घोटल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अपलसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांची काल ई डी ने सात तासाहून अधिक वेळ चौकशी केली. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याने मलिक यांचे नाव घेतले होते त्यामुळे काल सकाळी मलिक यांना ई डी ने चौकशीसाठी ताब्यात घेतले मलिक यांनी बॉम्बस्फोटातील आरोपी शहा वली खान याच्याकडून…
शामसुंदर महाराज सोन्नर यांनामानवाधिकार पुरस्कार
पुणे – मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून मानवाधिकार पुरस्कार या वर्षी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर झाला आहे. मंगळवार, 10 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी दिली.मानवी मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित…
भाजपला मुंबई अडाणीच्या घशात घालायची आहे/ उद्धव ठाकरे
मुंबई/आम्ही अस्सल मराठी बोलणारे हिंदू आहोत. इतकं पोटतिडकीने बोलल्यानंतर डोक्यात तिडीक गेली पाहीजे. ती जाणार नसेल तर जय भवानी, जय शिवाजी बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. पहिल्या सभेला मीदेखील होतो. आज आमच्या खांद्यावर धुरा आलीय. ठाकरे बंधु एकत्र का आले हे आज सर्वांना कळाले असेल. भावकी एकत्र आलेयत, आता गावकी एकत्र येतेय. अस्तित्वासाठी ठाकरे एकत्र आलेयत,…
दहावीचा निकाल ९४.१० टक्के
मुंबई/ एरव्ही जून महिन्यात वा मे च्या शेवची लागणारे दहावी,बारावीचे निकाल यावर्षी प्रथमच मे महिन्यात आणि ते ही पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात लागले. ५ मे रोजी १२ वी,तर त्यानंतर दोनच आठवड्यात आज (ता.१३) दहावीचा निकाल लागला.तो ९४.१० टक्के असून गेल्या वर्षापेक्षा पावणे दोन टक्याने कमी आहे.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा पावणेतीन टक्के जास्त आहे.तर,गतवर्षाप्रमाणे यावेळीही…
कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुवर्णा पत्की रुजु.
पोलिस निरींक्षक सुजाता तानवडे नंतर पुन्हा महीला अधिकारीची वर्णी! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाणेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक अरुण भोर यांची बदली झाल्याने कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुजाता पत्की या रुजु झाल्या आहेत. दरम्यान कर्जत पोलिस ठाणेत पोलिस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे यांच्यानंतर पुन्हा एकदा महीला अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.रायगड जिल्हयाचे…
