मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता आहे .
Similar Posts
एस टी चे खाजगीकरण होणार ?
मुंबई/ तोट्यात असलेले सार्वजनिक उपक्रम आणि त्यातील कामगारांचा त्यांच्या मागण्यासाठी सुरू असलेला अट्टाहास यामुळे सरकार वैतागले असून आता एस टी चे खाजगीकरण करण्याचा सरकार विचार करीत आहे .विलिनीकरण मागणीसाठी गेल्या दोन आठवडे पासून एस टी कामगारांचा संप सुरू आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत एस टी कामगार न्यायालयाचे सुधा एकात नसल्याने सरकारने आता एस टी…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार ?
मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे समजते .याबाबत महाविद्या प्रमुख नेत्यांची बैठकी झाली असून जागा वाटपाबाबत महत्त्वाच्या बैठकी आता सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे .त्यामुळे मुंबई महापालिका आणि इतर महापालिका एकत्र लढण्याबाबत भाजपा आता नव्याने विचार करीत असल्याचे समजते.राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या अनुषंगाने…
प्रवासात समान नेण्याबाबतचा विमान प्रवाशांना लागू असलेला नियम यापुढे रेल्वे प्रवाशांनाही लागू होणार
नवी दिल्ली/ विमान प्रश्न लागू असलेला एक नियम आता रेल्वे प्रवाशांनाही लागू होणार आहे.जर रेल्वे विभागाच्या नियमानुसार आता तुम्ही जर ट्रेनमधून ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. जसं तुम्ही विमानात प्रवास करताना तुमच्याकडे जर ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान असेल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे…
मुंबई जनसत्ता स्पेशल स्टोरी लढा एसटीच्या विलीनीकरणाचा “
” जालीयनवाला बागेतील हत्याकांड जरी इथे घडला तरी, मागे हटणार नाही – शरद कोल्हे थेट आझाद मैदानातून एसटी आन्दोलना बाबतचा दिलेला विशेष वृत्तांत …ही शेवटची लढाई आहे,आता करो या मरो अशी आमची परिस्थिती ! एसटी चालक शरद कोल्हे यांचे संतप्त उदगार ( दिनेश मराठे )मुंबई : … ही शेवटची लढाई आहे.माझे मुळ मुळ गाव शिर्डी…
राष्ट्रवादीसह ४ मोठ्या पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द
दिल्ली/ निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी, काँग्रेस,सिपिआय,तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदल या चार पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केली आहे.. पवरांसाठी हा मोठा धक्का आहेज्या चार पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे .त्या पक्षांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीत ६ टक्के मते मिळवली नव्हती त्यामुळे त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने२०१९ च्या निवडणुकीत…
पाकिस्तान साठी कंडोम आणि डायपर खरेदीही माहगणार
इस्लामाबाद/आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानसमोर आता एक अजब पण तितकेच गंभीर संकट उभे राहिले आहे. पिठाचा भाव गगनाला भिडल्यानंतर आता पाकिस्तानात कंडोम आणि गर्भनिरोधक साधने खरेदी करणेही सर्वसामान्यांसाठी अशक्य झाले आहे. पाकिस्तान सरकारने या जीवनावश्यक वस्तूंवरील १८% जनरल सेल्स टॅक्स कमी करण्याची मागणी केली होती, मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ही मागणी अतिशय कडक शब्दांत फेटाळून लावली…
