मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता आहे .
Similar Posts
भिवंडी -वसई रोडवरील मालोडी टोलनाका वसुली मनसे कार्यकर्त्यानी केला बंद
भिवंडी दि 19 तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिक नागरीकांच्या सर्वपक्षीय गाव विकास समितीच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा टोल वसुली बंद करा या साठी आंदोलन केली जात असताना स्थानिकांच्या रास्तारोको आंदोलना च्या एक दिवस आधी या रस्त्याची पाहणी मनसे ठाणे…
निवडणूक आयोग बरखास्त करा – उद्धव ठाकरे
मुंबई -निवडणूक आयोगाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे तो आम्हाला मान्य नाही. त्याविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. तिथे योग्य तो निर्णय लागेल पण निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणूक प्रक्रियेद्वारे आयुक्तांची निवड करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे . दरम्यान शिंदे गटाला व्हीप काढण्याचा अधिकार आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहेठाकरे गटाचे प्रमुख…
महाराष्ट्रात लॉक डाऊन ची शक्यता
मुंबई/ भारतात ओमिक्रोंच्या रुग्णांची संख्या आता साडेतीनशेचां पुढे गेलेली आहे .त्यामुळे केंद्र सरकारं देशात रात्रीचा लॉक डाऊन लावण्याचा विचार करीत असून मध्य प्रदेशात रात्रीचा लॉक डाऊन लावल्या नंतर आज पासून उत्तर प्रदेशातही रात्रीचा लॉक डाऊन लावण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता ओमीक्रोनचे सर्वाधिक ८८ रुग्ण सापडलेल्या महाराष्ट्रातही रात्रीचा लॉक डाऊन लावण्याच्या हालचालींना वेग…
हे ढोंगी सरकार – देवेन्द्र फडणवीसाची राज्यसरकावर टिका
मुंबई – महाविकास आघाडी आयोजित आजच्या बंद मुळे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा समाजासमोर उघड झालेला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार कारण लखिंपुरच्या घटने ने महाराष्ट्र मध्ये बंद केला जातो . महाराष्ट्राच्या अतिवृष्टी तसेच शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही .खरं म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे . हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये…
मुलुंड मध्ये अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
मुंबई/ पालिकेच्या टी विभागातील नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील २० गाळ्यांच्या मागच्या व पुदच्या बाजूस करण्यात आलेले सुमारे ८ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पालिकेने तोडले आहे.उपयुक्त देविदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली या कारवाईत पालिकेच्या ३५ कर्मचारी नी भाग घेतला तसेच २४ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते पालिकेने तीन वेळा नोटीस…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयचंदू दादा आणि राज चे “मनसे” गुफ्तगू होणार
आज चंदू दादा आणि राज चे “मनसे” गुफ्तगू होणारमुंबई/ भाजप आणि शिवसेना यांच्यातील २३वर्षांची युती तुटून भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर आता भाजप महाराष्ट्रात नव्या जोडीदाराच्या शोधात असून त्यासाठीच मनसेला सोबत घेण्याची चाचपणी सुरू आहे . त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार आहे.त्यामुळे आता या दोन…
