मुंबई/ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४मार्च ते ७ एप्रिल कालावधीत होणार असून दहावी चां निकाल जुलै चां दुसऱ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जून चया दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली दरम्यान बारावीची तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३मार्च आणि दहावीची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३मार्च दरम्यान होणार आहे
Similar Posts
सपातील फुटीर मनोज पांडेला रायबरेलीतून भाजपचे तिकीट ?
लखनौ – लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तिकीट वाटपाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळालेले नाही अशा नाराजांनी आता पक्षांतर करायला सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षातून बाहेर पडलेले मनोज पांडे यांनी आज भाजपा नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यांना भाजपा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदार संघातून, प्रियांका गांधी यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार…
मुंबईतील 16 हजार जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
मुंबई/ इमारत मालकांच्या भरोषावर राहून रहिवाश्यांच्या जीव धोक्यात घालण्याचे दिवस आता संपले आहेत कारण नव्या सरकारने मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार इमारतीचा जो मालक असेल त्याने ठराविक काळात जर ती इमारत दुरुस्त केली नाही तर त्या इमारीचा पुनर्विकास तिथले रहिवाशी करू शकतात आणि या कामी त्यांना सरकार सर्वतोपरी…
आदित्य ठाकरे च्या मतदार संघात भाजपची दहीहंडी
मुंबई/आगामी वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे भाजपाने मुंबई महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली आहे खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मतदारसंघांवर भाजपची नजर आहे या मतदारसंघातील भाजपचा जनाधार वाढवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात यावर्षीही भाजपने जांभळी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहेभाजपाच्या…
भाजपा कार्यकर्त्यांवरील हल्ल्यानंतर कुर्ल्यात पालिका ॲक्शन मोडवर – बेकायदेशी फेरीवाल्यांना हटवलं अनधिकृत गळ्यावर बुलडोझर
मुंबई/ कुर्ला पश्चिम येथील बेल बाजार,विनोबा भावे नगर, न्यू मिल मार्ग परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांनी रस्ते अडवले आहेत तसेच या भागात अनेक अनधिकृत गाळे बांधण्यात आलेत याबाबतच्या तक्रारी पालिकेच्या एल विभागाकडे करण्यात आल्या होत्या पण पालिका दखल घेत नव्हती.वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करीत होती मात्र निवडणुकीनंतर इथल्या काही गुंडांनी आणि फेरीवाल्यांनी भाजपा. कार्यालयावर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआदित्य ठाकरेंच्या सभेत राडा
वैजापूर – आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान घेण्यात आलेल्या सभेत आज राडा झाला यावेळी जमावाने ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला आहे. डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याचं…
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजना ?
टक्केवारीचा दुसरा अध्यायपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजनामुंबई/ पालिका शाळेतील मुलाना निकृष्ट दर्जाचे टॅब पुरवून स्वतःचे हसे करून घेतलेल्या पालिकेने पुन्हा एकदा पालिका शाळेतील मुलाना टॅब देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी पालिका ३ कोटी खर्च करणार असून कोविड काळात अशा प्रकारची अनावश्यक कामे पालिका का काढते आहे.कदाचित यामागे कंत्राटदारांचे खिसे भरून त्यातून…
