मुंबई/ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४मार्च ते ७ एप्रिल कालावधीत होणार असून दहावी चां निकाल जुलै चां दुसऱ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जून चया दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली दरम्यान बारावीची तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३मार्च आणि दहावीची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३मार्च दरम्यान होणार आहे
Similar Posts
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेला आणखी धक्के बसणार
बंडखोरी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे >. मंत्रिमंडाळाचा विस्तार होताच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती शिंदे…
पालिका सहाय्यक अभियंता -निशिकांत मधुकर लुमन निवृत्त होणार
मुंबई/पालिकेच्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष विभागातील सहाय्यक अभियंता निशिकांत मधुकर लुमन हे एप्रिल महिन्यात सेवा निवृत्त होणार आहेत. सन 1986 मध्ये कनिष्ठ अभियंता लुमन पालिकेच्या जल नियोजन आणि संशोधन विभागात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी परिरक्षण, इमारत व कारखाने, इमारत प्रस्ताव, बाजार विभाग आदी ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली . विशेष काही भूमाफियानी सांताक्रूझ (जुहू) येथील पोलीस…
‘टोल’धाडी साठी भारतीयांनी मोजले 2.40 लाख कोटी !
देशभर सर्वत्र राष्ट्रीय महामार्ग उभारल्यानंतर त्याचा वापर केल्याबद्दल सर्व वाहन चालकांकडून , प्रवाशांकडून टोल वसुली केली जाते. या “”टोलधाडी” च्या माध्यमातून भारतीयांनी आजवर तब्बल 2.40 लाख कोटी रुपये मोजले आहेत. या “टोल धाडी ” च्या कमाईची सुरस कथा. गेल्या पंचवीस तीस वर्षात विविध राज्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली. त्यांच्या उभारणीची, देखभालीची सर्व…
माझा महाराष्ट्र! लबाड राजकारण्यांचा महाराष्ट्र!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा जनकल्याणासाठी आयुष्यभर लढणारा जाणता राजा आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या सारख्या महान समाज सुधारकांचां महाराष्ट्र आज राजकारणी लोकांमुळे इतका बदनाम झाला आहे की महाराष्ट्रातील लोकांना मान वर करून मी महाराष्ट्रीयन आहे असे सांगायला लाज वाटू लागलीय.इतकी गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे.आणि ही बदनामी भाजपच्या लोकांनी सुरू केली आहे.महाराष्ट्रात…
आमदार पात्र – अपात्र निकालाची कागदपत्र सादर करा – सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना आदेश
नवी दिल्ली – शिवेसना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं १ एप्रिलपर्यंत यासंबंधीची कागदपत्रे सुप्रीम कोर्टात सादर करण्याचा आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.त्यामुळं शिंदे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर ८ एप्रिल रोजी याची पुढील सुनावणी होणार…
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी काँग्रेस पाकिस्तान सोबत होती – मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
गुहाटी/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ सप्टेंबर) आसाममध्ये १९००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींसोबत उभी राहते आणि घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी काम करते.’पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा दहशतवादी घटनांमुळे देश रक्तबंबाळ होत होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान…
