मुंबई/ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४मार्च ते ७ एप्रिल कालावधीत होणार असून दहावी चां निकाल जुलै चां दुसऱ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जून चया दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली दरम्यान बारावीची तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३मार्च आणि दहावीची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३मार्च दरम्यान होणार आहे
Similar Posts
सवाल हा आहे की तालिबान काय आहे-?.. बाबूभाई भवानजी
मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण…
महायुतीचा मुंबईकरांना दणकासत्ता मिळताच खिसा कापला५०० स्क्वेअर फुटाच्या आतील घरांना पाणीपट्टी व मलनिःसारण कर
मुंबई/बृहन्मुंबई महापालिकेत सत्तेत येताच महायुतीने मुंबईकरांवर नव्या कराचा बोजा लादला आहे. पाणीपट्टीवाढ करणार नाही म्हणणाऱ्या महायुतीच्या पालिकेतील सत्ताकाळात ५०० स्केअर फुटाच्या आत असणाऱ्या घरांना पाणीपट्टी आणि मलनि:सारण कर आकारला जाणार आहे. त्यामुळे महायुतीच्या पाणीपट्टी वाढ न करण्याची घोषणा कागदावरच राहिल्याची भावना सर्वसामान्य मुंबईकर व्यक्त करीत आहे.५०० स्केअर फुटाखालील घरांमध्ये जिथे जलमापक बसवलेले नाही तिथे पाणीपट्टी…
मला आणि फडणवीस याना तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा प्लॅन होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप
कोल्हापूर/विधानसभा निवडणुका जिंकायच्या उन्हात सत्तेत यायचे आणि त्यानंतर मला आणि फडणवीसंना खोट्या गुढण्यात अडकवून तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन होता परंतु लोकांनी त्यांचा तो प्लान हालून पडला अशी झंझावती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील सभेत बोलताना केलीशिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत सरकारचा पराभव
पाच जिल्हा परिषदांची पोट निवडणूक जाहीर*ओबीसी आरक्षण विनाच निवडणूक होणार*१५ ते २० सप्टेंबर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार*२१ सप्टेंबर उमेदवारी arjachi छाननी*२९ सप्टेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख*५ऑक्टोबरला मतदान*६ऑक्टोबरला मतमोजणी मुंबई/ ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका होऊ द्यायचा नाहीत असा निर्णय महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांनी घेतलेला असताना सर्वोच्च न्यायालयात याबाबत बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशि ठरल्याने अखेर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभाजपच्या घोडेबाजारचां विजय
राजकारणात आजकाल नीतिमत्ता जराही शिल्लक राहिलेली नाही .त्यामुळे काहीही करत्ता येते कुठलेही विधिनिषेध पाळण्याची राजकारण्यांना आवश्यकता भासत नाही.राज्यसभेच्या निवडणुकीत हेच बघायला मिळाले निवडणूक 4 वाजता पार पडली आणि निकाल मध्यरात्री लागला 2017 मध्ये असेच घडले होते तेंव्हाही भाजप आणि काँग्रेस आमने सामने होते आणि यावेळीही काँग्रेसचा सहभाग असलेली महा विकास आघाडी भाजपच्या समोर होती या…
महाराष्ट्रात 66% मतदान- मुंबईतील मतदानाचा टक्का घसरला
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले ६६.११ टक्के इतके मतदान झाले हा टक्का मागील निवडणुकीपेक्षा अधिक आहे सर्वाधिक मतदान कोल्हापूर मध्ये झाले तर सर्वात कमी मतदान मुंबईमध्ये झाली मतदाना ग्रामीण भागात बऱ्यापैकी झाले याचा अर्थ ग्रामीण भागातील जनतेने मतदानात जास्त भाग घेतला होता कालच्या मतदानात चार हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणात बंद झाले असून…
