मुंबई/ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४मार्च ते ७ एप्रिल कालावधीत होणार असून दहावी चां निकाल जुलै चां दुसऱ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जून चया दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली दरम्यान बारावीची तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३मार्च आणि दहावीची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३मार्च दरम्यान होणार आहे
Similar Posts
दिशा सालियन आत्महत्येच्या चौकशी साठी एसआयटी – आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन मृत्यूप्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाबाबत घोषणा केली जाऊ शकते. याप्रकरणात भाजपचे नेते पूर्वीपासूनच आदित्य ठाकरे आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांवर आरोप करत आले आहेत. नारायण…
समितीचा अहवाल सरकारला बंधनकारक-परिवहन मंत्री एस टी संपाची कोंडी कायम
मुंबई/ काल एस ती कामगार संघटना आणि परिवहन मंत्र्यांची पुन्हा एक बैठक झाली मात्र त्यात झालेल्या चर्चेनंतर सुधा संपाची कोंडी फुटू शकली नाही संपकर्यानी कामावर परतावे त्यांच्या मागणीसाठी न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहेे. त्या समितीचा अहवाल आम्हाला बंधनकारक आहे टी समिती सर्व अभ्यास करून विलिनीकरण बाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे समितीचा अहवाल येई…
पुढील महिन्यात कॉलेज तर दिवाळी नंतर शाळा सुरू होणार ?
: मुंबई – कोरोंनाच्या प्रदुभावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद असल्याने विध्यर्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . आता कोरोंनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने राजी सरकारने पुन्हा एकदा शाळा कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या शिक्षकांची आकडेवारी गोळा केली जात आहे जर टास्क फोर्सने सहमती…
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मुंबई महानगरपालिकेचे ९६ अधिकारी पुन्हा पालिकेच्या सेवेत
माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती उघडकीसमुंबई/भ्रष्टाचाराचे हिरवेगार कुरण अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेत, काहीही घडू शकते. कधीही कामावर न जाणारे पालिका अधिकारी किंवा कर्मचारी यांची आपोआप पालिकेत हजेरी लागते. आणि त्यांना पगारही मिळतो. अशा घटनाही यापूर्वी उघडकीस आलेल्या आहेत. आणि आता तर ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असे ९६ अधिकारी कर्मचारी पुन्हा पालिकेच्या सेवेत घेण्यात आले अशी…
बंगाल, बिहार, यूपीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रा नंतर समाजकंटकाकडून दंगल घडवण्याचे प्रयत्न
कोलकाता/राम नवमीच्या शोभायात्रेत भाग घेऊन परतणाऱ्या रामभक्तांवर पश्चिम बंगालमध्ये कोलकत्यासह अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आल्यामुळे रामनवमी उत्साहाला गालबोट लागले तसेच बिहारच्या अनेक भागांमध्ये शोभायात्रांचे रोड बदलण्यात आल्यामुळे राम भक्तांमध्ये संतापाची लाट होती तर कानपूर मध्ये शोभायात्रेत पोलीस व राम भक्तांमध्ये हाणामारी झाली त्या सर्व घटना पाहता रामनवमीच्या निमित्ताने काही समाजकंटकांचा दंगल घडवण्याचा प्रयत्न होता परंतु…
लोकसभा निवडणुकीच्या काळात २ लाख बांगलादेशींना जन्म प्रमाण पत्राचे वाटप – किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगला देशी रोहिंग्यांचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. तसेच यावरून त्यांनी विरोधकांवर देखहील निशाणा साधला आहे. विधानसभा आचार संहिता असताना व्होट जिहाद अंतर्गत उद्धव ठाकरे सेना, एमआयएम, काही मुस्लिम संस्था आणि बांगलादेश यांनी मोठा गेम प्लॅन तयार केला होता. जुलैनंतर ठिकठिकाणी आचारसंहितेचा काळ असताना लोकसभा निवडणुकांत यांचा विजय…
