मुंबई/ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४मार्च ते ७ एप्रिल कालावधीत होणार असून दहावी चां निकाल जुलै चां दुसऱ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जून चया दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली दरम्यान बारावीची तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३मार्च आणि दहावीची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३मार्च दरम्यान होणार आहे
Similar Posts
अटक टाळण्यासाठी नितेश राणे सत्र न्यायालयात
मुंबई/ विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरे यांना पाहून म्याव म्य्यावं असा आवाज काढणारी नितेश राणे एकीकडे सत्ताधारी आमदारांनी निलंबित करा अशी मागणी केली ते दुसरीकडे कणकवलीतील शिवसेना कार्यकर्ते परब यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा मास्टर माईंड नितेश राणे असल्याची जबानी जखमी परब यांनी दिल्याने शिवसेनेने नितेश राणे यांच्या विरोधात कांनकवली पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल…
भारतीय संघात महाराष्ट्राच्या सुजन पिळणकर, सचिन पाटीलची निवड
जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचा 77 खेळाडूंचा जम्बो संघ येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानला रंगणार मि. वर्ल्ड मुंबई, दि.7 (क्रीडा प्रतिनिधी)- भारतीय शरीरसौष्ठव जगत आता आगामी 12 व्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेसाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होतोय. करोनाच्या संकटामुळे अनेकदा लांबणीवर पडलेली स्पर्धा येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात होत असून या स्पर्धेसाठी भारताचा…
लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात
मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचा सरकारने जो निर्णय घेतला होता त्याची अमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे आज अनेक बहिणीच्या खात्यात दोन हप्त्याचे ३ हजार रुपये जमा झाले याबाबतचा स्क्रीन शॉट भाजप आमदार राम सातपुते यांनी सर्वाना शेअर केला आहे .महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण…
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मुख्यमंत्र्यांचा दिलासा धीर सोडू नका
मुंबई/ यंदाच्या पावसाळ्यात तीन वेळा अतिवृष्टी होऊन त्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे prchand नुकसान झाले आहे.नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात गावेच्या गावे बुडाले शेतीवाडी घरदार सारेकाही उध्वस्त झाले या उध्वस्त शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून मुख्यमंत्र्यांनी सलग दोन दिवस बैठका घेऊन जिल्हावार नुकसानीचा आढावा घेऊन ज्यांचे नुकसान झाले आहे अशांना तातडीने मदत करण्याचे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभारतात तालिबानी उन्माद
भारत हा शांतताप्रिय देश म्हणून ओळखला जायचा पण आता या देशाची टी खरी ओळख पुसली गेली कारण धार्मिक राडेबजीला उत आलाय आणि सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने हा देश लवकरच धार्मिक दहशतवाद बाबत पाकिस्तान च्या पुढे जाण्याची शक्यता आहे .काल पतियाळा येथे शिवसेना आणि खलिस्तानी एकमेकांना भिडले आणि मोठा राडा झाला.दोन्ही बाजूकडून लाठ्या कथा आणि…
अखेर तब्बल एक वर्षा नंतर शेतकरी आंदोलन स्थगित शेतकऱ्यांनी सरकारला हरवले
दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी…
