मुंबई/ पालिकेच्या टी विभागातील नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील २० गाळ्यांच्या मागच्या व पुदच्या बाजूस करण्यात आलेले सुमारे ८ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पालिकेने तोडले आहे.उपयुक्त देविदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली या कारवाईत पालिकेच्या ३५ कर्मचारी नी भाग घेतला तसेच २४ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते पालिकेने तीन वेळा नोटीस देऊनही सदर बांधकाम कायम असल्याने अखेर पालिकेला कारवाई करावी लागली
Similar Posts
जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार याना ५ वर्षांची शिक्षा
नागपूर – बहुचर्चित नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा बँक घोटाळ्यात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यासह पाचजण दोषी आढळले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांना 5 वर्ष शिक्षा आणि 12.5 लाखांचा दंड ठोठावला आहे. तर या घोटाळ्याप्रकरणी तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजाहीरनामे की फुकटणामे?
सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.निवडणुका म्हटल्या की जाहीरनामे आलेच! पण पुढे हेच कारनामे राजकीय पक्षांच्या खोटारडेपणा चां पुरावा ठरू लागले आहेत.कारण जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने आर्थिक दृष्ट्या पेलणारी नसतात त्यामुळे ती पूर्ण केलि जात नाहीत.आणि निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळायला हवीत असा काही नियम नसल्याने निवडणुकीतील आश्वासने आणि राजकीय पक्षांचे जरणामे पुढे अल्वावरचे पाणी…
पावसाळी अधिवेशन संपले पुढील अधिवेशन ७डिसेंबरला
मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आता पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला नागपूरमध्ये होईल. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या १६ अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेवर मात्र निर्णय होऊ शकला नाही . पण बरेच दिवस प्रलंबित असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीवर मात्र निर्णय झाला आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष…
आजच्या पत्रकारितेचा विकास झाला की दृष्टीला तडा गेला –
मुंबई – खिळे जुळविण्याच्या पत्रकारितेच्या पूर्वीच्या काळात वृत्तपत्रात फोटो स्पष्ट दिसू नये म्हणून शाई जास्त टाका असे सांगणारे व आजची पत्रकारिता पाहता , ज्या दोन व्यक्ती भेटल्याच नाहीत त्यांची दृश्ये एकत्रित करण्याची कला पाहता आजच्या पत्रकारितेचा विकास झाला की दृष्टीला तडा गेला. ” तंत्रज्ञान” कोणतेही असूद्या मात्र ” मंत्र ” तोच आहे. असे जेष्ठ पत्रकार…
सैन्य दलातील करोना योद्धे साक्षात देवदूत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
सीमेवर रात्रंदिवस पहारा देऊन देश रक्षणाचे कार्य करणाऱ्या सैन्यदलातील अधिकारी व जवानांनी करोना काळात सैन्य दलाच्या विविध रुग्णालयांमधून अद्भुत आरोग्यसेवा प्रदान करत हजारो लोकांना जीवनदान दिले. विविध देशांमधून प्राप्त झालेले ऑक्सिजन सिलेंडर्स व औषधे पोहोचविणारे सैन्य दलातील करोना योद्धे साक्षात देवदूत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. वीर सेनानी फाउंडेशन या वीर…
करोनाचां स्फोट मुंबईत मुंबईत २५१० रुग्ण सापडले
मुंबई/ बुधवारी मुंबई महाराष्ट्रात अक्षरशः कॉरोणा चां स्फोट झाला एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे २५१० रुग्ण तर ओमॉक्रोंचे २रुग्ण सापडले तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचे ,३९०० रुग्ण तर ओमीक्रोनचे ८५ रुग्ण सापडले आहेत त्यामुळे सरकारची चिंता वाढली असू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले तर मुंबईचे पालक मंत्री…
