मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय खलाशांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण आयकरात सूट मिळावी व नाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्राधान्याने कोटा मिळावा, या महत्त्वाच्या मागण्यांसाठी नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेचे सरचिटणीस व सह खजिनदार श्री. अब्दुल गणी सेरंग, उपाध्यक्ष मिलिंद कांदळगावकर व नुसीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी प्रकाश ठाकूर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सर्व खलाशी कामगारांच्या वतींने मागण्यांचे निवेदन सादर केले. नुसीच्या कुशल व कामगार कल्याणकारी योजना आणि नुसीची १२५ वर्ष साजरी होणारी वैभवशाली कार्यपरंपरा राज्यपालांना आवडल्यामुळे त्यांनी दोन्ही मागण्या भारत सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यापुढे होणारी प्रगती नाविकांना कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुख्यमंत्र्यांच्या सांगली दौर्यात सेना- भाजपा मध्ये धमासान
भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारण्यास उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली नाहीतसांगली/ सध्या सेना भाजपातील कटुता आतापर्यंत मुंबई सारख्या शहरातच दिसत होती. पण आता ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुधा दिसायला लागली आहे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौर्यावार असताना त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने घेतली नाहीत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंच्या…
पंढरीची वारी……शामसुंदर महाराज सोन्नर
सोपी विवेकी पायवाट……………………………….या रे नाचू प्रेमानंदे lविठ्ठल नामाचिया छंदे lअशी साद वारक-यांनी एकमेकांना घातली आहेत. मग विचारांचा जागर मांडत किचकट कर्मकांडाना अलगद बाजूला सारून विवेकाच्या वाटेवरील निरंतर चालण्याची दिशा दाखविली जात आहे.संत परंपरेपूर्वी समाज किचकट कर्मकांडामध्ये रुतला होता. त्या दलदलीत तो अधिकाधिक रुतत जाईल अशी ग्रंथ रचना केली जात होती. रामदेवराय यांचा प्रधान हेमाद्रीपंत याने…
वय आणि पदाचा मान राखतो नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही- राजने राज्यपालांना खडसावले
मुंबई/मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी सर्वांचीच हजेरी घेतली राज्यपाल कोशारि, उद्धव ठाकरे, राहुल गांधी सर्वांवर टीका केली आणि पालिका निवडणुकीसाठी पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरा मी तुम्हाला महापालिकेची सत्ता देतो असे कार्यकर्त्यांना सांगितले तर सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी आहे का ? राहुल गांधी हा गुळगुळीत मेंदूचा माणूस आहे असे सांगितले तर राज्यपाल बद्दल…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजरंडेश्वर ची साखर अजितदादांना कडू
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1200 कोटींचा जरंडेश्वर साख़र कारखाना घोटाळा सिद्ध झाला असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती.ही कारवाई योग्य असल्याची मान्यता कोर्टाने दिली आहे. हा कारखाना शेतकर्यांचा ताब्यात द्या, अशा आग्रह भारत सरकार आणि ईडीचा असल्याचे किरीट सोमय्या यांनी आहे. त्याच्या या वक्तव्याला आता राष्ट्रवादीचे…
दोन आठवड्यात पालिका निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
दिल्ली/ महाराष्ट्रात सध्या राजकीय भोंग्याच कर्णकर्कश गोंगाट सुरू असतानाच तिकडे सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असा आदेश देऊन निवडणुकीचा भोंगा वाजवल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्नात असलेल्या सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेतसर्वोच्च न्यायालयाने ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द केल्यापासून महाराष्ट्र सरकारची न्यायालयीन लढाई सुरू आहे तर ओबीसी आरक्षण शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयहॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद का?-बाबूभाई भवानजी
हॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद. का?/बाबूभाई भवानजीमुंबई/ पृथ्वीवरील जीव सृष्टी आणि संपूर्ण निसर्ग ही साक्षात परमेश्वराची देणं आंहे.म्हणूनच माणसाची त्याच्यावर श्रद्धा आहे आणि याच श्रधेपोटी माणूस देवाच्या चरणी लीन होतो मंदिरात जाऊन देवाची पूजा करतो.आज जे कुणी सरकार मध्ये बसले आहेत ते सुधा देवाच्याच कृपेने तिथवर पोचले पण सत्ता मिळताच त्यांना देवाचा आणि आपल्या…
