मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय खलाशांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण आयकरात सूट मिळावी व नाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्राधान्याने कोटा मिळावा, या महत्त्वाच्या मागण्यांसाठी नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेचे सरचिटणीस व सह खजिनदार श्री. अब्दुल गणी सेरंग, उपाध्यक्ष मिलिंद कांदळगावकर व नुसीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी प्रकाश ठाकूर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सर्व खलाशी कामगारांच्या वतींने मागण्यांचे निवेदन सादर केले. नुसीच्या कुशल व कामगार कल्याणकारी योजना आणि नुसीची १२५ वर्ष साजरी होणारी वैभवशाली कार्यपरंपरा राज्यपालांना आवडल्यामुळे त्यांनी दोन्ही मागण्या भारत सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यापुढे होणारी प्रगती नाविकांना कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
Similar Posts
१७ ऑगस्टला शाळांची घंटी वाजणार
मुंबई/ महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोंनाची पोजिविटी रेट आता कमी झालाय त्यामुळे या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत म्हणूनच आता शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग सक्रिय झाला असून पुढच्या आठवड्यात शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक बोलावली आहे या बैठकीनंतर त्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि त्यानंतर शाळा सुरू होतील मात्र १७ ऑगस्टला…
धर्माची ठेकेदारी
भारत हा धर्म निरपेक्ष देश आहे पण 2014 नंतर इथली परिस्थिती बदलत चालली आहे देशात धार्मिक कट्टरता वाढीस लागली आहे एकीकडे जिहादी मुसलमान तर दुसरीकडे कट्टरपंथी हिंदुत्ववादी या दोघांमध्ये शांततेने जीवन जगणाऱ्या इतर धर्मियांचे जगणे मुश्कील झाले आहे त्यामुळं हिंदू आणि मुस्लिम धर्मातील कट्टरपंथी लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी निर्णायक पण कायद्याच्या चौकटीत राहून यांचा…
निदान राष्ट्रपती तरी राजकारणातला नसावा
यंदाचे वर्ष हे निवडणूक वर्ष आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण 2021 साल कोरोन च्या प्रकोप मध्ये गेले आता कोरोणाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालंय लोक घराबाहेर पडले आहेत . काम धंदे सुरू झालेत त्यामुळे निवडणुकाही वेळ मिळाला आहे काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आता राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांची…
कोरोनाचे संकटाने मंदी; तरीही गणेशोत्सवाची तयारी! जागरणातील जुगाराची प्रथाही संपुष्टात येणेची चर्चा
! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- सध्या सर्वत्र १० दिवसावर येवुन ठेपलेल्या गणेशोत्सव सणाकडे सर्वांचे डोळे लागुन राहीले आहेत. मोठ्या उत्साहाने या वर्षाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांची लगबग सुरु आहे. मात्र सध्या कोरोनाची तिसरी लाट येणेची चर्चा जोरदार सुरू असल्याने या सणावर भीतीचे व आर्थिक मंदीचे प्रंचड सावट आहे. असे असतानाही सर्वत्र गणेशभक्त सध्या हा उत्सव साजरा करण्याची…
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलेयावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थित तत्पूर्वी उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिपी विमानतळ आगमन मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल…
मोदी शहांच्या गुजरात मध्ये दारूबंदीची एशी तैशी-विषारी दारू पिवून 31 जणांचा मृत्यू
अहमदाबाद/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दारूबंदी साठी आपली हयात वेचलि पण तरीही गुजरात मध्ये दारूबंदी कायद्याची अमलबजावणी होऊ शकली नाही आणि आता तर भाजपच्या राज्यात दारू माफियना मोकळे रान मिळाले आहे .त्यामुळेच गुजरात मध्ये एक भयंकर दारुकांड घडले आणि त्यात 31 जणांचा मृत्यू झाला तर 40 जन रुग्णालयात असून त्यातील काहीं लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याने…
