मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय खलाशांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण आयकरात सूट मिळावी व नाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्राधान्याने कोटा मिळावा, या महत्त्वाच्या मागण्यांसाठी नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेचे सरचिटणीस व सह खजिनदार श्री. अब्दुल गणी सेरंग, उपाध्यक्ष मिलिंद कांदळगावकर व नुसीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी प्रकाश ठाकूर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सर्व खलाशी कामगारांच्या वतींने मागण्यांचे निवेदन सादर केले. नुसीच्या कुशल व कामगार कल्याणकारी योजना आणि नुसीची १२५ वर्ष साजरी होणारी वैभवशाली कार्यपरंपरा राज्यपालांना आवडल्यामुळे त्यांनी दोन्ही मागण्या भारत सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यापुढे होणारी प्रगती नाविकांना कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
Similar Posts
तुर्कस्थान सिरीया मध्ये भयानक भूकंप- ४ हजार ठार १६ हजार जखमी
आरावा- सोमवारी पाहते ४ वाजता तुर्कस्थान आणि सीरिया मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात ४ हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत तर १६ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत केवळ तुर्की आणि एरियात नव्हे तर लेबनॉन, सायप्रस,इस्त्राईल सह ९ देशांना भूकंपाचे धक्के बसले आहेत तारांकित २४ तासात ३९ छोटे मोठे भूकंपाचे धक्के बसले त्यातील पहाटेचा ४ .१७…
संजय राऊत यांना 3 दिवसांची कोठडी- उद्वव ठाकरेंनी घेतली कुटुंबीयांची भेट- पुढचा नंबर कोणाचा?
मुंबई/ संजय राऊत हे केवळ शिवसेनेचे खासदार च होते असे नाही तर ते शिवसेनेचा आवाज होते पण त्यांना अटक करून शिवसेनेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.कदाचित आता अनिल परब यांनीही टार्गेट केले जाऊ शकते अशी चर्चा आहेरविवारी संजय राऊत यांची त्यांच्या भांडूप येथील घरी…
याकूब मेमन याच्या कब्रीचा वाद आणखी पेटणार
मुंबई/ 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या मुंबईतील बडा कब्रातान येथे असलेल्या काब्रिवरून सध्या सेना- भाजप मध्ये जो वाद सुरू झाला आहे तो आणखी पेटणार आहे याकुबच्या कबरीचे सुशोभीकरण तसेच काब्रिजवळ झालेली विद्युत रोषणाई याच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहे . या कब्रिचे सुशोभीकरण ठाकरे सरकारच्या काळातले असल्याचा आरोप करून भाजपने…
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी; रस्त्यातले खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू
मुंबई/ गणेशोत्सव तोंडावर आला असून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची लगबग सुरू आहे या पार्श्वभूमीवर मागील वर्षी प्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी देण्याचा तसेच त्यांच्या गाड्यांना तातडीने स्टिकर्स उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत विशेष म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते बुजवण्याचे काम वेगाने सुरू…
चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाची मुख्यमंत्र्यांकडून दखल पालकमंत्र्यांना लक्ष घालण्याच्या सूचना
मुंबई/चिपी,दि. ९ : चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकर् यांवर झालेल्या अन्यायाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच स्थानिक खासदार विनायक राऊत यांना केल्या आहेत.चिपी विमानतळासाठी एकूण ३०५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यातील सुमारे १७५ हेक्टर जमिनीला एकरी अवघा ६०० रुपये वा हेक्टरी १५००…
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक वज्रेश्वरी शाखेचा दैनंदिन व्यवहार वाढणार! , कामकाजात शाखा व्यवस्थापकांचे विशेष लक्ष!
भिवंडी दि 12(आकाश गायकवाड ) तालुक्यातील वज्रेश्वरी येथील दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा पूर्वीपासूनच आहे.या बँकेचे कार्यक्षेत्र मोठे आहे.याचे कारण सर्व सामान्य लोकांची म्हणजेच,विशेषतः शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते.या शाखेचे व्यवस्थापक ठाणे येथील रहिवासी असणारे रविंद्र पाटील ,यांनी काही दिवसांपासून आपल्या शाखा व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.त्यांची एकूण कामाची पद्धत आणि खातेदारांबरोबर सुसंवाद…
