मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय खलाशांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण आयकरात सूट मिळावी व नाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्राधान्याने कोटा मिळावा, या महत्त्वाच्या मागण्यांसाठी नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेचे सरचिटणीस व सह खजिनदार श्री. अब्दुल गणी सेरंग, उपाध्यक्ष मिलिंद कांदळगावकर व नुसीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी प्रकाश ठाकूर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सर्व खलाशी कामगारांच्या वतींने मागण्यांचे निवेदन सादर केले. नुसीच्या कुशल व कामगार कल्याणकारी योजना आणि नुसीची १२५ वर्ष साजरी होणारी वैभवशाली कार्यपरंपरा राज्यपालांना आवडल्यामुळे त्यांनी दोन्ही मागण्या भारत सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यापुढे होणारी प्रगती नाविकांना कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
Similar Posts
आणखी एक लव जिहाद -दिल्लीत अल्पवयीन मुलीची प्रियकराने केली ४० वार करून हत्या
दिल्ली/ देशभर लव्ह जिहादच्या प्रकरणाची उच्छाद मांडलेला असतानाच दिल्लीत असेच एक भयंकर प्रकरण समोर आले आहे. हिंदू प्रेयसीने ब्रेकअप केले म्हणून चिडलेल्या तिच्या मुस्लिम प्रियकराने भर रस्त्यात तिच्यावर चाकुचे 40 वार करून तसेच डोक्यात सिमेंट चां ठोकळया चे प्रहार करून तिची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला असून आरोपी साहिलला तसेच त्याच्या बापाला…
सरकार आग्रह धरीत नाही तर तुम्ही का धरता?
राज्यपालांनी त्या यादीवरून काँग्रेस आमदारला सुनावले पुणे/ १२ नामनिर्देशित सदस्यांच्या यादीचा प्रश्न आता महाराष्ट्रात चांगलाच मनोरंजनाचा विषय ठरला आहे कारण या यादीवरून सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यात जो सामना सुरू झालाय तो क्रिकेटच्या टी२० समण्या इतकाच आता रंगतदार ठरतोय आज पुण्यात ध्वजा रोहन कार्यक्रमात राज्यपालांना काँग्रेस आमदाराणे नाम निर्देशित सदस्यांच्या यादी बद्दल विचारले .आता त्यांनी अजित…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनीतेश राणेचां जमीन अर्ज पुन्हा फेटाळला
मुंबई/ दिनेश परब हल्ल्या प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना पुन्हा एकदा जिल्हा सत्र न्यायालयाने दणका दिला असून त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळे ते आता दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात जाणार आहेतदिनेश परब प्रकरणात नितेश राणे हे प्रमुख आरोपी आहेत मात्र ते फरार होते त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव केली मात्र सत्र न्यायालय पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत…
वाकीपाडा येथे कारखान्यात भीषण स्फोट ; तीन कामगारांचा मृत्यू तर सात जण जखमी
वसई-नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे कॉस पावर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली यात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात नायगाव पूर्वेच्या जूचंद्र वाकीपाडा येथील भागात कॉस पावर नावाचा कारखाना आहे. बुधवारी अचानकपणे स्फोट होऊन भीषण आग…
आता पीक खरेदीचे सर्व पैसे शेतकर्याच्या खात्यावर जमा होतील-
मुंबई -दिल्लीच्या सीमेवर धरणे देत असलेल्या कृषि दलालांचे 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वर्वभूमिवर मोदी सरकारने त्यांना असा काही तोफा दिला आहे की त्यांची हालत खराब झाली आहे . शेतकर्यांच्या धान्य खरेदीत मधल्या दलालांणा हटवून शेतकर्यांच्या मेहनतीचा सर्व मोबदला थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा व्हावा असे थेट आदेशच पंजाब सरकारला दिले आहे . त्याच बरोबर रबीचे धान्य…
यापुढे शासकीय शाळांमध्ये सिसी टिव्ही
ठाणे/ येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये टप्प्या टप्प्यान सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मोठी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे या घोषणामुळे पालक आणि शिक्षक वर्गाने समाधन व्यक्त केले असले तरी हे सीसीटीव्हीचा अंमलबजाणी कधी होणार याची चर्चा सुरु आहे.वर्षा गायकवाड म्हणाले की, ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अशा शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही…
