मुंबई/ राज्य सरकारने ४ऑक्टोबर पासून जरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील शाळा दर दिवशी सुरू राहणार नाहीत तर एक दिवसाआड भरतील तसेच वर्गात फक्त १५ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल आणि मुख्य म्हणजे करोना बाबतचे सर्व नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची शाळा प्रशासनावर जबाबदारी राहील .आणि केवळ आठवी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना परवानगी देण्यात आलेली आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविरोधकांची तकलादू एकी-सर्व विरोधकांच्या कुंडल्या मोदींकडे
केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदी यांची मनमानी यामुळे भाजपला देशात सक्षम पर्याय असावा असे प्रत्येकाला वाटते आहे. त्यासाठीच विरोधी पक्षाच्या एकजुटिकडे लोक डोळे लावून आहेत. पण विरोधी पक्ष तात्पुरते एकत्र येतात आणि पुन्हा आल्या वाटेने माघारी जातात त्यामुळे विरोधकांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांकडे सक्षम आणि विश्वासू नेतृत्व नाही इंदिरा…
भाजपचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय
मुंबई/ शिंदेंची शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात भलेही सातेत असेल तरी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका भाजपने स्वबळा लावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.काही दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शह आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची एक बैठक झाली होती या बैठकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला होता .पण आता मात्र भाजप लोकसभेच्या…
पंतप्रधान मोदींना मातृशोक
गांधीनगर – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे ३. ३० वाजता गांधी नगर येथील एक रुग्णालयात श्वसनाच्या विकाराने मृत्यू झाला त्या १०० वर्षांच्या होत्या. त्यानंतर सकाळी ९. ३० वाजता गांधी नगर येथील स्मशान भूमीत अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले मोदींचे जेष्ठ बंधू सोमाभाई मोदी आणि नरेंद्र मोदी…
अवमान याचिकेवरील सुनावणी सोमवारी एस टी कामगारांचा संप सुरूच राहणार
मुंबई/ न्यायालयाच्या आदेशानंतरही एस टी कामगारांनी संप सुरूच ठेवल्याने राज्य परिवहन महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे . मात्र त्यावरील सूनवणींबई उच्च न्यायालयाने सोमवार पर्यंत पुढे ढकलली आहे .दरम्यान काल राज्याच्या वेग वेगळ्या भागातून असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले .त्यांना मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता पण पोलिसांनी परवानगी नाकारली ….
उकाड्यामुळे अखेर शाळांना एप्रिल पासूनच सुट्टी
मुंबई/ सध्या महाराष्ट्रात प्रचंड उकाडा आहे तापमान 42 डीग्रिरीच्या पुढे गेले आहे राज्याच्या अनेक भागातून उष्माघाताने लोक मृत्यू पावल्याच्या घटना घडत आहेत. खारघर मध्ये ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाज भूषण पुरस्काराच्या सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता त्यामुळे या कडाक्याच्या उन्हाचा त्रास लहान विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून सरकारने मे ऐवजी एप्रिल 21…
बंगलादेशाच्या दुर्गापूजा मंडपांच्या तोडफोडीच्या अलीकडच्या घटनांनंतर त्रिपुरामध्ये दंगल सुरू
हिंदू संघटनांकडून हल्ल्यांची सुरूवातबांगलादेशातील दुर्गापूजा मंडपांच्या तोडफोडीच्या अलीकडच्या घटनांनंतर त्रिपुरामध्ये दंगल सुरू झाली.अगरतळा -बांगलादेशमध्ये जवळपास 70 अल्पसंख्यांक हिंदूंच्या घरांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतुर त्रिपुरामधल्या हिंदू संघटनांनी मशिदी, मुस्लिम लोकांचा घरे आणि दुकानांवर हल्ल्यांना सुरूवात केली. 21 ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील घटनांच्या विरोधात गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांची रॅली झाली होती….
