मुंबई/ राज्य सरकारने ४ऑक्टोबर पासून जरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील शाळा दर दिवशी सुरू राहणार नाहीत तर एक दिवसाआड भरतील तसेच वर्गात फक्त १५ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल आणि मुख्य म्हणजे करोना बाबतचे सर्व नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची शाळा प्रशासनावर जबाबदारी राहील .आणि केवळ आठवी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना परवानगी देण्यात आलेली आहे
Similar Posts
भाजपने पहिली लढाई जिंकली -नार्वेकर विधानसभा अध्यक्ष
मुंबई/ मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांचा शपथ विधी पार पडल्यानंतर काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे/ भाजप सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाची पहिली लढाई जिंकली आणि भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी निवडून आले त्यामुळे नव्या सरकारकडे निर्विवाद बहुमत आहे हे आता सिद्ध झाले आहे .त्यामुळे आज बहुमत चाचणीची औपचारिकता पर पडली जाईलराज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलेल्या दोन दिवसांच्या विशेष…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर
पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर*पूर्ण घर उध्वस्त झालेल्यांना दीड लाख रुपये-*अंशत घरांचे नुकसान झालेल्या ५० ते २५ हजार–टपरी धारकांना १० हजार–*पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार–*दुकानदारांना ५० हजार मुंबई/ पूरग्रस्त भागातील जनतेला अखेर महाराष्ट्र सरकारने साडे अकरा हजार कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे .धनादेशाद्वारे जाहीर मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमाकेली जाणार आहे मात्र ही मदत…
आदीपुरुष मध्ये हिंदू देव देवतांची बदनामी भाजपचा आंदोलनाचा इशारा
मुंबई- आदीपुरुष या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होताच हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे . कारण यात हिंदू देव देवतांची चुकीची प्रतिमा रंगवण्यात आली आहे त्यामुळे या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य वगळली नाही तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे . आधी भाजप,हिंदू महासभा आणि युजर्सनी सैफ अली खानच्या रावण भूमिकेवर संताप व्यक्त…
इडीच्या कारवाईला जातीय रंग देणाऱ्यांना सोडणार नाही- मोदीचां इशारा
मुंबई/ चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला जे यश मिळाले आहे त्या यशानंतर पंत प्रधान मोदी यांनी ईडीच्या कारवाई वर टीका करणाऱ्या नेत्यांना जो इशारा दिला आहे त्यामुळे महा विकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजली असून काल शरद पवार यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलीगुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या विजयी मेळाव्यात बोलताना पंत प्रधान…
पत्नी व २ मुलांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या
पुणे, -: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉक्टरने आपल्या पत्नीचा खून करुन दोन मुलींना विहिरीत टाकून स्वतःसह संपूर्ण कुटुंबच संपवलं आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथे ही हृदय हेलवणारी घटना घडली आहे. अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाच हादरून गेला आहे.डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय…
एस टी कामगारांचा संप कामगार न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला
मुंबई/ एस टी कामगारांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे कारण संपकरी कामगार संघटनांनी सह आठवडे पूर्वी संपाची नोटीस दिलेली नव्हतीी. त्यामुळे हा संप बेकायदेशीर आहे असे न्यायालयाचे म्हणणे आहे तर दुसरीकडे आमचा हा संप नसून दुखवटा आहे असे एस टी कामगारांचे म्हणणे आहे त्यामुळे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला आमचा हा संप सुरूच राहील असे…
