मुंबई/ राज्य सरकारने ४ऑक्टोबर पासून जरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील शाळा दर दिवशी सुरू राहणार नाहीत तर एक दिवसाआड भरतील तसेच वर्गात फक्त १५ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल आणि मुख्य म्हणजे करोना बाबतचे सर्व नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची शाळा प्रशासनावर जबाबदारी राहील .आणि केवळ आठवी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना परवानगी देण्यात आलेली आहे
Similar Posts
डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या श्रीसदस्यांची महाड पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम
घाटकोपर ता 31 , बातमीदार-डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा यांच्या माध्यमातून सोमवार पासून पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत महाड , पोलादपूर व चिपळून या ठिकाणी दररोज 1500 हुन अधिक श्रीसदस्य विविध ठिकाणाहून स्वच्छता अभियानात सामील होत आहेत. महाड मध्ये पाण्याचा प्रवाह शिरल्याने गाळ , माती , चिखल , कचरा…
एनसीसी संचलनात मुलींनी केलेले नेतृत्व महिला सक्षमीकरणाची नांदी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
प्रजासत्ताक दिन शिबिरात महाराष्ट्राची विजयी पताका फडकावणाऱ्या एनसीसी चमूचे राज्यपालांकडून अभिनंदन नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये महाराष्ट्राचा ध्वज फडकावत तब्बल सात वर्षांनी पंतप्रधानांचे ध्वजनिशाण तसेच सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त करणाऱ्या एनसीसीच्या महाराष्ट्र चमूचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून अभिनंदन केले. आज महिला युद्धविमाने चालवीत आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या…
..तर एस टी कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसर्व महत्वाची खाती भाजपकडे- शिंदे गटाला कमी महत्वाची खाती – विस्तारात भाजपचे वर्चस्व
मुंबई/ काल अखेर शिंदे भाजप युती सरकारचे खाते वाटप झाले मात्र गृह आणि अर्थ ही प्रमुख खाती फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेतभाजपने महसूल खाते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे तर ग्राम विकास गिरीश महाजन यांच्याकडे आहे कामगार खाते सुधा भाजपच्या सुरेश खाडेंकडे आहे . पर्यटन आणि सहकार यासारखी…
भाजपा आमदराकडून मुंबईचा अपमान- गरीब की जोरू, सब की भाभी
मुंबई/ आगामी निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनात मुंबई बद्दल किती प्रेम आणि किती आकस आहे हे काल भाजप आमदार योगेश सागर यांनी दाखवून दिले .विधानसभेत रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अक्षरशः मुंबईच्या इज्जतीलाच हात घातला आणि मुंबईचा उल्लेख गरीब की जोरु सबकी भाभी असा केला . हा मुंबईचा अपमान असून मुंबईकर जनतेत…
अदानी समूहाने फॉरेन्सिक ऑडिटला सामोरे जावे!
गेल्या सप्ताहात दि. २६ जानेवारी रोजी आपण ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना अमेरिकेतील एका संशोधन कंपनीने कोट्यावधी रुपये कमावत भारतातील अदानी उद्योग समूहाचे वस्त्रहरण करण्याचा उद्योग केला. यानंतर दोघांनीही एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु ठेवले. यामुळे शेअर बाजारात दाणादाण झाली. या भानगडीचा हा धांडोळा. अमेरिकेतील न्यूयॉर्कस्थित हिंडेनबर्ग रिसर्च ही शेअर बाजारात संशोधन करणारी…
