मुंबई/ राज्य सरकारने ४ऑक्टोबर पासून जरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील शाळा दर दिवशी सुरू राहणार नाहीत तर एक दिवसाआड भरतील तसेच वर्गात फक्त १५ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल आणि मुख्य म्हणजे करोना बाबतचे सर्व नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची शाळा प्रशासनावर जबाबदारी राहील .आणि केवळ आठवी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना परवानगी देण्यात आलेली आहे
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईते जिथं असतील तिथून शोधून काढू – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू . नागपूरमध्ये पत्रकारांशी…
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनसेचे आमरण उपोषण.
उल्हासनगर / प्रतिनिधी : अंबरनाथ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे .कोरोनाच्या संकटात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंबरनाथ नगर परिषदेने वाऱ्यावर सोडल्याने कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मसनेने हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे.यापूर्वी अंबरनाथ नगरपरिषद प्रशासन व युनियनच्या पदाधिकाकाऱ्या सोबत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर
पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर*पूर्ण घर उध्वस्त झालेल्यांना दीड लाख रुपये-*अंशत घरांचे नुकसान झालेल्या ५० ते २५ हजार–टपरी धारकांना १० हजार–*पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार–*दुकानदारांना ५० हजार मुंबई/ पूरग्रस्त भागातील जनतेला अखेर महाराष्ट्र सरकारने साडे अकरा हजार कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे .धनादेशाद्वारे जाहीर मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमाकेली जाणार आहे मात्र ही मदत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसिंधुदुर्ग जिल्हा बँक राणेंच्या ताब्यात महा विकास आघाडीचा पराभव=सर्वांना पुरून उरलो- नारायण राणे
कणकवली/ शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकलापर्यंत कोकणात शिवसेना आणि राणे समर्थक यांच्यात धुमशान सुरू आहे गुरुवारी नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला तेंव्हा महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून धुमशान केले तर काल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फद्क्वणे नारायण राणे च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून धुमशान केलेगुरुवारी सिंधुदुर्ग…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयचंदू दादा आणि राज चे “मनसे” गुफ्तगू होणार
आज चंदू दादा आणि राज चे “मनसे” गुफ्तगू होणारमुंबई/ भाजप आणि शिवसेना यांच्यातील २३वर्षांची युती तुटून भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर आता भाजप महाराष्ट्रात नव्या जोडीदाराच्या शोधात असून त्यासाठीच मनसेला सोबत घेण्याची चाचपणी सुरू आहे . त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार आहे.त्यामुळे आता या दोन…
केंद्राच्या अध्यादेश विरूद्ध आम् आदमी पक्षाची आरपारची लढाई
दिल्ली/ तब्बल 12 वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी ज्या दिल्लीच्या रामलीला मैदान वरून भ्रष्टाचार विरूद्ध आंदोलन छेडले होते त्याच रामलीला मैदानावरून आज आम् आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या अन्यायकारक अध्यादेशाच्या विरूद्ध आरपारची लढाई सुरू केली आहे केंद्राच्या अध्यादेशाला संसदेत विरोध करण्यासाठी केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षाचा नेत्यांची भेट घेतली तसेच आज दिल्लीत एक…
