बुलढाणा / सध्या राहूल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे .काल बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात काँग्रेसने शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यानां श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता . मात्र राहुल गांधी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहताच सभे जवळच फटाके फोडण्यात आले . त्यामुळे राहुल गांधी संतापले असून त्यांनी फटाके फोडणाऱ्यांचा निषेध केलाय तर काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी भाजप वर आरोप केला आहे फटाके फोडणारे भाजप वाले होते असे काँग्रेसचे म्हणणे आहे तर भाजपने मात्र हा आरोप फेटाळला आहे .
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईओरिसात आरोग्य मंत्र्याची गोळ्या घालून हत्या
भुवनेश्वर – ओरिसा मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने राज्याचे आरोग्य मंत्री लांब किशोर दास यांची गोळ्या घालून हत्या केली . या हत्येमुळे ओरिसात एकाच खळबळ माजली असून या प्रकरणी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी झारसुगुडा जिल्ह्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यादरम्यान…
गुजरात मध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले -1आणि 5 डिसेंबरला मतदान- 8 तारखेला निकाल
गांधीनगर/ काल निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली त्यानुसार ही निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होईल तर 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे . यावेळी गुजरात मध्ये भाजप,काँग्रेस आणि आम् आदमी अशी तिरंगी लढत होणार आहे.182 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे .मागील2017…
भोईवाड्याच्या एसआरएतील रहिवाश्यांचा बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा
मुंबई – परळ- भोईवाडा येथील एसआरएच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी आज आपल्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सायन येथीलओमकार बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने रहिवाशी सामील झाले होते. शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.परळ- भोईवाडा येथील जेरबाई वाडिया मार्गावर झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत २२ मजल्याच्या ६ इमारती बांधण्यात…
वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
मुंबई – आज मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार संघटनांमध्ये आज चर्चा पार पडली. या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाचे अधिकारी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटनांच्या…
भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर ट्रेन सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवाशांचा आक्रोश..
भिवंडी दि 11- भिवंडीची यंत्रमाग उद्योग आणि गोदामांची नगरी म्हणून ओळख असून मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार सह बहुसंख्य शहरातून दररोज हजारो कामगार, व्यापारी भिवंडीत येत असतात मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू करून दिड वर्षांपासून ट्रेन बंद असून कोरोनाचा धोका कमी झाल्याने बहुसंख्य ठिकाणी ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत मात्र भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या…
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याने शेतकऱ्यांचा जल्लोष
दिल्ली/ ग्रामीण भागाचे बरेचसे अर्थकारण ज्यावर अवलंबून होते आणि जो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला होता त्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीला अखेर सर्वोच्च न्यायालयाने उठवली.त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीचा धुरळा पुन्हा्हा उधळणार असून या निर्णयाचे शेतकऱ्यांनी पेढे वाटून आणि ढोल ताशे वाजवून स्वागत केले आहेे.बैलगाडा शर्यती बैलांना चटके दिले जातात,त्यांच्यावर अत्याचार केले जातात असा आरोप करून प्राणी मित्रांनी…
