बुलढाणा / सध्या राहूल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे .काल बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात काँग्रेसने शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यानां श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता . मात्र राहुल गांधी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहताच सभे जवळच फटाके फोडण्यात आले . त्यामुळे राहुल गांधी संतापले असून त्यांनी फटाके फोडणाऱ्यांचा निषेध केलाय तर काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी भाजप वर आरोप केला आहे फटाके फोडणारे भाजप वाले होते असे काँग्रेसचे म्हणणे आहे तर भाजपने मात्र हा आरोप फेटाळला आहे .
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईपुन्हा अंबानी कुटुंब टार्गेट- ठार मारण्याची धमकी
मुंबई/ भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे उद्योग जगतात मोठी खळबळ माजली असून या प्रकरणी पोलिसांनी दहिसर मधून एका संशयिताला अटक केली आहेसंपूर्ण देश काल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत होता याच दरम्यान सकाळी 8 चां सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या मुंबईतील रुग्णालयात फोन आला आणि फोन करणाऱ्याने…
बेस्टच्या – निवडणुकीत ठाकरे ब्रँडला पराभवाचा धक्का! सर्व उमेदवार पराभूत
मुंबई /मुंबई महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून सांगितले जात असलेल्या, मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला पराभवाचा धक्का बसला.२१ पैकी १४ जागांवर शशांक राव तर ७ जागांवर भाजपच्या प्रसाद लाडच्या पॅनलचा विजय झाला.बेस्टच्या युनियन मध्ये सगळेच काही मराठी नव्हते. किंवा ही निवडणूक मुंबईतील सर्व मराठी माणसांची नव्हती, त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा पराभव…
ड्रग प्रकरणातील सुनील पाटील अखेर मीडिया समोर प्रकटला
मुंबई/ नवाब मलिक आणि भाजपचा मोहित कंबोज यांच्यात आरोप प्रत्यारोपाची चिखलफेक सुरू असतानाच एन सी बी चां खबरी अशी ओळख निर्माण झालेला सुनील पाटील काल प्रसार माध्यमांच्या समोर प्रकटला आणि किरण गोसावी व भानुशाली हेचव्या प्रकरणाचे मास्टर माईंड असून भाजप नेत्यांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे त्याने सांगितल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे तत्पूर्वी नवाब मलिक…
आमचे सरकार आल्यास देशात जातीय जनगणना – नागपूरच्या काँग्रेस मेळाव्यात राहुल गांधींची घोषणा
नागपूर- राज्यात आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा समाज आरक्षणसाठी आक्रमक झालाय. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी केलीय. तर त्यावरुन ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी समाजाचं हक्काचं आरक्षणात कुणाला वाटा देऊ नये, अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. तर धनगर समाजाची देखील आरक्षणाबाबत महत्त्वाची मागणी आहे. देशात धनगर समाज…
राजकारण गेले चुलीत समाजाला झुलवत ठेवणे आम्हाला मान्य नाही!
,मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या भूमिकेवर ठाममुंबई/ मराठ्यांना जे काही दिलेले आहे ते आमच्या सरकारच्या काळातच दिलेले आहे आणि २०१४ पासून आम्ही देत आहोत.सर्वांना संतुष्ट करणे हाच आपला प्रयत्न असतोदों समाजाला एकमेकांशी झुंजवत ठेवणे हे आपल्याला मान्य नाही राजकारण गेलं चुलीत पण समाजात तेढ निर्माण होता नये अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे .त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी…
लडाख मधील आंदोलन चिघळले ४ ठार ७० जखमी संचारबंदी जारी
लेह/लडाखला राज्याचा दर्जा देणे आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करणे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि ३० पोलिस आणि सीआरपीएफ जवानांसह ७० जण जखमी झाले.भाजपने आरोप केला की लडाखमधील हिंसाचार हा काँग्रेस पक्षाच्या धोकादायक कटाचा भाग होता ज्याचा उद्देश देशात बांगलादेश, नेपाळ आणि फिलीपिन्ससारखी परिस्थिती निर्माण करणे…
