बुलढाणा / सध्या राहूल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे .काल बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात काँग्रेसने शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यानां श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता . मात्र राहुल गांधी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहताच सभे जवळच फटाके फोडण्यात आले . त्यामुळे राहुल गांधी संतापले असून त्यांनी फटाके फोडणाऱ्यांचा निषेध केलाय तर काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी भाजप वर आरोप केला आहे फटाके फोडणारे भाजप वाले होते असे काँग्रेसचे म्हणणे आहे तर भाजपने मात्र हा आरोप फेटाळला आहे .
Similar Posts
मुंबई महापालिकेत सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्याचे आदेश
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सात उपायुक्त तसेच एकूण बारा सहायक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापना विषयक आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या कडून आदेश काढण्यात आले (नाव, पदनाम, सध्याचे खाते / कार्यालय, ते बदली / पदस्थापना झालेले खाते / कार्यालय) याक्रमाने – अ) सहआयुक्त / उपायुक्त संवर्गातील बदली विषयक…
तिरुपती बालाजीची जमीन हॉटेलला दिल्याचा आरोपआंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अडचणीत
हैदराबाद/ तेलगू देशांचे नेते आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सरकार पर्यटनाच्या नावाखाली मंदिराच्या मालमत्तांचा लिलाव करत असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला आहे. यामुळे सनातन धर्माचे उल्लंघन झाले. हा हिंदू धर्मावर ‘थेट हल्ला’ आहे. हा विषय केवळ जमिनीचा नाही. तर जगभरातील भगवान वेंकटेश्वर स्वामी भक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि प्रतिष्ठेबद्दलचा आहे,’ असे ते…
एस टी कामगारांचा संप मागे
मुंबई/ राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सेवेत विलीन करून घ्या तसेच त्यांचे थकीत वेतन आणि महागाई भत्ता बाबत तातडीने निर्णय घ्या या मागण्यांसाठी एन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारला होता तो आज सरकार बरोबर झालेल्या चर्चे नंतर मागे घेण्यात आला त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे .एस…
मुंबई महापालिकेतील बदल्या आणि बढत्यांची चौकशी करा – शिवसेना आमदार सुनील प्रभू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई/मुंबई महानगरपालिकेचा गौरवशाली इतिहास समृद्ध आहे. ब्रिटिश काळात १८८८ च्या मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार या संस्थेची स्थापना झाली आहे. आज आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मुंबई शहराच्या पायाभूत सुविधा आणि प्रशासनासाठी मुंबई महानगरपालिकेचे मोठे योगदान आहे. परंतु मुंबई महापालिकेची मागील तीन वर्षांत निवडणूक झाली नाही. त्यामुळे महापालिकेवर प्रशासक राज आहे. परिणामी महापालिकेच्या कारभारात…
शासकीय रुग्णालयातील डॉक्टर पालिकेत कामावर-खळबळ जनक
मुंबई- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालय मध्ये मागील पंधरा वर्षापासून कार्यरत असलेल्या डॉक्टर खालीद अंसारी हे मुंबई महापालिका हिंदू हृदयसम्राट दवाखान्यामध्ये तीन वर्षापासून कार्यरत असल्याचे उघडकीस आले . दोन्ही रुग्णालय कडून पगार घेत सरकारी नियम पायदळी तूडवत असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर 2024 मध्ये सरकारी रुग्णालय सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून कायम नियुक्ती झाली कायम असलेला…
… तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेत फूट अटळ
मुंबई (किसनराव जाधव) राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो त्यामुळे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कोण कधी कोणाशी सोयरिक करील याचा नेम नाही.एक काळ असा होता की शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर कडवे आणि निष्ठावान शिवसैनिकांची फौज होती पण सध्याचं चित्र वेगळे आहे . जिथे राज ठाकरे यांच्या सारखी रक्ताच्याचात्याची माणसे शिवसेना सोडू शकतात तिथे इतरांचे…
