बुलढाणा / सध्या राहूल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे .काल बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात काँग्रेसने शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यानां श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता . मात्र राहुल गांधी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहताच सभे जवळच फटाके फोडण्यात आले . त्यामुळे राहुल गांधी संतापले असून त्यांनी फटाके फोडणाऱ्यांचा निषेध केलाय तर काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी भाजप वर आरोप केला आहे फटाके फोडणारे भाजप वाले होते असे काँग्रेसचे म्हणणे आहे तर भाजपने मात्र हा आरोप फेटाळला आहे .
Similar Posts
मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार – विरोधी पक्षाचे सर्व नेते नाराज
पुणे -देशात विरोधी पक्षांची एकजूट दिवसेंदिवस बळकट होत असताना आता शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे विरोधी पक्षात नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील शरद पवार यांचा मित्रपक्ष असणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील यावर नाराज असल्याची माहिती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुण्यात टिळक स्मारकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत….
पश्चीम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांना एस आय. आर ची भीती अनेकांचे मायदेशी पलायन
कोलकाता/भारतात सर्वाधिक बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगाल मध्ये आहेत परंतु आता मात्र केंद्र सरकारने पश्चिम बंगाल मध्ये एस आय आर ची प्रक्रिया सुरू केल्यापासून घाबरलेले बांगलादेशी पुन्हा आपल्या देशाकडे पलायन करीत आहे दरम्यान एस आय आर ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता त्यामुळेच बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगालमध्ये राहता आले या घुसखोरांपैकी…
मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात-आशिष शेलार
मुंबई- “विद्यापीठाच्या निविदांमधील निधी वळवण्याचे काम याआधी ठाकरे सरकारने केले आहे. आता यापुढे एक पाऊल टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारचे आहे. भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात झाली आहे. असे आरोप शेलार यांनी केले. विद्यापीठांच्या निधीवरूनही ठाकरे सरकारवर टीका केली. पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी…
देशातील जनगणनेची प्रक्रिया सुरू!केंद्राकडून ११,७१८ कोटीचा खर्च मंजूर
नवी दिल्ली / देशातील सर्वात मोठी आकडेवारी जमा करण्याची कवायत, जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जनगणना झालेली नव्हती. २०२१ च्या जनगणनेविषयी सरकारने मंजुरी दिली असून केंद्रीय कॅबिनेटमध्ये जनगणनेसाठी बजेट मंजूर झाले आहे. जनगणनेसाठी ११ हजार ७१८ कोटींचे बजेट मंजूर करण्यात आले आहे.केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयासंदर्भातील माहिती दिलीगेल्या काही…
कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी आयकर, रिझर्व्ह बँक उपांत्य फेरीतमहिला गटात शिरोडकर, शिवशक्तीची आगेकूच
मुंबई – राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात जोरदार विजयांसह डॉ. शिरोडकर, शिवशक्ती, विश्वशांती आणि स्वामी समर्थ या संघांनी उपांत्य फेरी गाठली तर पुरूषांच्या व्यावसायिक गटात आयकर विरुद्ध श्री स्वामी समर्थ, रिझर्व्ह बँक विरुद्ध रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब (आरबीएससी) अशा उपांत्य लढती रंगतील. पुरुषांच्या अ गटात विजय…
अखेर फरारी अमृतपाल पोलिसांना शरण
अमृतसर -एक मोठी बातमी समोर येत असून, वारीस पंजाब दीचा प्रमुख फरार असलेला अमृतपाल सिंहला अखेर 36 दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतः आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेत अटक केली आहे. अमृतपालला तब्बल ३६ दिवसांनी पोलिसांनी पकडले आहे. अजनाळा घटनेनंतर तो फरार झाला होता. तर त्याची पत्नी किरणदीप कौर…
