मुंबई/वरळीतील गोमाता एस आर ए इमारती मधील किशोरी पेडणेकर यांच्या ताब्यात असलेल्या चार सदनिका बाबत एस आर ए चां कलम 3 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन या सदनिका ताब्यात घ्याव्यात असे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत .एस आर ए चां नियमानुसार झोपू योजने अंतर्गत मुळ लाभार्थ्याला मिळालेले घर 10 वर्ष भाड्याने देता येत नाही या प्रकरणात कलम 3 अ चे उल्लंघन झाल्याचे झोपू प्राधिकरणाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता मूळ भाडेकरू विरोधात निषकासणाची कारवाई करून या सदनिका ताब्यात घेतल्या जाणार आहेत .आणि ही कारवाई मुंबई महापालिकेकडून केली जाणार आहे . वरळीतील झोपू योजनेतील 4 सदनिका किशोरी पेडणेकर यांनी बळकवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता त्यांच्या तक्रारीनंतर झोपू प्राधिकरणाने या प्रकरणाची चौकशी केली तसेच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात सदनिकांची पाहणी केली असता . त्या सदनिका इतरांच्या ताब्यात असल्याचे दिसून आल्यानंतर एस आर ए ने नोटीस बजावून कारवाई केली किशोरी पेडणेकर याना हा मोठा धक्का आहे
Similar Posts
कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात ताजमहालचे थडगे पहाण्यापेक्षा रायगडाचे दर्शन घ्या ; शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांची आग्रही भूमिका ;
जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला उत्साहात संपन्न मुंबई, दि. (प्रतिनिधी) : कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात आग्र्याला जाऊन ताजमहालचे थडगे पहाण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडाचे दर्शन घ्यावे, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांनी आग्रही भूमिका मांडली. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत एका प्रकट मुलाखतीत शिवभक्त राजेश उर्फ राजू…
पालिका कार्यालयांच्या मनमानी स्थलांतराला शिवसेनेचा विरोध
मुंबई/पालिका कार्यालयांमध्ये नागरी सुविधांच्या प्रश्नांसाठी लोकांची नेहमीच येत असते. अशावेळी तिथल्या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी, तसेच लोकांच्या नागरिक सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशस्त जागा असणे आवश्यक आहे. परंतु पालिकेकडून काही कार्यालयांचे मनमानी स्थलांतर सुरू असल्याने कर्मचारी,लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे .पालिकेच्या ई विभाग कार्यालयाच्या मनमानी स्थलांतरालाही आता विरोध होऊ लागला आहे.सध्याची इ विभागाची इमारत…
भाजपा शासित राज्यांमध्ये जर बंगालींचा छळ होत असेल तर त्यांनी पश्चिम बंगालमध्ये परतावे – दरमहा ५ हजार देण्याची ममता बॅनर्जींची घोषणा
कोलकाता/ज्या राज्यात डबल इंजिन सरकार आहे, तिथे बंगाली भाषिकांना त्रास दिला जात आहे. परराज्यात गेलेल्या बंगाली लोकांची संख्या जवळपास २२ लाख आहे. या सर्वांनी पुन्हा आपल्या राज्यात यावे, परराज्यात ज्या बंगाली भाषिकांचा छळ होतोय, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये परतावे. त्यांच्या मदतीसाठी श्रमोश्री योजना सुरू करण्यात येईल आणि त्यांना आर्थिक मदतही दिली जाईल अशी घोषणा पश्चिम बंगालच्या…
13 वर्षांनी मिळाला न्याय
न्यायपालिका हा लोकशहीचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि लोकांचाही न्याय देवतेवर विश्वास आहे पण आज देशाच्या विविध न्यायालयात चार कोटी खटले प्रलंबित आहेत आणि त्या खटल्यातील लाखो अंडर ट्रायल आरोपी तुरुंगात सडत आहेत त्यांनी असेच तुरुंगात सडून मारायचे का? इन्साफ के घर में दर है मगर अंधेर नाही असे म्हटले जाते पण न्यासाठी किती वर्ष…
मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहकुटुंब पोहचले आहेत. या भेटीदरम्यान मागील काही दिवसात झालेल्या घडामोडींच्या संदर्भात देखील आजच्या भेटीत चर्चा होण्याची…
जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार; विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक रत्न पुरस्कारांचे वितरणनाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून त्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी जिल्ह्याला राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आज महाकवी कालीदास कलामंदिर येथे नाशिक रत्न पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म…
