शेगाव/ सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल गांधी यांना त्यांच्या सभेत काळे झेंडे दाखवा असा आदेश राज ठाकरेंनी मन सैनिकांना दिला होता त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर शहरांमधील मनसेचे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने निघाले होते .पण चिखली जवळच सर्वांना पोलिसांनी अडवले आणि ताब्यात घेतले त्यानंतरही तीन मनसे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला .दरम्यान या प्रश्नावरून आता महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना भाजपामध्ये राडेबाजीला सुरूवात
मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा भोवली नारायण राणे यांना अटक मुंबई/ जन आशीर्वाद यात्रेसाठी महाराष्ट्राच्या दोन्यावर आलेले केंद्रीय सुष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करताच संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना पेटून उठली . त्यानंतर राणेंच्या प्रापटीवर हल्ले सुरू झाले .बंगला, मॉल,पेट्रोल पंप यांना शिवसैनिकांनी टार्गेट केले दरम्यान राणेंवर गुन्हा…
उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्व तोपरी सहकार्य ; आमदार संजय उपाध्याय यांची ग्वाही
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या भव्य पत्रकार भवनाचे भूमिपूजन आणि उद्घाटन आपणच करु, अशी निःसंदिग्ध ग्वाही बोरीवली चे आमदार संजय उपाध्याय यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि बोरीवली मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने संजय उपाध्याय हे निवडून आले. संजय उपाध्याय यांची भारतीय जनता पक्षाच्या…
उच्च न्यायालयाची भव्य अप्रतिम इमारत मुंबईत लवकरच उभारणार
देशात लोकशाहीचे पालन होते आहे किंवा नाही यावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अमृत मंथन होणे गरजेचे. खंडपीठाच्या भूमिपूजनाच्या वेळी मी नव्हतो पण झेंडा रोवायला मी आलो आहे. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात. पण मी एक गोष्ट अभिमानाने सांगतोय की, न्यायमूर्ती श्री दिपंकर दत्ता यांनी परवानगी दिली म्हणून मुंबई उच्च न्यायालयाची ब्रिटीशकालीन अप्रतिम इमारत हेरिटेज वॉकसाठी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएस टी विलीनीकरण चे भवितव्य आता न्यायालयाच्या हाती
मुंबई/ गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या संपाचे भवितव्य काय असेल हे आता त्रिसदस्यीय समिती जो न्यायालयास अहवा सोपविणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे मात्र समितीला हा अहवाल 18 तारखेपर्यंत सादर करावा लागणार आहे तर 22 तारखेला न्यायालयात सुनावणी आहे त्यामुळे तिथे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी…
नितीश कुमार यांचे स्वप्न भंगले – बिहारला विशेष राज्याचा दर्जा नाही
नवी दिल्ली – विशेष दर्जाच्या मागणीवरून नितीश सरकारला केंद्राकडून जोरदार झटका बसला आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळू शकत नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. २२ जुलै रोजी केंद्राने संसदेत जेडीयू खासदार रामप्रीत मंडल यांच्या प्रश्नाला उत्तर दिले.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले की, राष्ट्रीय विकास परिषदेने (NDC) विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी…
जनतेच्या विरोधा नंतरही धनंजय मुंडे मंत्रिमंडळात – खाते वाटप जाहीर
मुंबई/देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिकी कराड यांचे गॉडफादर असलेले अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना मात्र तरीही धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवून त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा यासारखे महत्त्वाचे खाते सोपवल्यामुळे आता महायुतीमध्येच असंतोष पसरला आहे .मंत्रिमंडळात ठेवू नये अशी मागणी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी महायुतीतल्या आमदारांनी केली होती पण अजित दादा भेटल्यामुळे धनंजय मुंडे…
