शेगाव/ सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल गांधी यांना त्यांच्या सभेत काळे झेंडे दाखवा असा आदेश राज ठाकरेंनी मन सैनिकांना दिला होता त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर शहरांमधील मनसेचे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने निघाले होते .पण चिखली जवळच सर्वांना पोलिसांनी अडवले आणि ताब्यात घेतले त्यानंतरही तीन मनसे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला .दरम्यान या प्रश्नावरून आता महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे .
Similar Posts
माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन
मुंबई/ शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 63 व्य वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने ठाकरे गतावर शोककळा पसरली आहे.त्यांचे पार्थिव सांताक्रूझ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर शोकाकुल वातावरणात स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेम्हडेश्र्वर हे १९१७/१९१९ या काळात महापौर होते त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.त्यांच्या निधनाबद्दल…
९ सप्टेंबरला उपराष्ट्र पदाची निवडणूक
नवी दिल्ली/जगदीप धनखड यांनी काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे.मिळालेल्या माहितीनुसार येत्या सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. याच दिवशी मतमोजणी होईल आणि निकाल…
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण समितीच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप.
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या वतीने , समग्र शिक्षा अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करिता महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या शाळा, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळेतील इ.१ ली ते ८ वी च्या (प्राथ./माध्य.)विद्यार्थ्यांना काल महापालिका शाळा क्र.२७, या ठिकाणी शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे . कोरोनाच्या महामारीमुळे सतत दोन वर्षाच्या लॉक डाऊन…
बंगला देशी घुसखोरांचे दिवस भरले! कागदपत्र तपासून ब्लॅक लिस्ट तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई/ राज्यात वाढत्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर नियंत्रण आणण्यासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित विभागांना बांग्लादेशी नागरिकांची ब्लॅकलिस्ट तयार करण्याचे तसेच शिधापत्रिका पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच नव्या शिधापत्रिकेसाठी नव्या मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.राज्यात वाढत्या बांगलादेशी स्थलांतरितांमुळे उद्भवणाऱ्या सुरक्षेच्या धोका लक्षात घेऊन शासनाने तातडीचे निर्देश…
प्रकाश आंबेडकर हे नेहमी नवा इतिहास लिहतात औरंगजेबाच्या तारिफीवर फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई – संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदुंचा सहभाग होता, या प्रकाश आंबेडकरांच्या विधानाबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “असं आहे की, प्रकाश आंबेडकर हे नवा इतिहास लिहित असतात. परवा ते औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते. तिथे त्यांनी जे वक्तव्य केलं, ते सगळ्यांनी ऐकलं आहे. हिंदू असो वा कुणीही असो, हे सगळ्यांना माहीत आहे की, औरंगजेबाने छत्रपती…
वन नेशन वन इलेक्शनला देशभरातून विरोध सुरू
नवी दिल्ली/मोदींनी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव तयार करून लवकरच त्याला लोकसभेत मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर इलेक्शन कायदा अस्तित्वात येईल मात्र याला देशातील विरोधी पक्षाने तसेच अनेक सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे याचे कारण वन नेशन वन इलेक्शन ही प्रक्रिया अत्यंत किचकट त्याचबरोबर व्यापक असल्याने तसेच निवडणूक…
