कल्याण/ सध्या विलनीकरनाचा मूंर्द्द्यावर सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या संपत काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली तर काहींचा हार्ट एटेक येवून मृत्यू होतोय काल कल्याण एस टी डेपोत वाहक म्हणून कऱ्यरात असलेल्या विजय राठोड या एस टी कामगाराचा हार्ट अटेक येवून मृत्य झाला
मूळचा भिंगार येथील असलेला विजय राठोड हा सुरवाती पासून संपतील उपोषण आणि धरणे आंदोलनात सहभागी होता, मात्र सरकार एस टी कामगारांचं a संपाकडे लकक्षय असताना काल दुपारी त्याला अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता तिथेच त्याचा मृत्यू झाला
Similar Posts
बिल्डरांच्या फायद्यासाठी एसआरएचा नवा फंडा- पोटमाळ्यावर राहणाऱ्याना घरे देण्याची योजना
मुंबई- एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजना हि बिल्डरांच्या फायद्यासाठीच असते हे आता सर्वानाच ठाऊक झाले आहे पण आता मुंबईत धारावी आणि अँटॉप हिल सारखी काही मोजकीच ठिकाणे सोडली तर फारशा झोपडपट्ट्या राहिलेल्या नाहीत त्यामुळे आता झोपड्याच शिल्लक नसल्याने पुनर्वसन कोणाचे करायचे आणि त्यातून बिल्डरांचा फायदा कसा करून द्यायचा हा प्रश्न बिल्डरांचे दलाल म्हणून काम करणाऱ्या…
संपादक संजय आवटे आणि विजय मांडे संतोष पवार स्म्रुती पत्रकार पुरस्काराने सन्मानित!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- कर्जत तालुक्यांतील जेष्ट पत्रकार संतोष पवार यांची आज ख्याती ऐकताना संतोष पवार सारखे दिग्गज पात्रकाराची कर्जत मतदार संघाला गरज होती, मात्र त्यांचे कोरोनाने निधण झाल्याने मतदार संघातील एक अभ्यासू पत्रकार हरपल्याने मतदार संघाचे मोठी हाणी झाली असल्याचे प्रतिपादन कर्जतचे आमदार महेद्रशेठ थोरवे यांनी केले आहे, माथेरान येथिल कम्युनिटी सभाग्रुहात आज कै. संतोष पवार…
आता नवाब मलिखही ई डी च्या जाळ्यात – वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी ७ ठिकाणी छापे
पुणे/ रोज उठून पत्रकार परिषद घेणारे आणि कोणावर ना कोणावर आरोपांची चिखलफेक करणारे राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री हे सुधा आता ई डी चां चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील हिंजवडी येथे असलेल्या वक्फ बोर्डाच्या ६हेक्टर जमिनीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे .बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन वक्फ बोर्डाची नाही असे दाखवून ती बिल्डरांना…
संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला आधुनिक ‘चाणक्य’ : डॉ. मनोहर गजानन जोशी !
पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात सौ. सरस्वती आणि श्री. गजाननराव जोशी या गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौर पदी…
सुडाच्या राजकारणाचा मीच शेवट करणार- नारायण राणे
कणकवली – सर्व अटी आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करूनच मालवणचा नीलरत्न बंगला बांधलेला आहे. त्यामुळे हा बंगला कुणीही तोडू शकत नाही ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी या बंगल्यावर कारवाई करून दाखवावी असे जाहीर आव्हान नारायण राणे यांनी प्रशासनाला दिले आहे. त्याच बरोबर सध्या सुरु असलेल्या सुडाच्या राजकारणाचा शेवट सुधा मीच करणार आहे असेही त्यांनी सांगितले.आज…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयउत्तर प्रदेशातील उमेदवार दिल्याने काँग्रेस नेते नाराज – राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस मध्ये क्रॉस व्होटिंग होणार?
मुंबई/ शिवसेना आणि भाजपने एक एक उमेदवार जादा दिल्यामुळे अगोदरच राज्यसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे त्यात आता काँग्रेसने उत्तर प्रदेशातील उमेदवार पडल्याने काँग्रेसचे नेते आणि आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे परिणामी काँग्रेस कडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहेराज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस मधून संजय निरुपम मिलिंद देवरा मुकुल वासनिक आदी नेते इच्छुक होते पण त्यांना डावलून उत्तर प्रदेशच्या…
