चंदिगढ/ पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमदर सिंग यानी काल दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे ते आता काँग्रेस मधून भाजपात जाणार हे जवळपास नक्की झाले आहे
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विरुद्ध माझी क्रिकेटपटू व पंजाब काँग्रेसचे माझी अध्यक्ष बलविंदर सिंग सिद्धू याने मोठे षडयंत्र रचून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हतबल आणि त्यांच्या जागी सुरजित सिंग चंनी यांना मुख्यमंत्री करण्यात आले याचा राग कप्तान अमरिंदर सिंह यांच्या मनात आहे म्हणूनच त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते
Similar Posts
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईशिवप्रताप गरुडझेप –
निर्माता -अभिनेता अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट बुधवारी 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे . शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही इतिहासातील सर्वात प्रेरणादायी व स्वाभिमान शिकवणारी घटना आहे . शिवाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे यांनी केले असून औरंगजेबाची भूमिका यतीन कार्यकर यांनी सादर केली आहे .
पायरी सोडणाऱ्यांचा नाद सोडा
सध्या भारतीय राजकारणात सज्जन आणि नीतिमत्ता जपणारे लोक दुर्मिळ झालेत त्यामुळे लोकशाहीचे काही खरे नाही पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांचे पायऱ्या वरचे जे घाणेरडे राजकारण बघायला मिळतेय ते संतापजनक आहे त्यामुळे अशा लोकांना आमचे लोकप्रतिनिधी म्हणायची सुधा आता लाज वाटायला लागली आहे. महाराष्ट्र सारख्या प्रतिभाशाली राज्यात असे लोकप्रतिनिधी निर्माण व्हवेत हे खरोखरच महाराष्ट्रातल्या साडे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेत मोठे बंड- सरकार कोसळणार
मुंबई/ नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या बंडा नंतर शिवसेनेत तिसरे मोठे बंड झाले असून यावेळी या बंडाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेचे तब्बल 35 आमदार असून हे सर्व जण भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याने कोणत्याही क्षणी महवि कास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहेकालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा ठरला कारण शिवसेनेचे 35…
महाविजय 2024 भाजपचा नवा संकल्प
मुंबई/ यंदा नव राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तर पुढील वर्षी लोकसभेसह महाराष्ट्रात सुधा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने आता पासूनच कंबर कसली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४चा निवडणूकी साठी महाविजय २०२४हा संकल्प हाती घेतला आहे त्यानुसार लोकसभेसाठी मिशन ४५ तर विधानसभेसाठी मिशन २०० ची घोषणा करण्यात आली आहे. या संकल्पाची तयारी म्हणून…
माझ्याकडे १०० कोटींच्या खंडणीबाबत कोणताही पुरावा नाही/ परमवीर सिंह.. अनिल देशमुख सुटणार ?
मुंबई/ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आता सपशेल माघार घेतली असून माझ्याकडे देशमुख यांच्या विरोधातील कुठलेही पुरावे नाहीत असे प्रतिज्ञापत्र त्यांनी काल चौकशी आयोगाच्या समोर सादर केले . त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे .परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंभाजी राजेंची तलवार म्यान ?
सध्याचं राजकारण हे बेरजेचे आणि विश्वास घाताचे राजकारण आहे. त्यामुळे सतेत आणि सतेच्या अवतीभवती वावरणाऱ्या राजकीय पक्षांवर कुणीही विश्वास ठेऊ नये.संभाजी राजे हे जरी राजघराण्यातील असले तरी त्यांच्याविषयी इथल्या राजकारण्यांना तितकासा आदर नाही.छत्रपतींचे वंशज म्हणून शिवसेनेला संभाजी राजेंच्या विषयी आदर असता तर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या बदल्यात राजेंनी शिवबंधन बांधण्याची अट घातली नसती.शिवाजी महाराजांचे नाव घेऊन…
