मुंबई/ केंद्र सरकारने सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पी एम पोषण योजने अंतर्गत दुपारचे भोजन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे . ही योजना राज्य सरकारांच्या मदतीने चालवली जाणार असून यात सर्वात मोठा वाटा केंद्र सरकारं उचलणार आहे सध्या सुरू असलेल्या midday मिल योजनेच्या जागी ही योजना कार्यान्वित होणार आहे यासाठी सरकारने १.३१ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेचा लाभ देशातील ११.२ लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार आहे .
Similar Posts
सोशल मीडियावर बंदी घालण्याची आवश्यकता
सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून केवळ या देशातीलच नव्हे तर जगातील माणसे जोडता येतात.आणि त्यातून व्यापार ,उद्योग,सांस्कृतिक,आर्थिक,सुरक्षा विषयक अशा अनेक गोष्टींची देवाणघेवाण करता येते.जगातील घडामोडी कळू शकतात त्यावर भाष्य करता येते.मित्रपरिवार जोडत येतो असे कितीतरी सोशल मीडियाच्या फायदे आहेत.पण दुर्दैवाने कुठल्याही गोष्टीला दुसरी बाजूही असते.आणि ती अर्थातच चांगली नसते .सोशल मिडयाला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय11 तारखेच्या न्यायालयीन सुनावणी नंतर मुहूर्त अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक – मंत्रिमंडळाचे गठण लांबणीवर
मुंबई/ बंडखोर आमदारांच्या पात्र अपात्र तेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतरच मंत्री मंडळाचे गठण होणार आहे.त्यामुळे 11 तारखेच्या नंतरच मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल असे दिसतेमहाराष्ट्रात भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले आहे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांचा शपथविधी झालेला आहे शिवाय सरकारने विश्वास दर्शक ठराव सुधा जिंकलेला आहे आता फक्त मंत्रिमंडळ अस्तित्वात…
मनसे कार्यकर्त्यानी अखेर भिवंडी मालोडी टोलवसुली बंद न करणारा टोलनाका फोडला…
भिवंडी दि 20(आकाश गायकवाड )तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिकांसह विविध राजकीय पक्षांबकडून आंदोलने निवेदन देऊन ही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरीक संतप्त असून त्यातून शुक्रवारी या रस्त्यावर चाल करून आलेल्या मनसे सैनिकांनी अखेर टोलवसुली बंद न ठेवणाऱ्या टोल नाक्यावर हल्ला करीत तोडफोड केली…
राज्यातील २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या-तुकाराम मुंडे यांच्याकडे भाषा विभाग
मुंबई – राज्यात पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता साखर आयुक्त म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. संजीव जयस्वाल यांची म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे….
ठाणे महापालिकेला लवकरच मिळणार वाढीव 100 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा
ठाणे, ता. २०. ठाणे महापालिकेच्या सद्यस्थितीत भातसा धरणातून होत असलेल्या 200 द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठ्यामध्ये 100 द.ल.लि वाढ करण्यासाठी नवीन पंपीग मशीन पिसे येथे बसविण्यात येत आहे. जुने पाच पंप हे 600 अश्वशक्तीचे (horsepower) होते, ते बदलून वाढीव क्षमतेचे (1150 अश्वशक्तीचे) पाच पंप नव्याने बसविण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्णत्वास येत आहे, यामुळे ठाणे…
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीचा छापा तब्बल १३ तास कसून तपासणी
कोल्हापूर – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ , अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील निवास्थान आणि साखर कारखान्यावर दुसऱ्यांदा ईडी आणि प्राप्तिकर खात्याने संयुक्तरित्या धाड टाकली . तब्बल १२ तास तपासणी सुरु होती. १५८ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हि छापेमारी करण्यात आल्याचे समजते कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते…
