मुंबई/ केंद्र सरकारने सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पी एम पोषण योजने अंतर्गत दुपारचे भोजन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे . ही योजना राज्य सरकारांच्या मदतीने चालवली जाणार असून यात सर्वात मोठा वाटा केंद्र सरकारं उचलणार आहे सध्या सुरू असलेल्या midday मिल योजनेच्या जागी ही योजना कार्यान्वित होणार आहे यासाठी सरकारने १.३१ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेचा लाभ देशातील ११.२ लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून नुपूर शर्मा प्रकरण अधिवेशनात गाजणार
दिल्ली – आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे मात्र नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानावरून झालेल्या दोन हत्या आणि त्यानंतर निर्माण झालेला धार्मिक तणाव यामुळे विरोधक आज सरकारला धारेवर धरणार आहेत कारण नुपूर शर्माच्या अटकेची विरोधकांनी केलेली मागणी सरकारने फेटाळली होती त्याचे आज तीव्र पडसाद संसदेच्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे . त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार…
दर्शनाच्या खुनी प्रियकराला अखेर मुंबईतून अटक
मुंबई- एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या मारेकऱ्याला जेरबंद करण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आलं आहे. त्यांनी मुंबईतील अंंधेरीतून पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हांडोरे बेड्या ठोकल्या आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यासंपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. सीसीटीव्हीचा आधार घेत या प्रकरणाचा पुढचा तपास करण्यात येणार आहे. त्यातच सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे सकाळी 8 वाजताच्या…
महाराष्ट्रात महाभूकंप भाजपाने राष्ट्रवादी ही फोडली -चाळीस आमदाराना घेऊन अजित दादा सरकार सोबत
मुंबई/कालचा रविवार महाराष्ट्रासाठी सुपर संडे सरला. कारण महाराष्ट्रात काल मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधी पक्षनेते अजित दादा पवार हे राष्ट्रवादीचे 40 आमदार घेऊन सरकारमध्ये सामील झाले त्याला उपमुख्यमंत्री पदक उपमुख्यमंत्री पद देण्यात आले तर त्यांच्यासोबत गेलेल्या नऊ जणांना मंत्रिपद देण्यात आले यामध्ये छगन भुजबळ अनिल पाटील धनंजय मुंडे भाषण संजय बनसोडे, आदिती तटकरे आदींचा समावेश…
१०० वी मनकी बात करताना पंतप्रधान भावुक
दिल्ली – २०१४ पासून सुरु केलेल्या पंतप्रधान मोदींच्या मन कि बातचा आज १०० वा एपिसोड होता. केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगाणे पहिली आणि एक्ली या मनकीबात साठी भाजपने ठीक ठिकाणी व्यवस्था केली होती अनेक ठिकाणी स्क्रीन लावल्या होत्या दरम्यान मन कि बात मधून जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान भावुक झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक…
ऐश्वर्या पाठोपाठ अमिताभची सुधा चौकशी होणार?
दिल्ली/ पणामा पेपर लिक प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय हीची दिल्लीतील ई डी कार्यालयात सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर आता तिचे सासरे महानायक अमिताभ बच्चन यांनीही ई डी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.ऐश्वर्या राय यांच्या दोन कांपण्यांबाबत ही चौकशी करण्यात आली सध्या या कंपन्या बंद असल्या तरी या कंपन्यांशी बच्चन कुटुंब तसेच ऐश्वर्याच्या माहेरच्या लोकांचे…
कॉपीमुक्त परीक्षेसाठी कठोर उपाय योजना
मुंबई – दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने आता खास आणि कठोर उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे या परीक्षा निश्चितपणे कॉपीमुक्त होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१मार्च २०२३ यादरम्यान होत आहे. दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या दरम्यान होणार आहेत. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, कॉपीमुक्त…
