मुंबई/ केंद्र सरकारने सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पी एम पोषण योजने अंतर्गत दुपारचे भोजन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे . ही योजना राज्य सरकारांच्या मदतीने चालवली जाणार असून यात सर्वात मोठा वाटा केंद्र सरकारं उचलणार आहे सध्या सुरू असलेल्या midday मिल योजनेच्या जागी ही योजना कार्यान्वित होणार आहे यासाठी सरकारने १.३१ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेचा लाभ देशातील ११.२ लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार आहे .
Similar Posts
कॅप्टन ने संघ बदलला पंजाबचे माजी मुख्यमंत्री भाजपा मध्ये जाणार?
चंदिगढ/ पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमदर सिंग यानी काल दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे ते आता काँग्रेस मधून भाजपात जाणार हे जवळपास नक्की झाले आहेकॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विरुद्ध माझी क्रिकेटपटू व पंजाब काँग्रेसचे माझी अध्यक्ष बलविंदर सिंग सिद्धू याने मोठे षडयंत्र रचून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हतबल आणि त्यांच्या जागी सुरजित सिंग चंनी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभाजप कडून उत्पल पर्रीकर यांचा पत्ता कट
पणजी/ गोव्यात ज्यांच्या मुळे भाजपा रुजली वाढली आणि सतेपर्यंत पोचली ते गोव्याचे विकासपुरुष माझी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना पणजी मतदार संघातून भाजपने तिकीट नाकारले आहे.काल भाजपने ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात उत्पल पर्रीकर यांचे नाव नसल्याने गोव्यातील जनता संतप्त झाली आहेगोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात
दिल्ली/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची लढाई शिवसेनेसाठी आणखी कठीण झाली आहे.कारण सर्वोच्च न्यायालयाने काल निवडणूक आयोगाच्या कार्यवाही ला स्थगिती देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळली त्यामुळे निवडणूक चिन्हं आणि पक्षाबाबत चां निर्णय आता निवडणूक आयोगा समोर होणार आहे त्यामुळे शिवसेनेचे भवितव्य आता निवडणूक आयोगाच्या हाती आहे.शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा या शिवसेनेच्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या…
खाजगी वैद्यकीय चोरबजार
वैद्यकीय क्षेत्रात काम करून रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या डॉक्टरांना साक्षात ईश्वर मानले जाते पण आजकाल हा ईश्वर राजकारणी आणि चंबळ मधील डाकू पेक्षाही भयंकर लुटारू बनला आहे.आणि या क्षेत्रात मिळणारा अफाट पैसा पाहून मोठ्या संख्येने बोगस डॉक्टर लोकांनी आपली दुकाने थाटली आहेत त्यामुळे या बोगस डॉक्टरांकडून उपचार घेतलेल्या अनेकांवर पापले प्राण गमावण्याची पाळी आली आहे.मात्र जे…
मी परदेशात नाही तर भारतातच आहे .25 हजार कोटींच्या महा घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे प्रकटला
मुंबई – २५ हजार कोटींच्या महाआयटी घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे हा परदेशात पळून गेला असे महा आघाडीतील नेते सांगत होते. मात्र अमोल काळे याने आज त्यांच्यावरील सर्व आरोपी फेटाळले आहेत. आपण कुठेही पळून गेलेलो नाही, तर भारतातच आहोत असा खुलासा अमोल काळे याने केला आहे. तसेच या प्रकरणी आपली बदनामी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत…
पुणे हादरले गतिमंद विवाहितेवर सामूहिक बलात्कार
पुणे/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून काल पुण्यात एका गतिमंद विवाहितेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहेपुण्याच्या भरती विद्यापीठ भागात राहणारी एक तरुणी स्वारगेट येथून जात असताना एका गुंडाने तिला फसवून दत्त वाडी येथील जनता वसाहतीत आणले त्यानंतर त्याने आपल्या इतर तीन मित्रांना बोलावून चारही…
