/
दहशतवादी कटा वरून राजकारण सुरू
Similar Posts
मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली- चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट
संभाजी नगर – राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. मात्र शिंदे गटाकडून सरकार स्थिर असून, मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असल्यचं सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचे कमी दिवस उरले आहेत, भाजपकडून मुख्यमंत्री बदलासाठी चाचपणी सुरू असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे…
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कमिटी सदस्या प्रवीण दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात ; विरोधी पक्षनेत्यांच्या केसाला हात तर लावून दाखवा ; डॉ. उज्ज्वला जाधव यांचा इशारा
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्ष यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या आणि प्रसिद्धीला हापापलेल्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या केसाला हात तर लावून बघा, भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत भारतीय…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआज हनुमान जयंतीच्या दिवशीच पुण्यात राजकीय राडेबाजीचा धोका
पुणे/ राम भक्तीचा महामेरू,दयेचा सागर आणि दुर्जनांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या हनुमंताच्या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणात राडेबाजीला सुरुवात झाली आहे आणि तिला नेमका आज हनुमान जयंती चा मुहूर्त मिळाला आहे त्यामुळे विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्य नगरीचे आज कुरुक्षेत्र होण्याची शक्यता आहे पुणेकरांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे .आज माणसे तर्फे पुण्याच्या खालकर चौकातील…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईकुर्ला येथे कंत्रादारांवर गोळीबार
मुंबई/ आजकाल व्यावसायिक वादातून हल्ले होण्याचे प्रकार मुंबईत वाढत चालले आहेत कुरल्यात अशाच एका घटनेत कामाचे टेंडर मागे घ्यावे यावरून एका कंत्राट दारावर दोन इस्मानी गोळीबार केला यात सुदैवाने तो बचावला असून या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेदहिसर येथे राहणारे सूरज प्रताप सिंग देवडा हे कंत्राटदार आहेत आणि त्यांची धरम कन्स्ट्रक्शन…
उद्धव ठाकरेनी करून दाखवले — मंत्रालयातील ३०० अधिकाऱ्यांच्या फेरबदल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची घबराट
मुंबई/ वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या मंत्रालयातील ३०० सरकारी बाबूंच्या बदल्या करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी मुजोर प्रशासनाला चांगलाच दणका दिला आहे.त्यामुळे आता मुंबई महानगर पालिकेत एकाच विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या पालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट माजली आहे .कारण दोन्ही ठिकाणी शिवसेनाच सतेत आहे कारण जर मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या इतक्या मोठ्या संख्येने अन्य खात्यात…
खरे महाराष्ट्र भूषण आजही दारिद्रयात –
1 मे हा महाराष्ट्र दिन कारण 1 मे 1960 साली महाराष्ट्र हे नवे राज्य अस्तित्वात आले. इथल्या मराठी माणसाला मुंबईसह महाराष्ट्र मिळाला पण तो मिळवण्यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी रक्त सांडले. ज्या लोकशाहीर मंडळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ घराघरात पोचवून लोकांना जागे केले. त्या शाहिरांची आज काय अवस्था आहे याची सरकारला कल्पना आहे का? शाहीर साबळे, शाहीर…
