/
दहशतवादी कटा वरून राजकारण सुरू
Similar Posts
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईअभिनेते विजय कदम यांना दादा कोंडके पुरस्कार ; जागतिक रंगभूमी दिनी शानदार सोहोळ्यात पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सातत्याने रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करुन मराठी चित्रपट रसिकांच्या ह्रुदयसिंहासनावर विराजमान झालेले प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते दादा कोंडके यांच्या नांवाने देण्यात येणारा पहिला दादा कोंडके पुरस्कार ख्यातनाम विनोदी अभिनेते विजय कदम यांना जाहीर करण्यात आला. ‘अवतरण अकादमी’च्या विद्यमाने जागतिक…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभा बरखास्त करण्याच्या हालचालीने शिवसेना बंडखोरांचे धाबे दणाणले
उधव ठाकरे राजीनामा देण्यास तयारमुंबई/ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंना हाताशी धरून भाजपने जे प्रयत्न सुरू केले आहेत ते आता त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे कारण उद्धव ठाकरे यांनी विधानसभा बरखास्त करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्याने शिवसेना बंडखोर आणि भाजपचे सुधा धाबे दणाणले आहेत .कालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा होता कारण सेनेतील बंडखोरी…
अर्थव्यवस्थेला शिस्त लावायची” का “रेवडी संस्कृती चालू ठेवायची हे ठरवणे महत्त्वाचे “
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. समाजातील विविध घटकांपासून राजकारणी, विरोधक, सर्व सामान्य अशा सर्वांनाच अंदाजपत्रकाकडून अपेक्षा असतात. मात्र अर्थव्यवस्थेतील शिस्तीच्या दृष्टीकोनातून अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचा हा वेध. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती कशी काय आहे याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.२०२२ हे वर्ष…
महाराष्ट्रात डोळ्यांची साथ २ लाख ८८ हजार ७०० रुग्ण
.मुंबई |- महाराष्ट्रात डोळे येणाऱ्या आजाराने अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळे येणाऱ्या आजाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. विशेष म्हणजे डोळे येण्याचा आजाराचे आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७०३ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णां चा समावेश आहे.बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ३५ हजार ४६६ रुग्ण आढळले आहेत….
शिराळा तालुक्यातील टाकवे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती-मुंबई जनसत्ताचे संपादक किसनराव जाधव यांच्या कडून सर्वाचे अभिनंदन
सांगली / शिराळा तालुक्यातील टाकवे विद्यालयाच्या कु.भक्ती सुतार, कु.हर्षदा हिंगणे आणि संस्कार यादव या विद्यार्थी विद्यार्थिनींना एन एम एम एस ची शिष्यवृत्ती मिळाली आहे .वर्षी 12 हजार या प्रमाणे 4 वर्ष ही शिष्यवृत्ती मिळणार आहे .यावेळी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान सारर्थी शिष्यवृत्तीसाठी 6 मुले पात्र ठरली आहेत त्यात कु .धनश्री जाधव, कू….
बी प्रभाग घनकचरा विभागात मक्तेदार कंत्राटदारांचा पुन्हा बोलबाला
मुंबई (किसनराव जाधव) घनकचरा विभागात सध्या कंत्राट मिळविण्यासाठी घमासन झाली असून मक्तेदार कंत्राटदारांनी कसे प्राप्त होईल त्यासाठी फिल्डींग लावल्याची माहीती सूत्राकडून मिळते. निविदामध्ये एका अटीची बागलबुबा करून अधिकार्यानी मक्तेदार संस्थाना पुन्हा कंत्राटे बहाल करणारण्यासाठी डाव खेळलाय गेला का? हा चर्चेचा विषय बनला आहे.बी प्रभाग घनकचरा व्यवस्थापन खात्यात स्वच्छतेसाठी साफसफाई कामाकरता सामायिक घर गल्ली स्वच्छता, रस्त्यावरील…
