/
दहशतवादी कटा वरून राजकारण सुरू
Similar Posts
ब्रिटिश कालीन कायदा रद्द होणार? राजद्रोहाच्या गुन्ह्यांना स्थगिती
दिल्ली/ राजद्रोहाच्या गुन्ह्यांवरून सध्या देशभर जे वादळ उठले होते ते आता कुठेतरी शांत होणार आहे कारण राजद्रोहाच्या कलमा बाबत लोकांच्या मनात संशय निर्माण झालेला असल्याने तो दूर होऊ पर्यंत यापुढे राजद्रोहाच्या कलमा अंतर्गत गुन्हे दखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहेगेल्या काही काळापासून राजद्रोहाच्या कामाचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप जनतेतून होत आहे त्यामुळे कलम 124(अ…
मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईपावनखिंड’ सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्ल बोर्ड
पावनखिंड’ सिनेमाने पहिल्याच 18 फेब्रुवारीला ‘पावनखिंड’ सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा आज ‘पावनखिंड’ (Pawankhind) पहिल्याच दिवस सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कोल्हापूर, नाशिकसारख्या ठिकाणी सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्वराज्याची सेवा, राजांशी…
मुंबई जनसत्ताच्या बातमीचा इफेक्ट -मासे विक्रीसाठी कोळी बांधवाणा मुंबई बाहेर जावे लागणार नाही -इथेच त्यांना जागा मिळेल ;आदित्य ठाकरेंचा दिलासा
मुंबई -कोळी बांधव हा खर्या अर्थाने मुंबईचा मालक आहे. त्याच्यामुळेच मुंबईची आर्थिक सामाजिक आणि संस्कृतिक प्रगती झाली असे असताना मुंबईतील मासे विक्रेत्याना मुंबईच्या मंडई मधून हद्दपार करण्याचा काही बिल्डर, धांदेवाईकाचा डाव आहे. त्याविरुद्ध कोळी बांधवांनी मोर्चा कडून आवाज उठवला. कोळी बांधवांचा हा आवाज मुंबईकर जनतेपर्यंत तसेच सरकार दरबारी पोहचवण्याचे काम मुंबई जनसत्ता न्यूज पोर्टल्ंने केले…
आता मुलींचे शोषण थांबेल!
केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो…
एस टी कामगारांच्या संपाचा फैसला शुक्रवारी
मुंबई / एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून शुक्रवारी या प्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे .दरम्यान या अहवालात समितीने कोणको कोणत्या शिफारशी केल्या आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.दुसरीकडे या संपाबाबत सरकार बोटचेपे धोरण स्वीकारीत असल्याने लोकांमध्ये सरकार बाबंत सुधा असंतोष आहे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभोगा आपल्या कर्माची फळे ‘ दुसरे काय ? –
३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ संभाजी शिंदे यांनी सुमारे ४० आमदार व १० खासदार यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाबरोबर घरोबा केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार होत महाविकास आघाडीची अडीच…
