मुंबई/ वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या मंत्रालयातील ३०० सरकारी बाबूंच्या बदल्या करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी मुजोर प्रशासनाला चांगलाच दणका दिला आहे.त्यामुळे आता मुंबई महानगर पालिकेत एकाच विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या पालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट माजली आहे .कारण दोन्ही ठिकाणी शिवसेनाच सतेत आहे कारण जर मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या इतक्या मोठ्या संख्येने अन्य खात्यात बदल्या होऊ शकतात तर आपले काय अशी भीती पालिकेतील अधिकाऱ्यांना वाटत आहे .जे पूर्वी काँग्रेस किंवा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवले आहे तसा प्रकार पालिकेतील अधिकाऱ्यांच्या बाबतीतही घडू शकतो कारण पालिकेतील काही बडे अधिकारी बऱ्याच वर्षापासून सेटिंग करून मलईदार खात्यातील आर्थिक लाभाच्या पदावर ठाण मांडून बसले असून त्यांची ही उचलबांगडी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.त्यामुळे हे अधिकारी हवालदिल झाले असून आता आपल्या गॉडफादर मार्फत आपली बदली रोखण्याच्या हालचाली करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे
Similar Posts
पोलीस गृहनिर्माण प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई दि. 26 : पोलीस दलासाठी सुसज्ज पोलीस स्टेशन, सर्व सोयी सुविधा असलेली निवासस्थाने व अद्यावत प्रशासकीय इमारती देण्यासाठी शासन प्राधान्याने प्रयत्न करीत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यात सुरु असलेले सर्व प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. पोलिसांसाठी निवासस्थाने उपलब्ध व्हावीत…
चंद्रकांत खैरे यांना वंचित कोर्टात खेचणार
औरंगाबाद – आपला पराभव करण्यासाठी एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीने भाजपकडून १ हजार कोटी घेतले असा गंभीर आरोप करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना वंचित बहुजन आघाडी कोर्टात खेचणार आहे असे वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद यांनी सांगितले आहे . त्यामुळे औरंगाबाद मध्ये वंचित आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित…
नवे तीन साहाय्यक आयुक्त मुंबई महानगरपालिकेत
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून पालिकेत पदभरती आणि पदोन्नती रखडल्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जागेवर साहाय्यक आयुक्त व उपायुक्तांना प्रभारी म्हणून कार्यभार सोपवला गेला होता. त्यामुळे त्यांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, आता पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नवे तीन सहाय्यक आयुक्त यांच्या नेमणुका करून जनतेला दिलासा दिला आहे पालिकेत पी उत्तर विभागात कुंदन वळवी, एफ…
अमोल मिटकरी व रुपाली पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून अखेर हकालपट्टी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या प्रवक्ते पदासाठी नवी यादी जाहीर केली असून १७ नावांच्या या यादीतून आमदार अमोल मिटकरी आणि पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे यांची नावे गायब आहेत. त्यामुळे, या दोन्ही प्रवक्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी केल्याचं दिसून येत आहे. आता, पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानुसार, लवकरच भूमिका…
अखेर विधान परिषदेवर त्या 11 आमदारांचा शपथविधी
मुंबई/उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात विधान परिषदेसाठी 11 सदस्यांची नावे देण्यात आली होती पण अखेरपर्यंत त्या यादीतील लोकांना काही आमदारकी मिळालेली नाही. कारण तात्कालीन राज्यपाल भगतसिंग कोसारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी दाबून ठेवली आणि अखेरपर्यंत मवियाच्यात्या सदस्यांना विधान परिषदेवर जाता आले नाही त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि भाजपा शिंदे गट व अजित पवार…
युती आघाडीच नंतर बघू अगोदर मतदार याद्यांवर लक्ष ठेवा! राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
अंबरनाथ/मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याण दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला. निवडणुकीआधीच मतदार याद्यांवर काम सुरू करा, बोगस मतदारांची नावे शोधा, बीएलओशीं संवाद ठेवा. आतापासूनच मतदार याद्यांवर काम सुरू करा. कोणते मतदार बोगस आहेत, वगळलेली आणि समाविष्ट केलेली नावे यांची माहिती ठेवा. याद्या तपासा, याबाबत बीएलओंशी संवाद ठेवा, असा सल्ला…
