मुंबई/ वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या मंत्रालयातील ३०० सरकारी बाबूंच्या बदल्या करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी मुजोर प्रशासनाला चांगलाच दणका दिला आहे.त्यामुळे आता मुंबई महानगर पालिकेत एकाच विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या पालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट माजली आहे .कारण दोन्ही ठिकाणी शिवसेनाच सतेत आहे कारण जर मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या इतक्या मोठ्या संख्येने अन्य खात्यात बदल्या होऊ शकतात तर आपले काय अशी भीती पालिकेतील अधिकाऱ्यांना वाटत आहे .जे पूर्वी काँग्रेस किंवा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवले आहे तसा प्रकार पालिकेतील अधिकाऱ्यांच्या बाबतीतही घडू शकतो कारण पालिकेतील काही बडे अधिकारी बऱ्याच वर्षापासून सेटिंग करून मलईदार खात्यातील आर्थिक लाभाच्या पदावर ठाण मांडून बसले असून त्यांची ही उचलबांगडी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.त्यामुळे हे अधिकारी हवालदिल झाले असून आता आपल्या गॉडफादर मार्फत आपली बदली रोखण्याच्या हालचाली करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे
Similar Posts
शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर या भेटीचे अनेक अर्थ काढून तर्कवितर्कांना उधाण आले. आता स्वत: शरद पवारांनीच या भेटीची माहिती देत कारण स्पष्ट केलं. पवारांनी भेटीचा फोटो ट्वीट करत वर्षावरील भेटीची सविस्तर माहिती दिली.शरद पवार म्हणाले, “मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन…
भ्रष्टाचार प्रकरणी पालिकेचे १३४ कर्मचाऱ्यांवर कारवाई २०० अधिकारी तपस यंत्रणांच्या रडारवर
मुंबई -पालिकेतील भ्रष्टाचाराच्या हिरव्यागार कुरणावर चरणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आता दिवस भरले म्हणायला काही हरकत नाही कारण भ्रष्टाचार प्रकरणी पालिकेच्या तब्बल १३४ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यातील ५५ जणांना बडतर्फ तर ५३ जणांना निलंबित करण्यात आले आहे शिवाय २०० अधिकारी तपस यंत्रणांच्या रडारवर आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल असलेल्या१२४ प्रकरणात २०० कर्मचारी समाविष्ट…
कोकणात राणेवर सामंत बंधूंची नाराजी कायम – राणेंच्या अडचणी वाढणार
कणकवली/ कोकणात महायुती मधे प्रचड नाराजी आहे.कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची जागा शिवसेनेची असताना ती भाजपने बळकावली याचा एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना राग असून याच रागातून ते राणेंच्या विरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढणार आहेत.उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतलेली असली तरी त्यांची नाराजी कायम आहेकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईते जिथं असतील तिथून शोधून काढू – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू . नागपूरमध्ये पत्रकारांशी…
नवी मुंबईत 8 गाड्या सह वाहन चोराला अटक
नवी मुंबई/ ए पी एम सी मार्केट परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढल्याने वरिष्ठांनी या गुन्हातील आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते त्या नुसार ए पी एम सी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि त्यांचे पोलीस सहकार्य गुन्हेगाराचा शोध घेत होते हा शोध घेत असताना संतोष लिंबाजी डोंगरे(21) या तरुणाला अटक करण्यात आली त्याची चौकशी केली असता…
इंद्राणीला देव पावला साडेसहा वर्षानंतर बाहेर येणार
नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरून सोडलेल्या शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर साडेसहा वर्षानंतर जामीन मंजूर केला. या प्रकरणाला 10 वर्षे पूर्ण झाली, आजही या प्रकरणाचे गूढच कायम असताना आता जामिन मिळाल्याने इंद्राणी मुखर्जीला तुरुंगातून बाहेर येणार आहेत.जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्हाला खटल्याच्या गुणदोषांवर कोणतेही भाष्य करायचे नाही….
