: मुंबई – पालिकेच्या तिजोरीत जमा होणारा मुंबई करांचा पैसा म्हणजे जणू काही आपल्या बाचीच पेंड आहे अशा पद्धतीने सत्ताधारी आणि पालिका प्रशासन त्या पैशाची उधळपट्टी करीत असतात त्यामुळे नागरी सुविधांच्या नावाखाली होणार्या या उधळपट्टीला आला बसने गरजेचे आहे मुंबई ही जगातील एक मोठी व्यापारी पेठ आणि देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे इथले इन्फ्रास्टक्यर कसे असला हवे हे वेगळे सांगायही गरज नाही पण मुंबईम मध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जाते आणि खड्डे पडून रस्त्यांची चाळन झाली की मग त्याच कंत्राटदारला ते खड्डे भरण्याचे काम कंत्राट दिले जाते . तेही वेगळे पैसे मोजून आताही मुंबईतील 24 विभागीय पालिका कार्यालयान मिळून 12 कोटी रुपये देण्यात आले आहेत विशेष म्हणजे जे कंत्राटदार काळ्या यादीत आहेत . अशानाच पुन्हा रस्त्याची कामे दिली जात असल्याने मुबई महापालिकेवर चारी बाजूने टीकेची झोड सुरू आहे .मुंबईकरांच्या पैशाची ही लूटमार कधी थांबणार ज्या कंत्राटदारला रस्त्याची कामे दिली जातात ती कामे सुरू असताना रस्त्याच्या कामात कशा प्रकारचे मटेरियल वापरले जात आहे याची पालिकेडून दखलच घेतली जात नाही ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे त्यांची कंत्राटदारांशी अगोदरच सेटिंग असल्याने ते साईटवर फिरकताच नाही . वास्तविक रस्त्याची कामे केलीत त्या कंत्राटदाराटदारकडून त्याच पैशात रास्ते बुजवून घ्यायला हवेत पण तसे होत नाही रास्ते बांधण्यासाठीही पैसे द्यावे लागतात . त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठीही पैसे खर्च करावे लागतात यांनी यालाच म्हणतात लूटमारीचा धंदा जो पालिकेत वर्षानु वर्ष सुरू आहे .पालिकेकडून मिळालेल्या माहिती नुसार 9 एप्रिल ते 11 सप्टेबर 2021 या काळात 33,156 खड्डे बुजवण्यात आले मुख्याता डांबरी रस्त्यावर खड्डे पडत असल्याने मुंबईतील रस्त्यांचे कोंक्रेतीकरण केले जात आहे . मुंबईतील 2500 किमी रस्त्यांपाकी आतापर्यंत 750 किमी च्या रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करण्यात आले आहे पण त्यानंतर तरी मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची समस्या संपेल अशी आशा बाळगला हरकत नाही . मात्र मुंबईतील रस्त्यांवरच्या या ख्ड्यामुळे मात्र आर्थिक दृष्ट्या चांगलीच खड्ड्यात जात असल्याची प्रतिक्रिया मुंबईकरणी व्यक्त केली आहे .
Similar Posts
सणासुदीच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका, अन्न व औषध प्रशासन विभागाचा व्यावसायिकांना इशारा- नागरिकांना अशाप्रकारे कुठेही भेसळ आढळल्यास तक्रार करा .
गणेशोत्सव काळात मिठाईला देखील मोठी मागणी होत असते. मात्र अनेक व्यावसायिक हीच संधी साधत मिठाई पदार्थांमध्ये भेसळ करत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग आता सतर्क झाला.मुंबई : गणेशोत्सव आणि आगामी सणोत्सवाच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका तसेच नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचेल असे कृत्य केल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा…
दोषी आढळले तर आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर सुधा कारवाई करणार- वळसे पाटील
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्र्यांवर नाराजमुंबई/ पुण्यातील राड्या नंतर भाजपच्या विरोधात मवाळ भूमिका घेणाऱ्या आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काहीही दोष नसताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत पक्ष कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा वळसे पाटील यांना फटका बसण्याची…
धक्कादायक! आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातच नालेसफाई मध्ये दिरंगाई – कंत्राटदाराला साडेतीन लाखांचां दंड
मुंबई/नालेसफाईत कंत्राटदारांची हातसफाई हे काही नवीन नाही यावेळी पालिकेने 31 मे पर्यंत 87.12 टक्के इतके नाले सफाईचे उद्दिष्ट ठेवलेले होते त्यासाठी मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी 7 तर इतर छोट्या मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी 24 वार्ड मध्ये 24 कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबईच्या हिताची सर्वाधिक काळजी वाहणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी…
किशोरी पेडणेकर याना एस.आर.ए. च दणका- वरळीतील चार सदनिका जप्त होणार
मुंबई/वरळीतील गोमाता एस आर ए इमारती मधील किशोरी पेडणेकर यांच्या ताब्यात असलेल्या चार सदनिका बाबत एस आर ए चां कलम 3 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन या सदनिका ताब्यात घ्याव्यात असे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत .एस आर ए चां नियमानुसार झोपू योजने अंतर्गत मुळ लाभार्थ्याला मिळालेले घर 10 वर्ष भाड्याने देता येत नाही या…
अमित शेट्ये यांची बदली
मुंबई/ पालिकेच्या घनकचरा विभागातील सहायक अभियंता अमित शेट्ये यांची नुकतीच जी- दक्षिण विभागात बदली करण्यात आली . शेट्ये है अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अभियंता म्हणून ओळखले जातात. त्यांनी ई प्रभागात काम करताना कर्मचाऱ्यांना आणि कंत्राटदाराणा चांगली शिस्त लावली. तसेच त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम करून घेत होते त्यामुळे प्रशासनाचा फायदा झाला.
मुंबईत 269 शाळा अनधिकृत नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
मुंबई/ मुंबईत तब्बल 269 शाळा अनधिकृत असून या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे या प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान हा अत्यंत गंभीर प्रश्न असून जर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे .त्यांनी…
