: मुंबई – पालिकेच्या तिजोरीत जमा होणारा मुंबई करांचा पैसा म्हणजे जणू काही आपल्या बाचीच पेंड आहे अशा पद्धतीने सत्ताधारी आणि पालिका प्रशासन त्या पैशाची उधळपट्टी करीत असतात त्यामुळे नागरी सुविधांच्या नावाखाली होणार्या या उधळपट्टीला आला बसने गरजेचे आहे मुंबई ही जगातील एक मोठी व्यापारी पेठ आणि देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे इथले इन्फ्रास्टक्यर कसे असला हवे हे वेगळे सांगायही गरज नाही पण मुंबईम मध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जाते आणि खड्डे पडून रस्त्यांची चाळन झाली की मग त्याच कंत्राटदारला ते खड्डे भरण्याचे काम कंत्राट दिले जाते . तेही वेगळे पैसे मोजून आताही मुंबईतील 24 विभागीय पालिका कार्यालयान मिळून 12 कोटी रुपये देण्यात आले आहेत विशेष म्हणजे जे कंत्राटदार काळ्या यादीत आहेत . अशानाच पुन्हा रस्त्याची कामे दिली जात असल्याने मुबई महापालिकेवर चारी बाजूने टीकेची झोड सुरू आहे .मुंबईकरांच्या पैशाची ही लूटमार कधी थांबणार ज्या कंत्राटदारला रस्त्याची कामे दिली जातात ती कामे सुरू असताना रस्त्याच्या कामात कशा प्रकारचे मटेरियल वापरले जात आहे याची पालिकेडून दखलच घेतली जात नाही ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे त्यांची कंत्राटदारांशी अगोदरच सेटिंग असल्याने ते साईटवर फिरकताच नाही . वास्तविक रस्त्याची कामे केलीत त्या कंत्राटदाराटदारकडून त्याच पैशात रास्ते बुजवून घ्यायला हवेत पण तसे होत नाही रास्ते बांधण्यासाठीही पैसे द्यावे लागतात . त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठीही पैसे खर्च करावे लागतात यांनी यालाच म्हणतात लूटमारीचा धंदा जो पालिकेत वर्षानु वर्ष सुरू आहे .पालिकेकडून मिळालेल्या माहिती नुसार 9 एप्रिल ते 11 सप्टेबर 2021 या काळात 33,156 खड्डे बुजवण्यात आले मुख्याता डांबरी रस्त्यावर खड्डे पडत असल्याने मुंबईतील रस्त्यांचे कोंक्रेतीकरण केले जात आहे . मुंबईतील 2500 किमी रस्त्यांपाकी आतापर्यंत 750 किमी च्या रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करण्यात आले आहे पण त्यानंतर तरी मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची समस्या संपेल अशी आशा बाळगला हरकत नाही . मात्र मुंबईतील रस्त्यांवरच्या या ख्ड्यामुळे मात्र आर्थिक दृष्ट्या चांगलीच खड्ड्यात जात असल्याची प्रतिक्रिया मुंबईकरणी व्यक्त केली आहे .
Similar Posts
धक्कादायक! मुंबईच्या महापौरांना ठार मारण्याची धमकी
मुंबई/ सध्या भाजप नेते आशीष शेलार आणि मुंबईच्या महापौर यांच्यातील वाद शिगेला पोचलेली असतानाच काल महापौर किशोरी पेडणेकर यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देणारे एक पात्र महापौर बंगल्यावर आल्याने मुंबईत मोठी खळबळ माजली आहेे. याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना महापौरांनी सांगितले की अत्यंत अश्लील भाषेत हे पत्र असून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ठार करू…
जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना आस्मान दाखवू- उद्धव ठाकरेंचा पलटवार
मुंबई/ सोमवारी मुंबई दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर कडाडून टीका करताना उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असे म्हटले होते त्यावर पलटवार करताना आम्हाला जमीन दाखविण्यासा आम्ही आस्मन दाखवू असा इशारा दिला आहेमुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेना भाजपा मधील लढाई अधिक तीव्र होणार आहे कारण या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या…
मुंबईत झाले नालेसफाईचे दोन बळी
मुंबई/आज मुंबईच्या गोवंडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. सफाई करीत असताना नाल्यात पडून दोन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला.गोवंडीच्या शिवाजीनगर भागात एका नाल्याची सफाई करीत असताना रामकृष्ण आणि सुधीर दास हे दोन कंत्राटी कामगार नाल्यात पडले दरम्यान काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली असल्यामुळे नाल्यात पाणी होते त्यामुळे या पाण्यात दोन्ही कामगार गुदमरले. या घटनेची माहिती अग्निशमन…
राज्यपालांकडून कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप-डॉ संजय ओक, डॉ उदवाडीया, डॉ म्हैसेकर सन्मानित
मुंबई-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (दि. २६) राज्य शासनाच्या कोविड कृती दलाच्या सदस्यांचा करोना काळातील सेवेबददल राजभवन येथे सत्कार करण्यात आला.संपुर्ण राज्यातील कोविड व्यवस्थापन, वेळोवेळी केलेली औषध योजना व त्यानंतर लसीकरण या सर्व क्षेत्रात यशस्वीपणे मार्गदर्शन केल्याबद्दल राज्यपालांनी कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप दिली. दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी स्थापन केलेल्या १६ सदस्यांच्या कोविड…
चौकाच्या नामकरणाच्या निमित्ताने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे ‘हम साथ साथ है’ ; बोरिवलीत भाजपचे गोपाळ शेट्टी आणि शिवसेनेच्या विशाखा राऊत, विश्वनाथ नेरुरकर एका मंचावर
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरिवली पूर्व भागातील राजेंद्रनगर येथील राजेंद्रनगर झुणका भाकर केंद्राच्या चौकाचे ‘गणेशभक्त प्रताप दाजी रात चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. यानिमित्ताने सध्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ‘हम साथ साथ है’ च्या…
मग पालिकेने इलेक्ट्रिक वाहने घेतलीच कशाला -आणि कोणाच्या फायद्यासाठी
मुंबई – मुंबईला प्रदूषणमुक्त करण्याच्या पालिकेच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत . प्रत्यक्षात मात्र मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत .मात्र एखाद्याच्या फायद्यसाठी प्रदूषण हटवण्यासाठी काहीतरी करतोय असा देखावा मात्र केला जातो त्याचे एक जीवंत उदाहरण समोर आले आहे . पालिकेने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पाच इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली . पण एकीकडे इलेक्ट्रिक वाहने…
