मुंबई/ कोविड काळातील रेम डेसिविर औषधांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांनी जो आरोप केला होता. त्या प्रकरणी लोकायुक्त नी मुंबई महापालिकेला क्लिनचीट दिली आहे लोकायुक्त नी सांगितले की रेम डेसिवीर इंजेक्शन आणि कोवीड काळात खरेदी केलेली औषधे यात कोणताही घोटाळा झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत . ही औषध खरेदी सरकारच्या नियमानुसारच झाली होती .लोक आयुक्तांच्या या क्लिनचीट मुळे पालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे .
Similar Posts
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा अजित पवार – आज शपथ विधी होणार
पुणे: अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याचा निर्णय आज होणार आहे.आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार असून या बैठकीतच विधिमंडळ पक्षाचा गटनेता ठरवला जाणार आहे.अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावे असे बहुसंख्य आमदारांचे मत असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे.त्याच उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्र…
मुख्यमंत्री करणार काँग्रेसची नाराजी दूर
मुंबई – महा विकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेली कॉंग्रेस सध्या काही मुद्द्यांवरून सरकारच्या कामकाजावर नाराज आहे. त्यामुळेच आज कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने वर्षावर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली . यावेळी झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीपासून ते लोकप्रतिनिधींना समान विकास निधी वाटप करण्याच्या प्रश्नांपर्यंतच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाल्याचे समजतेआज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी कॉंग्रेसच्या सहा मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष…
56 हजार लोकप्रतिनिधींचे भविष्य अंधारात
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत पण त्याचा फटका ५६ हजार लोक्प्र्तीनिधीना बसणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत ओबीसी साठी ३४० कलमामध्ये ओबीसी आरक्षणाची तरतूद केली आहे. पण स्वातंत्र्यानंतर या कलमाची व्यवस्थित अंमलबजावणी झालेली नाही असा आरोप केला जात आहे. ओबीसींचे…
लोकशाही टिकविण्यासाठी चौथ्या स्तंभाचे प्राणपणाने रक्षण करा
क द न्या. मृदूला भाटकर यांचे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचा 81 वा वर्धापनदिन साजरा मुंबई, दि. 22 – वस्तूनिष्ठ लेखन असलेली पत्रकारिता जोपर्यंत आहे, तोपर्यंत लोकशाहीचे भवितव्य सुरक्षित आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचे, पर्यायाने लोकशाहीचे आणि चौथ्या स्तंभाचे प्राणपणाने रक्षण करा, असे आवाहन महनीय प्रवक्त्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांनी केले. मुंबई मराठी…
लोक असतील तरच आम्हाला महत्व नाय तर कुत्राही विचारणार नाही – अजित पवार
पुणे – सभेला आलेल्या लोकांना दमदाटी करणाऱ्या पोलिसांवर आज अजितदादा चांगलेच भडकले . ते म्हणाले लोक आमच्या मागे असतील तरच आम्हाला महत्व अन्यथा कुत्राही विचारणार नाही तेंव्हा लोकांना त्रास देऊ नका असे अजित पवारांनी पोलिसांना दरडावलेभोर येथे भाषण करत असताना अजित पवारांची नजर बाजूला उभ्या असलेल्या लोकांवर गेली. स्टेजसमोर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या लोकांना बसायची…
मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’- या अभियानांत बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उत्स्फूर्त सहभाग
शिलाफलकम्, पंच-प्रण, वसुधा-वंदन, वीरांना वंदन, मिट्टी यात्रा, घरोघरी तिरंगा उपक्रमांचे यशस्वी आयोजन देशसेवा करणाऱ्या सैनिकांसह, विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सन्मान भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात भारत सरकार आणि देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान गत वर्षभरात राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात…
