मुंबई/ कोविड काळातील रेम डेसिविर औषधांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांनी जो आरोप केला होता. त्या प्रकरणी लोकायुक्त नी मुंबई महापालिकेला क्लिनचीट दिली आहे लोकायुक्त नी सांगितले की रेम डेसिवीर इंजेक्शन आणि कोवीड काळात खरेदी केलेली औषधे यात कोणताही घोटाळा झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत . ही औषध खरेदी सरकारच्या नियमानुसारच झाली होती .लोक आयुक्तांच्या या क्लिनचीट मुळे पालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे .
Similar Posts
चंद्रकांत पाटलांना हटवलं – मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई : महाराष्ट्र सरकारनं मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील ३९ ऑगस्टचं आंदोलन सुरु होण्यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठी आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदामध्ये फेरबदल करण्यात आला आहे.मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती मराठा…
एसटीला नोव्हेंबर मध्ये ९४१ कोटी रुपये इतके विक्रमी उत्पन् -प्रतिदिन सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक…
मुंबई- दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदीन प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी रुपयांनी जास्त आहे. विशेष…
शिवडीत मोबाईल चोराला अटक
मुंबई – शिवडी मध्ये एका सराईत मोबाईल चोराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ९५ हजारांच्या ४ मोबाइलसह सव्वा लाखांची एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.माझगाव येथे राहणारे व मर्चंट नेव्हीत काम करणारे नवनीत गौरीशंकर मिश्रा हेत्यांच्या दुचाकीवरून बीपीटी रॉड फ्रीवेच्या खाली त्यांच्या हातातीलसॅमसंग एम २० अल्ट्रा ग्रे रंगाचा मोबाईल हिसकावून चोरट्याने पलायन केले होते….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट चा स्वातंत्र्य दिन वसतिगृहात साजरा
स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी निमित्त भाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट स्वातंत्रदिन आणि ध्वजारोहण सोहळा अनोख्या पद्धतीने बहुजन हिताय विध्यार्थी वसतिगृह उल्हासनगर येथे साजरा करण्यात आला । भाई शिंगरे ट्रस्ट तर्फे धनधान्य स्वरूपात किमान महिनाभर ची रसद मदत म्हणून देण्यात आलीसदर कार्यमाची सुरुवात डॉ पदमभूषण प्रकाश मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली। या प्रसंगी विशेष आथिती म्हणून भाई…
मालवणचा विकास कधी होणार ? कोकणातील पर्यटन स्थळ अजूनही दुर्लक्षित
मालवण – ५०० किमी पेक्षा अधिक लांबीचा समुद्र किनारा, हिरवीगार डोंगर झाडी , त्यातून डोकावणारी कौलारू घरे, नागमोडी वळणा वळणाचे रस्ते ,हिरव्यागार जंगल झाडीतून खळखळून वाहणाऱ्या नद्या , व्हाळ, गोड मधुर गऱ्या सारखी बोली असलेली प्रामाणिक कोकणी माणसे अशी कोकणाची ओळख ! कोकण म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्ग पण अशा या निसर्गरम्य कोकणाचा अजूनही हवा तसा…
बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा पलटी मारण्याच्या तयारीत – मोदींच्या रॅलीला दांडी
पाटणा/बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. ६ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं आहे. ११ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. निवडणूक प्रचार थंडावलेला असताना अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांना मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार अनुपस्थित राहायचे. त्यामुळे एनडीएमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. नितीश कुमार…
