मुंबई/ नुकतेच मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे पंत प्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले मात्र मेट्रो आता पूर्णपणे शाकाहारी झालेली असेल कारण मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी करण्यात आली आहे.मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही मात्र असे झाले तर मेट्रोच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील कारण मुंबईत 80 टक्के लोक मांसाहारी आहे आणि मेट्रो ही पब्लिक ट्रान्सपोर्ट असल्याने मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी घालत येणार नाही आणि अशी बंदी घातली आणि हे प्रकरण न्यायालयात गेले तर ही बंदी टिकणार नाही कारण लोकशाहीत कोणी काय खायचे आणि कशातून काय न्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अशा प्रकारच्या बंदीचा आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसू शकेल कदाचित मांसाहारी लोक मेट्रो वर बंदीही घालतील
Similar Posts
आता महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार- आरपार ची लढाई सुरू
मुंबई/ किरीट सोमय्या यांनी महा विकास आघाडीतील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढायला सर्वात केल्यानंतर महा विकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष आक्रमक झाले असून त्यांनी आता फडणवीस सरकारच्या काळात भाजपा नेत्यांनी केलेल्या सर्व घोटाळ्यांच्या फायली ओपन करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी आरपार ची लढाई सुरू झाली…
शिवनेरी बस मध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी
मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची प्रवासी संख्या वाढावी यासाठी एसटी महामंडळाकडून नवे नवे राबवले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी ज्या प्रमाणे हवाई सुंदरी असतात त्याच धर्तीवर आता शिवनेरी बस मध्ये शिवनेरी सुंदरी ठेवल्या जाणार आहेत .मुंबई -पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा…
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
कुंभमेळ्याच्या तारखा रविवारी १ जून रोजी जाहीर करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी दाखल झाले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी कुंभमेळा नियोजन संदर्भात साधू महंत यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह सर्व १३ आखाड्यांचे प्रमुख प्रत्येकी दोन…
गरब्यासाठी बनावट पास बनवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक
मुंबई/बोरवली च्या पश्चिमेस असलेल्या रायगड प्रतिष्ठान आयोजित, रंग रास या गरबा कार्यक्रमाचे सहाशे बनावट पास बनवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.सध्या नवरात्रीनिमित्त सर्वत्र देवीचा जागर सुरू आहे. यात गर्भारासची धूम आहे .मुंबई पुण्यासह अनेक महानगरांमध्ये विविध मंडळे व क्लबच्या माध्यमातून गरबा आणि दांडिया रास खेळाचे आयोजन करण्यात येत…
ईडीची कारवाई भोवली या वसई विरार महापालिकेतील नगररचना उपसंचालक रेड्डी निलंबित
वसई/ वसई विरार महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर अंमलबजावणी संचनालय अर्थात इंडिने टाकलेल्या धाडीमुळे पालिकेची मोठी बदनामी झाली याच कारणास्तव पालिकेने त्यांना निलंबित केले आहे.वाय एस रेड्डी यांचा पालिकेतील कार्यकाल अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे .त्यांना २५लाखाची लाच घेतल्या प्रकरणी१८ एप्रिल २०१६ रोजी लाचलुचपत विभागाने अटक केली होती . त्यावेळी कायद्यानुसार ते ४८…
जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलकाची निवडणुकीतून माघार
मुंबई/मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे तसेच आरक्षणाचा लढा नेटाने लढणारे मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे .आमचा कुठलाही उमेदवार या निवडणुकीत नसेल. पण त्याचबरोबर मराठा समाजाने त्यांना जो योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावे. ज्यांना पाडायचा असेल त्यांना पाडावे असे त्यांनी मराठा समाजाला सांगितलेले आहे. मराठा आंदोलन करते लोकसभा निवडणुकीत…
