मुंबई/ नुकतेच मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे पंत प्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले मात्र मेट्रो आता पूर्णपणे शाकाहारी झालेली असेल कारण मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी करण्यात आली आहे.मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही मात्र असे झाले तर मेट्रोच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील कारण मुंबईत 80 टक्के लोक मांसाहारी आहे आणि मेट्रो ही पब्लिक ट्रान्सपोर्ट असल्याने मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी घालत येणार नाही आणि अशी बंदी घातली आणि हे प्रकरण न्यायालयात गेले तर ही बंदी टिकणार नाही कारण लोकशाहीत कोणी काय खायचे आणि कशातून काय न्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अशा प्रकारच्या बंदीचा आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसू शकेल कदाचित मांसाहारी लोक मेट्रो वर बंदीही घालतील
Similar Posts
मविआ महिलांना दरमहा ३ हजार देणार – महिलांना मोफत एसटी प्रवास पंचसूत्री जाहीर
मुंबई – महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहिले. यावेळी महाविकास आघाडीकडून ५ मोठी आश्वासनं देण्यात आली. आगामी काळात जनतेने महाविकास आघाडीला सर्वाधिक मतदान करुन सरकार स्थापन करुन दिलं तर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात या ५ योजना जाहीर…
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी; रस्त्यातले खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू
मुंबई/ गणेशोत्सव तोंडावर आला असून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची लगबग सुरू आहे या पार्श्वभूमीवर मागील वर्षी प्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी देण्याचा तसेच त्यांच्या गाड्यांना तातडीने स्टिकर्स उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत विशेष म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते बुजवण्याचे काम वेगाने सुरू…
आयपीएल क्रिकेटच्या सट्टेबाजीत कुटुंब उध्वस्त
चित्रदुर्ग- सध्या भारतात आयपीएल सुरू आहे आणि आयपीएल मध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी होत असते काही वर्षांपूर्वी या सटे बाजीत नऊ क्रिकेटर सामील झाले होते त्यातील काहींना अटक झाली परंतु आजही क्रिकेटमधील बेटीग थांबलेली नाही क्रिकेट बॅटिंग मुळे अनेक जण कर्जबाजारी होऊन आपला जीव गमावतात असाच प्रकार कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याच्या घोष दुर्ग येथे घडला या ठिकाणी…
अजित दादांच्या विरोधात चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मुंबई/अजित दादा पवार हे अर्थमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना त्यांनी सुरू झाली आहे अजित दादांना अर्थमंत्री पद देण्यास सुरुवातीपासूनच भाजपातील काही निष्ठावंतांचा तसेच शिवसेनेतील शिंदे गटाच्या लोकांचाही विरोध होता परंतु हा सर्व विरोध अजित दादांना अर्थमंत्री पद देण्यात आले मात्र अर्थमंत्री पद मिळताच अजितदादांनी भाजपातल्याच निष्ठावंतांना आपला इंगा दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे भाजपातील…
तिरुपती मंदिराच्या लाडूतील भेसळीनंतर तिरुपती मंदिराचे होम हवन करून शुद्धीकरण
हैद्राबाद/तिरुपती मंदिरातील लाडू मध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल याची भेसळ असल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता त्यामुळे तिरुपतीच्या भाविकांमध्ये प्रचंड खळबळ आणि संताप झाला होता त्यानंतर या लाडू प्रसादाची लॅबोरेटरी मध्ये तपासणी केली असता चंद्राबाबूचे आरोप खरे असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांचे तिरुपती मंदिरात ची…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंभाजी राजेंची तलवार म्यान ?
सध्याचं राजकारण हे बेरजेचे आणि विश्वास घाताचे राजकारण आहे. त्यामुळे सतेत आणि सतेच्या अवतीभवती वावरणाऱ्या राजकीय पक्षांवर कुणीही विश्वास ठेऊ नये.संभाजी राजे हे जरी राजघराण्यातील असले तरी त्यांच्याविषयी इथल्या राजकारण्यांना तितकासा आदर नाही.छत्रपतींचे वंशज म्हणून शिवसेनेला संभाजी राजेंच्या विषयी आदर असता तर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या बदल्यात राजेंनी शिवबंधन बांधण्याची अट घातली नसती.शिवाजी महाराजांचे नाव घेऊन…
