मुंबई/ नुकतेच मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे पंत प्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले मात्र मेट्रो आता पूर्णपणे शाकाहारी झालेली असेल कारण मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी करण्यात आली आहे.मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही मात्र असे झाले तर मेट्रोच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील कारण मुंबईत 80 टक्के लोक मांसाहारी आहे आणि मेट्रो ही पब्लिक ट्रान्सपोर्ट असल्याने मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी घालत येणार नाही आणि अशी बंदी घातली आणि हे प्रकरण न्यायालयात गेले तर ही बंदी टिकणार नाही कारण लोकशाहीत कोणी काय खायचे आणि कशातून काय न्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अशा प्रकारच्या बंदीचा आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसू शकेल कदाचित मांसाहारी लोक मेट्रो वर बंदीही घालतील
Similar Posts
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई: महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांना हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी २१ नोव्हेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी स्मृतिस्थळावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई मनपाचे आयुक्त…
राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान
राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ६) पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके…
पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर – बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास १० दिवसात आरोपीला फाशी
कोलकत्ता – आर्जीकर रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर कोलकत्यात जो हंसेचा आगडोंब उसळला आहे तो शमलेला नाही . अखेर आज पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात अपराजिता वुमन्स अँड चाईल्ड बिल मंजूर केले यात बलात्कार झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्यास १० दिवसांच्या आत आरो पीला फाशी देण्याची तरतूद असेलपश्चिम बंगाल…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीययोगीच्या थोबाडात मारण्याची भाषा केल्या प्रकरणी पाच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल .- राणे सुटले पण मुख्यमंत्री अडचणीत
मुंबई/ शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष आता हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे दोन्ही कडून एकमेकांना आव्हान प्रती आव्हान दिले जात असतानाच ज्या कानाखाली मारण्याच्या वक्तव्य वरून राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे तसेच वक्तव्य २०१८ मध्ये उद्वव यांनी योगिंच्या बाबतीत केले होते त्यामुळे योगिंचे थोबाड फोडण्याची भाषा केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील ५ पोलीस ठाण्यांमध्ये उद्धव…
ग्रेटर बंगला देशाच्या नकाशात भारताचा अनेक भाग
मीरपूर/ढाक्यात सक्रिय असलेल्या सल्तनत-ए-बांगला नावाच्या इस्लामी गटाची भारत सरकारने दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, या गटाला तुर्की यूथ फेडरेशन या तुर्की स्वयंसेवी संस्थेचा पाठिंबा आहे. या गटाने तथाकथित ग्रेटर बांगलादेशचा नकाशा जारी केला आहे, ज्यात भारताच्या अनेक भागांचा समावेश आहे. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी…
महाराष्ट्रावरील संकट दूर झाले-राज्यपाल कोषारी अखेर गेले
मुंबई/महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे खाऊन इथल्या महापुरुषांची बदनामी करणारे राज्यपाल भगतसिंग कोषरी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपतींनी मंजूर केला आणि महाराष्ट्रावरील संकट दूर झाले.त्यांच्या जागी आता रमेश बैस हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी आलेले आहेत.दरम्यान राज्यपाल कोशारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरताच अनेक ठिकाणी फटाके लावून तसेच मिठाई वाटून लोकांनी आनंद व्यक्त केला.
