मुंबई/ नुकतेच मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे पंत प्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले मात्र मेट्रो आता पूर्णपणे शाकाहारी झालेली असेल कारण मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी करण्यात आली आहे.मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही मात्र असे झाले तर मेट्रोच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील कारण मुंबईत 80 टक्के लोक मांसाहारी आहे आणि मेट्रो ही पब्लिक ट्रान्सपोर्ट असल्याने मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी घालत येणार नाही आणि अशी बंदी घातली आणि हे प्रकरण न्यायालयात गेले तर ही बंदी टिकणार नाही कारण लोकशाहीत कोणी काय खायचे आणि कशातून काय न्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अशा प्रकारच्या बंदीचा आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसू शकेल कदाचित मांसाहारी लोक मेट्रो वर बंदीही घालतील
Similar Posts
मुंबई विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली दिंड्या- पताकांचे भार, घोड्याचे गोल रिंगण
मुंबई (प्रतिनिधी ): श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने निघणारा 23 वा पाडुरंगाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. विठू नामाच्या गजराने संपूर्ण मुंबई दुमदुमली. यावेळी पंढरीनाथ महाराज तावरे यांना वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर अमृताश्रम महाराज जोशी यांना हैबतबाबा वारकरी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या…
फरारी निलेश चव्हाणला नेपाळ मधून अटक – वैष्णवीच्या बळाचा ताबा तिच्या आईकडे
पुणे/वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या आई-वडिलांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारा निलेश चव्हाण याला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली आहे निलेश च्या अटकेमुळे आगवणे कुटुंबातील अनेक रहस्य उघडकीस येण्याची शक्यता आहे दरम्यान वैष्णवीच्या छोट्या बाळाचा ताबा तिची आई स्वाती कस्पटे यांना देण्यात येणार आहे. पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी गळफास घेऊन आपलं…
हेलिकॉप्टर किती सुरक्षित?
भारताचे हवाई दल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्याचे सांगितले जाते. आणि हवाई दलाकडे वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ आणि मालवाहू विमाने तसेच हेली कॉफ्टर आहेत त्यातील बहुतेक ही विदेशी बनावटीची असल्याने तांत्रिकदृष्ट्या ती परिपूर्ण आहेत. असे असतानाही लष्कराच्या हेली कॉफ्टरणा वारंवार अपघात होणे ही खरोखरच चिंतेची बाब म्हणावी लागेल.बुधवारी तामिळनाडू मधील कुन्नुर येथील भीषण अपघाताने पुन्हा एकदा…
11 व्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी शामसुंदर महाराज सोन्नर यांची निवड
अकोला (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन 11 व 12 जानेवारी 2025 रोजी अकोला येथे संपन्न होत असून त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध कीर्तनकार आणि संवेदनशील कवी शामसुंदर महाराज सोन्नर यांची निवड झाली आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळ युवा कार्यकर्ते मंगेशदादा कराळे यांची निवड झाली आहे, अशी माहिती रामेश्वर बरगत…
महाविकास आघाडीच्या मोर्चाला पोलिसांची सशर्त परवानगी
मुंबई -महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा वारंवार होणार अपमान आणि कर्नाटक- महाराष्ट्र सीमा वादात कर्नाटक कडून सुरु असलेली दंडेली याच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडी कडून जेजे हॉस्पिटल जवळील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाची इमारत या मार्गावर जो महामोर्चा काढण्यात येणार आहे त्याला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरूषांबाबत होत असलेली…
उद्यान कंत्राटदारांची मुजोरी वाढण्याचे कारण कंत्राटदाराच्या सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये दडले आहे
मुंबई- महापालिका मुजोर कंत्राटदाराने पुन्हा 40 टक्के कमी दराने निविदा भरल्या – उद्यानाची देखभाल रखडणारमुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे तीनशेहून अधिक उद्याने मैदाने वाहतूक बेटे यांच्या देखभालीसाठी मे महिन्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या पण पालिकेने अंदाजीत केलेल्या दरापेक्षा मुजोर कंत्राटदाराने 40 टक्के कमी दराने निविदा भरल्या त्यावर राजकीय पक्षांनी त्यांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण केले. स्थायी…
