मुंबई/ नुकतेच मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे पंत प्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले मात्र मेट्रो आता पूर्णपणे शाकाहारी झालेली असेल कारण मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी करण्यात आली आहे.मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही मात्र असे झाले तर मेट्रोच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील कारण मुंबईत 80 टक्के लोक मांसाहारी आहे आणि मेट्रो ही पब्लिक ट्रान्सपोर्ट असल्याने मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी घालत येणार नाही आणि अशी बंदी घातली आणि हे प्रकरण न्यायालयात गेले तर ही बंदी टिकणार नाही कारण लोकशाहीत कोणी काय खायचे आणि कशातून काय न्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अशा प्रकारच्या बंदीचा आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसू शकेल कदाचित मांसाहारी लोक मेट्रो वर बंदीही घालतील
Similar Posts
अनवधानाने बाबासाहेबांचा फोटो फाडणे महागात पडले – जितेंद्र आव्हाडासह २४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
रायगड : मनु स्मृती जाळण्याच्या आंदोलनात अनवधानाने डॉ. बा बा साहेब आंबेडकर यांचा फोटो फाद्ल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. बुधवारी महाड इथं मनुस्मृती दहन आंदोलनात आव्हाड…
पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा सुरु
कन्याकुमारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे. ४५ तास ते याच अवस्थेत राहणार आहेत. या ४५ तासात ते अन्नाच्या कणालाही हात लावणार…
आमदार पात्र – अपात्रतेचं निकाल बुधवारी
मुंबई – शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही पक्षाच्या प्रतोदांनी एकमेकांच्या विरोधात व्हीप काढले होते त्यानुसार पक्षाच्या बैठकीला अपात्र असलेल्या शिंदे गटाच्या ४१ फुटीर आमदार व ठाकरे गटाच्या १६ आमदारांच्या पात्र अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर झाली होती त्याचा निकाल १० जानेवारी म्हणजेच येत्या बुधवारी असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.सर्वोच्च न्यायायलाच्या निर्देशांनुसार…
शापूरमध्ये निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळून २० कामगार ठार
शहापूर – समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून मोठी दुर्घटना घडली. शहापूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरयेथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असताना गर्डर कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच इंजिनियरसह एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी…
चंद्रकांत खैरे यांना वंचित कोर्टात खेचणार
औरंगाबाद – आपला पराभव करण्यासाठी एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीने भाजपकडून १ हजार कोटी घेतले असा गंभीर आरोप करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना वंचित बहुजन आघाडी कोर्टात खेचणार आहे असे वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद यांनी सांगितले आहे . त्यामुळे औरंगाबाद मध्ये वंचित आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित…
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा ३२८ दारू दुकानांना परवाना देण्याचा निर्णय
मुंबई/ लाडक्या बहिणींना दरमहा १५०० दिल्यामुळे सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे.ती भरण्यासाठी व लाडक्या बहिणींना दरमहा दिला जाणारा निधी उभारण्यासाठी, सरकारने दारूचा प्याला हातात घेतला आहे.यंदा ३२८ वाईन शॉपना सरकारने परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या दारूमुळे माय भगिनींचे संसार उध्वस्त होतात त्याच दारूचा आसरा सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी घेतल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.गेली ५०…
