मुंबई/ शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना आर्थिक घोटाळ्या प्रकरणी ई डी ने समन्स जारी केले असून त्यांना ४ऑक्टोबर रोजी ई डी च्या कार्यालयात हजार राहण्यास सांगण्यात आले आहे या पूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक,संजय राऊत यांच्या पत्नी,अनिल परब,आनंदराव अडसूळ यांनी ई डी ने समन्स पाठवून त्यांची चौकशी केली होती . आता भावना गवली यांची त्यांच्या ५ संस्थांमधील गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून चौकशी केली जाणार आहे .
Similar Posts
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा गाडीचा रायगडात अपघात; अपघातात मेटेंचा म्रुत्यु; पोलिस करतात तपास! मेटे यांचा निधणाने राज्यात शोककला!
रायगड(धर्मानंद गायकवाड)- शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा काल मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापुर तालुक्यांतील माडप परीसरात अपघात झाला, या अपघातात मराठा आरक्षणाचे नेते विनायक मेटे यांचे नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे मेटे यांना मयत घोषित करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला.शिवसंग्रामचे संस्थापक,माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने राज्यात अनेक राजकीय…
आयकर विभागाचे छापे- आघाडी सरकार मध्ये अनेक सचिन वाझे कार्यरत
मुंबई -आयकर विभागाने महाराष्ट्र घातलेल्या छापायातून उघड झाले माहिती अत्यंत धक्कादायक आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियुक्त्या तसेच सरकारी दरबारी असलेली कामे करून घेण्यासाठी मध्यस्थांची यंत्रणा कोणत्या मार्गाने संपत्ती गोळा करत आहे याची माहिती या छापायातून उघड झालेली आहे . याबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईमांसाहाराच्या जाहिराती बघायच्या नसतील तर टिव्ही बंद करा – जैन समाजाच्या याचिका करत्याना न्यायालयाने फटकारले
मुंबई – मांसाहाराच्या जाहिराती ज्यांना बघायच्या नसतील त्यांनी टिव्ही बंद करावा पण जे मांसाहारी आहेत त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याची मागणी करू नये अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने जैन समाजातील याचिका कर्त्या लोकांना फटकारले आहे .मांसाहाराच्या जाहिरातीमुळे शांततेत आणि गोपनीय जीवन जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होते . त्यामुळे मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालावी. या मागणीसाठी श्री विश्वस्त…
दहावी – बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
पुणे – विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागलेले होते त्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची, तर २ ते २५ मार्च या कालावधीत दहावीची…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या सभेसाठी अयोध्येतील 2500 हिंदुत्ववादी – औरंगाबाद मधील वातावरण तापले
औरंगाबाद/ मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांच्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले असून 1 मे रोजी मनसेची जी सभा होणार आहे तिला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी औरंगाबाद मध्ये सेनेने मेळावा आयोजित केला आहे त्यामुळे 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे .1मे रोजी औरंगाबाद मध्ये मनसेची जी…
जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ मुंबईत.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नात भुजबळ फॅमिलीची हजेरी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचं आज मुंबईत लग्न छोटेखानी पद्धतीनं पार पडलं. या लग्नाला भुजबळ फॅमिलीनं हजेरी लावली होती. जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ आज मुंबई…
