मुंबई/ शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना आर्थिक घोटाळ्या प्रकरणी ई डी ने समन्स जारी केले असून त्यांना ४ऑक्टोबर रोजी ई डी च्या कार्यालयात हजार राहण्यास सांगण्यात आले आहे या पूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक,संजय राऊत यांच्या पत्नी,अनिल परब,आनंदराव अडसूळ यांनी ई डी ने समन्स पाठवून त्यांची चौकशी केली होती . आता भावना गवली यांची त्यांच्या ५ संस्थांमधील गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून चौकशी केली जाणार आहे .
Similar Posts
बीड मध्ये सख्ख्या बहिणींचे मृतदेह सापडले- हत्या की आत्महत्या?
बीड/ मैत्रिणीच्या वाढ दिवसाला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्येने बीड हादरले असून या आत्महत्येची पोलीस चौकशी करीत आहेत कारण ही अत्यंत गंभीर घटना आहे बीडच्या फ्लावर्स काँटर भागात राहणारे अल्ताफ शेख यांनी आपल्या दोन मुली सानिया आणि नीता यांना त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्यामुळे सकाळी मोरेवाडीतील यशवंतराव चव्हाण चौकात सोडले होते. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता स्वाराती…
अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला
मुंबई/ शिंदे सरकार सतेवर आले तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.त्यामुळे या विस्तरकडे डोळे लाऊन बसलेले आणि मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची आणि त्यांच्या समर्थकांनी सध्या मुंबई मध्ये भाऊगर्दी वाढली आहे.दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होण्याची शक्यता आहेनव्या मंत्रिमंडळात संख्या भाजपचे सर्वाधिक म्हणजे जवळपास 27 मंत्री असतील तर शिंदे गटाला 12 ते 15 मंत्रिपदे दिली जातील तसेच…
भूखंड विक्री योजनांतील अर्जदारांना हप्ता भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याचा सिडकोचा सकारात्मक निर्णय
नवी मुंबई, दि. २१ : सिडको महामंडळाने, भूखंड विक्री योजनांतील भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरू केले असून यामुळे अर्जदारांना आपल्या पसंतीच्या भूखंडाचे निश्चित स्थान कळणे अधिक सुलभ होणार आहे. याचबरोबर विहित केलेल्या मुदतीत अर्जदार जर पहिला व दुसरा हप्ता भरू शकले नाहीत तर यथायोग्य प्रकरणामध्ये (Deserving Cases) अशा अर्जदारांना हप्ता भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याचा सकारात्मक…
त्रिपुरा दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात
त्रिपुरातील (Tripura violence) दंगलीचे पडसाद दोन दिवसांपासून उमटत आहे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई- त्रिपुरतील वादग्रस्त घटनेचे महाराष्ट्रात जे तीव्र पडसाद उमटत आहेत त्यामागे माजी खासदार वसीम रिझवी यांचा हात आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. वसीम रिझवी हे वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष असून २०१७ मध्ये त्यांच्यावर वक्फ बोर्डाच्या जमिनी बाबत गंभीर आरोप झाले…
श्री सिद्धी, श्री शंभूराजे, वंदेमातरम् संघ विजेते
मुंबई : बोरिवली पश्चिम येथील स्व. प्रमोद महाजन मैदानात भाजपा उत्तर मुंबई तर्फे पोईसर जिमखान्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय क्रीडा प्रोत्साहन खासदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष अ गटात श्री सिद्धी, ब गटात श्री शंभूराजे आणि महिला विभागात वंदेमातरम् क्रीडा मंडळाने विजेते पदाचा मान मिळवला. पुरुष गटाचे दोन्ही अंतिम सामने रंगतदार झाले. परंतु…
परमवीर सिंग अहमदाबाद मधून भाजप नेत्यांच्या मदतीने परदेशात पळाला- नाना पाटोळे
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात एक प्रमुख आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे गुजरात मधील अहमदाबाद येथून परदेशात पळाले त्यासाठी त्यांना भाजपच्या नेत्यांनी मदत केली असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केला आहे.एका पत्रकार परिषदेत बोलताना परमवीर सिंग हे सापडल्यास अनेक गोष्टी उजेडात येतील आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचे भाजपचे…
