मुंबई/ शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना आर्थिक घोटाळ्या प्रकरणी ई डी ने समन्स जारी केले असून त्यांना ४ऑक्टोबर रोजी ई डी च्या कार्यालयात हजार राहण्यास सांगण्यात आले आहे या पूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक,संजय राऊत यांच्या पत्नी,अनिल परब,आनंदराव अडसूळ यांनी ई डी ने समन्स पाठवून त्यांची चौकशी केली होती . आता भावना गवली यांची त्यांच्या ५ संस्थांमधील गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून चौकशी केली जाणार आहे .
Similar Posts
शाहरुख खान आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत
पुणे: अभिनेत्री कंगना रणावतच्या वक्तव्याचं समर्थन करत ,कंगना जे म्हणाली ते खरं आहे. मी समर्थन करतो तिच्या वक्तव्याचे. कोणाच्या मदतीने हे स्वातंत्र्य मिळालं आहे? आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते. तेव्हा त्यांना फाशीपासून कोणी वाचवलं नाही. हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. मतपेट्यांचं राजकारण करणाऱ्यांमुळेच हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित असा वाद होत आहे, असा…
शिक्षण विभागाचा प्रस्ताव अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला ४ऑक्टोबर पासून शाळा सुरू
मुंबई/ गेल्या दीड वर्षांपासून करोना भीतीमुळे बंद असलेल्या शाळा आता सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत जी प्रस्ताव पाठवला होता तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे . त्यामुळे येत्या ४ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेतकोरोणा मुळे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी पासून शाळा कॉलेज बंद आहेत .मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑन…
शनिवारी बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी
पुणे-: कांदा, भाजीपाला, मिरची, कापसाची बाजार भावातील चढउतार, शेतकरी आंदोलनासाठी चर्चेत असणाऱ्या बाजार समित्या सध्या निवडणुकीमुळे चर्चेत आहे. कोरोना आणि इतर कारणानं लांबलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र आहे. शनिवारपर्यंत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे निकाल हाती येणार आहेत. ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा धुरळा नुकताच शांत…
पवार आणि मुख्यमंत्र्यांची पुन्हा तातडीची भेट
मुंबई/ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत केंद्र सरकार कडून तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैर वापराबाबत चर्चा झाल्याचे समजते केंद्राकडून ई डी ,सीबीआय सारख्या यंत्रणांचा महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात गैर वापर केला जात आहे त्याला कसे तोंड द्यायचे याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये पुढे काय करायचे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसिंधुदुर्ग जिल्हा बँक राणेंच्या ताब्यात महा विकास आघाडीचा पराभव=सर्वांना पुरून उरलो- नारायण राणे
कणकवली/ शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकलापर्यंत कोकणात शिवसेना आणि राणे समर्थक यांच्यात धुमशान सुरू आहे गुरुवारी नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला तेंव्हा महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून धुमशान केले तर काल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फद्क्वणे नारायण राणे च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून धुमशान केलेगुरुवारी सिंधुदुर्ग…
भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर ट्रेन सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवाशांचा आक्रोश..
भिवंडी दि 11- भिवंडीची यंत्रमाग उद्योग आणि गोदामांची नगरी म्हणून ओळख असून मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार सह बहुसंख्य शहरातून दररोज हजारो कामगार, व्यापारी भिवंडीत येत असतात मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू करून दिड वर्षांपासून ट्रेन बंद असून कोरोनाचा धोका कमी झाल्याने बहुसंख्य ठिकाणी ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत मात्र भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या…
