मुंबई/ आजकाल कुठेच माणुसकी शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे संकटात संधीचा फायदा घेण्यासाठी सगळेच स्वार्थी लोक तयार असतात म्हणून तर शाळा सुरू होण्याची चाहूल लागताच स्कूल बस मालकांनी ३० ते ४० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . करीनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत त्यातच लॉक डाऊन मध्ये बऱ्याच लोकांचं रोजगार गेलाय त्यामुळे लोक मानसिक आणि आर्थिक तनावा खाली असताना पेट्रोल डिझेल दर वाढीचे कारण पुढे करून स्कूल बसचे भाडे वाढवण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे .
Similar Posts
करोना मध्ये मृत पावलेल्या 254 पैकी17 कर्मचाऱ्यांच्या वारसांची कोंडी तिसऱ्या अपत्या मुळे नोकरीचा दावा नामंजूर
मुंबई/ करोना काळात पालिकेच्या 254 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि सरकारने जाहीर केल्यानुसार त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची प्रक्रिया सुधा पार पडली जात आहे पण वारसांना नोकरी देण्याबाबत काही अडचणी आहे कारण नियमानुसार ज्यांना तीन आपटी आहेत अशा करोना काळातील 17 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळणार नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या कुटुंबावर मोठी आर्थिक अडचण…
मेट्रोच्या गोरेगाव येथील कामात-एम् एम आर डी ए चा सावळा गोंधळ
मुंबई (किसन जाधव) मुंबईतील मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे काम आता पूर्णत्वाकडे आहे मात्र या कामातील कंत्राटदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक चुका होत आहेत आणि त्याकडे एम एम आर डी ए चे अधिकारी हेतुपुरसकर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुंबईकर करीत आहेत .कोणत्याही नागरिक सुविधांच्या सुरू असलेल्या कामांची नागरिकांना माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी फलक लावले जातात त्यावर कंत्राटदाराचे नाव,कामाचा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेचा दुसरा उमेदवार जाहीर कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केल्याने आता या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे दरम्यान शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून शिवसेनेला या गद्दारीची किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहेसंभाजी राजे यांनी हातावर शिवबंधन बांधण्यास…
कुलाब्यातील पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाईच्या देखाव्यातून मुंबईकरांची फसवणूक
मुंबई/ पालिका अधिकारी आणि फेरीवाल्यांचेेे साटेलोटे असतातच पण मुंबईतले फेरीवाले सुधा पालिका अधिकाऱ्यांचे इन्कम सोर्स बनले आहेत त्यामुळेच मुंबईतील अनेक रस्ते फेरीवाल्यांनी आपल्या नावावर केलेत पूर्वी फुटपाथ त्यांच्या नावावर असायच्या आता रस्तेही त्यांच्या मालकीचे झालेत आणि त्यामुळेच मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे काही दिवसांपूर्वी मुंबई जनसत्त्ता नळ बाजार मधील मंडई जवळचा रस्ता…
पालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांना कोरोणच्या तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने आर्थिक पर्वणी मलिद्यासाठीच नव्या जंबो कोविड सेंटरचा खटाटोप
मुंबई/ पंतप्रधान मोदी कधीतरी म्हणाले होते की माणसाला पुढे जायचे असेल तर संकटात सुधा संधी शोधायला हव्यात.आज सेना भाजपचे भलेही भांडण सुरू असेल तरी पंतप्रधान मोदींचा अमूल्य सल्ला पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने शिरसावंद्य मानून कोरॉनाच्या संकटकाळात सुधा कुठे कुठे कसा कसा हात मारता येईल याकडेच अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे.आणि त्याचेच जिवंत उदाहरण महालक्ष्मी रेस्कोर्स…
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान
मुंबई- आज सकाळपासून मुंबईत पावसाने हजेरी लावलेली आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. असंच दिवसभर पाऊस चालू राहिलं तर मुंबई ची तुंबई होऊ शकते. अनेक ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे. बोरिवली पश्चिम महामार्गावर गाड्यांचे आवक जावक सुरू आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसामध्ये पाणी भरले होतं. आज महानगरपालिका तर्फे अनेक ठिकाणी पंप लावण्यात आलेला आहे जेणेकरून…
