मुंबई/ आजकाल कुठेच माणुसकी शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे संकटात संधीचा फायदा घेण्यासाठी सगळेच स्वार्थी लोक तयार असतात म्हणून तर शाळा सुरू होण्याची चाहूल लागताच स्कूल बस मालकांनी ३० ते ४० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . करीनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत त्यातच लॉक डाऊन मध्ये बऱ्याच लोकांचं रोजगार गेलाय त्यामुळे लोक मानसिक आणि आर्थिक तनावा खाली असताना पेट्रोल डिझेल दर वाढीचे कारण पुढे करून स्कूल बसचे भाडे वाढवण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयत्या पेन ड्राईव्ह मधील व्हिडिओ प्रकरणी फडणवीस यांची चौकशी
मुंबई/ गिरीश महाजन यांच्या अटकेसाठी कशा प्रकारचा कट रचण्यात आला होता याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती आणि त्या संपूर्ण कटाचा व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह सभापतींना दिला होता त्याबाबत फडणवीसांचा फक्त जवाब नोंदवण्यात आला मात्र त्याचे भाजप कडून सध्या राजकारण केले जात असून जणू काही फडणवीस याना अटक झाली अशा प्रकारे भाजपकडून…
महाराष्ट्रात पुन्हा मास्क
मुंबई – राज्यात सध्या कोरोना हद्दपार झाल्यासारखे वाटत असल्याने अनेकजण बिनधास्त वावरताना दिसत आहेत.मात्र राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्ण वाढीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाला आहे. महाराष्ट्रासह केंद्राने पाच राज्यांना पत्र पाठवले आहे. दिल्ली,नोएडा,एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे.त्यामुळे चिंता…
गरीबांचे अश्रू पुसणे हीच शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ; खासदार गोपाळ शेट्टी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरगरीब, दीनदलित, दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना न्याय मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तसेच शहीद ओमप्रकाश मिश्र प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता व धडाडीचा नेता म्हणून ज्यांची बोरीवलीत…
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीचा छापा तब्बल १३ तास कसून तपासणी
कोल्हापूर – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ , अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील निवास्थान आणि साखर कारखान्यावर दुसऱ्यांदा ईडी आणि प्राप्तिकर खात्याने संयुक्तरित्या धाड टाकली . तब्बल १२ तास तपासणी सुरु होती. १५८ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हि छापेमारी करण्यात आल्याचे समजते कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल आज काय होणार
ठाकरेच्या बाजूने निकाल लागल्यास सरकार कोसळणारदिल्ली – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील कायदेशीर सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज निकाल लागणार आहे . १६ आमदारांच्या अपात्रतेची मुद्दा ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार कि याच खंडपीठात पुढील सुनावणी होणार हे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कळेल मात्र जर याच खंडपीठाने निकाल दिला आणि निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून १६ आमदारांना अपात्र…
सत्ता संघर्ष – पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला
नवी दिल्ली – महाराष्ट्र सत्ता संघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे . हे प्रकरण बोर्डावर प्रथम असेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले .आता सात न्यायमूर्तीच्या घटनापिठाकडे प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय 14 फेब्रुवारीला होणार आहे .सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सोळा अपात्र आमदार बाबत सुनावणी झाली . सर न्यायाधीश चंद्रवृड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य घटनापीठ समोर सुनावणी झाली…
