मुंबई/ आजकाल कुठेच माणुसकी शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे संकटात संधीचा फायदा घेण्यासाठी सगळेच स्वार्थी लोक तयार असतात म्हणून तर शाळा सुरू होण्याची चाहूल लागताच स्कूल बस मालकांनी ३० ते ४० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . करीनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत त्यातच लॉक डाऊन मध्ये बऱ्याच लोकांचं रोजगार गेलाय त्यामुळे लोक मानसिक आणि आर्थिक तनावा खाली असताना पेट्रोल डिझेल दर वाढीचे कारण पुढे करून स्कूल बसचे भाडे वाढवण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे .
Similar Posts
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २८ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण
मुंबई/ मुंबईतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून सरकार आणि महापालिका वेगवेगळ्या उपाय योजना करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून बेस्टच्या ताफ्यात काल २८ इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर हजर होते या २८ बसेस मुले बेस्टच्या ताफ्यातील बसेसची संख्या…
डॅमेज कंट्रोल होईल का?
एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर त्यांच्याकडे आमदारांचे जे संख्याबळ आहे ते पाहता सरकार निश्चितपणे सरकार अडचणीत आहे आणि सरकार अडचणीत आहे हे लक्षात येताच राज्यपालांचा करोना कुठल्या कुठे पळाला.हे सर्व पाहता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणूनच डॅमेज कंट्रोल साठी शरद पवार पुढे सरसावले आहेत.पण यात त्यांना किती यश येईल हे सांगता येत नाही…
अखेर पेंग्विन 15 कोटीची निविदा रद्द- विरोधकांच्या दणक्यापुढे पालिका प्रशासन नमले
जिजामाता भोसले उद्यान मध्ये पेंग्विनच्या तीन वर्षाच्या देखभालीसाठी 15 कोटी रुपये खर्चाची निविदा मागवली होती .त्यावरून विरोधकांनी आणि सत्ताधारी शिवसेनेसह पालिका प्रशासनाला धारेवर धरले. सन 2018 – २०२० या कालावधित देखभालीसाठी १० कोटी खर्चे आला होता . या खर्चात आणखी ५ कोटीची वाढ कशी झाली असा सवाल विरोधकांनी केला . काढलेल्या निवेदा रद्द कराव्यात अशी…
- ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
आजपासून महागाईचे नवे पर्व सुरू
करोना आणि लॉक डाऊन चां दुष्ट संकटातून आताच कुठे माणूस सावरला आहे .त्यामुळे पण संसाराची आर्थिक घडी अजूनही नीट बसलेली नाही.कारण नुकताच कुठे काम धंदा सुरू झाला आहे पण येणारा पगार लॉक डाऊन च्या काळातील कर्ज फेडण्यावर खर्च होत आहे अशावेळी देशातील जनतेला सावरण्यासाठी सरकारने आणखी काही काळ सवलत द्यायला हवी होती पण सवलत देणार…
मुंबई बुडणार ?–भारतातील १२शहरे समुद्र गिळणार;नासाचे धक्कादायक भाकीत –
मुंबई/ ग्लोबल वॉर्मिग मुले निसर्गात होत असलेले बदल आता समुद्र किनाऱ्यावरील शहरांसाठी काळ ठरणार आहेत कारण नासाने केलेल्या पाहणीत पुढील दोन दशकात मुंबई सह भारतातील १२शहरे अरबी समुद्रात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहेनासाने आपल्या संशोधनातून एक सी टुल तयार केले आहे यात अरबी समुद्राच्या पाण्याची पातळी ०११ते०.१४ इतकी वाढलेली असल्याने भराच्या समद्र किनाऱ्यावर असलेल्या…
डी वार्डातील 2 लाचखोर अधिकाऱ्यांना अटक
मुंबई / पालिकेतील लाचखोरीचे प्रमाण वाढत चालले असून 1लाख 90 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेच्या डी वॉर्डातील इमारत व कारखाना विभागाच्या 2 अभियंत्यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लाऊन रंगेहाथ अटक केलीऑटो मोबाईल स्वेअर पार्ट दुकान चालवणाऱ्या एका दुकानदाराला सोसायटीच्या सामायिक जागेत मागच्या बाजूला कायमस्वरूपी शेड बांधायची होती त्यासाठी पालिकेतील डी विभागाच्या इमारत व बांधकाम विभागाचे…
