मुंबई/ आजकाल कुठेच माणुसकी शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे संकटात संधीचा फायदा घेण्यासाठी सगळेच स्वार्थी लोक तयार असतात म्हणून तर शाळा सुरू होण्याची चाहूल लागताच स्कूल बस मालकांनी ३० ते ४० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . करीनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत त्यातच लॉक डाऊन मध्ये बऱ्याच लोकांचं रोजगार गेलाय त्यामुळे लोक मानसिक आणि आर्थिक तनावा खाली असताना पेट्रोल डिझेल दर वाढीचे कारण पुढे करून स्कूल बसचे भाडे वाढवण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे .
Similar Posts
आता नवाब मलिखही ई डी च्या जाळ्यात – वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी ७ ठिकाणी छापे
पुणे/ रोज उठून पत्रकार परिषद घेणारे आणि कोणावर ना कोणावर आरोपांची चिखलफेक करणारे राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री हे सुधा आता ई डी चां चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील हिंजवडी येथे असलेल्या वक्फ बोर्डाच्या ६हेक्टर जमिनीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे .बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन वक्फ बोर्डाची नाही असे दाखवून ती बिल्डरांना…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंजय राऊत यांना अटक
मुंबई/ ज्या संजय राऊत यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाचा रोष होता. त्या संजय राऊत यांना अखेर आज ई डी ने अटक केली.मात्र त्याच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने आंदोलन केले तर शिंदे गटाने आणि भाजपने आनंद व्यक्त केलाआज सकाळी ई डीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोचले आणि तब्बल त्यांनी संजय राऊत यांची साडे…
फुटबॉल ने घेतला 174 प्रेक्षकांचा बळी
जकार्ता/ फुटबॉलचे वेड इंडोनेशियातील तब्बल 174 फुटबॉल प्रेमिंच्या प्राणावर बेतले आहे कारण दोन संघातील सामन्यात एका संघाचा विजय होताच दुसऱ्या संघाचे पाठीराखे मैदानात घुसले आणि दोन्ही संघांच्या सर्मथकामाध्ये झालेल्या हाणामारीत 2 पोलिसांसह 174 लोकांना जीव गमवावा लागला तर शेकडो लोक जखमी झाले आहेत ही भयंकर घटना इंडोनेशियातील घडली आहे
“बीएसएनएल” आर्थिक सक्षमते बरोबरच आमुलाग्र सुधारणांची गरज !
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी 89 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय नुकताच घेतला. करदात्यांचा पैसा खर्च करून यामुळे खरंच बीएसएनएल वाचणार का करदात्यांचा पैसा पाण्यात जाणार किंवा कसे याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. या घडामोडींचा हा वेध. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये गेल्या…
अजूनही निष्ठा
शिवसेनेत भलेही बंडखोरी झालेली असली तरी काही बंडखोरामध्ये आजही ठाकरे कुटुंबाच्या विषयी आदर आणि थोडीफार निष्ठा आहे.त्यामुळे ठाकरे घरण्या विषयी कोण काही बोलले तर ते त्यांना सहन होत नाही पण त्याची किंमतही त्यांना मोजावी लागणार आहे.कारण शिवसेना ज्या उद्देशाने फोडण्यात आली त्यांना शिवसेना नामशेष करायची आहे त्यामुळे शिवसेनेतून फुटलेल्या माणसाने ठाकरे परिवाराचे गुणगान गायले की…
लसीचे दोन डोस घेऊनही डॉक्टरला करोंना
मुंबई/ देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे.मते लस घेतल्यानंतरही लोकांना करोंना होत असल्याने लसीचा गुणवते विषयी शंका उपस्थित केली जात आहेवीर सावरकर रुग्णालयात एक डॉकटर म्हणून कार्यत असलेल्या डॉ.सृष्टी हेलारी यांच्यावर पालिकेच्या मिठागर कोविड सेंटरचे सुधा जबाबदारी आहे मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून डॉ.सृष्टी यांनी ८मार्च व २९ एप्रिल रोजी कोविड्शिल लसीचे दोन डोस घेतले…
