मुंबई/ आजकाल कुठेच माणुसकी शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे संकटात संधीचा फायदा घेण्यासाठी सगळेच स्वार्थी लोक तयार असतात म्हणून तर शाळा सुरू होण्याची चाहूल लागताच स्कूल बस मालकांनी ३० ते ४० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . करीनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत त्यातच लॉक डाऊन मध्ये बऱ्याच लोकांचं रोजगार गेलाय त्यामुळे लोक मानसिक आणि आर्थिक तनावा खाली असताना पेट्रोल डिझेल दर वाढीचे कारण पुढे करून स्कूल बसचे भाडे वाढवण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबई विमातळावरील अदाणीच्या नावाच्या फलकाची शिवसैनिकांनी केली तोडफोड
मुंबई/ मोदींचे परम मित्र उद्योगपती अदाणी यांच्यावर शिवसैनिकांचा किती आणि कसा राग आहे ते पुन्हा एकदा दिसून आले. मुंबई विमानतळाच्या व्ही आय पी गेटवर अदाणी यांच्या नावाचा नाम फलक लावण्यात आला होता .कारण १३जुलै रोजी जीवेके कडून मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाचा कार्यभार अदाणी ग्रुप कडे देण्यात आलाय. त्यामुळे त्या ठिकाणी आदानी नावाचा फलक लावण्यात आला होता…
क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे भव्य प्रकाशन!
वसई/प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात घडणार्या गुन्हेगारी विषयक तसेच सामाजिक घडामोडींचा वेध घेत वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘क्राईम संध्या’ वृत्त पत्राच्या 2022 च्या दैनंदिनी डायरीचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते या क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे प्रकाशन करण्यात आले. पोलीस आणि जनता…
विधानभवन जवळ महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई/ नाशिक मधील युवा स्वाभिमानी संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार होत्या पण महिला पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळलाराजलक्ष्मी पिल्ले यांच्या कुटुंबावर पोलिसांनी विनाकारण गुन्हे दाखल केलेत असा तिचा आरोप आहे या प्रकरणी तिने नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे तसेच गृहमंत्री वळसे पाटील मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभारतात तालिबानी उन्माद
भारत हा शांतताप्रिय देश म्हणून ओळखला जायचा पण आता या देशाची टी खरी ओळख पुसली गेली कारण धार्मिक राडेबजीला उत आलाय आणि सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने हा देश लवकरच धार्मिक दहशतवाद बाबत पाकिस्तान च्या पुढे जाण्याची शक्यता आहे .काल पतियाळा येथे शिवसेना आणि खलिस्तानी एकमेकांना भिडले आणि मोठा राडा झाला.दोन्ही बाजूकडून लाठ्या कथा आणि…
लोकल ट्रेन चां निर्णय दोन दिवसात
२५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार; आता शनिवारीही दुकाने उघडण्यास परवानगीमुंबई/ करोंनाचे कारण पुढे करून राज्य सरकारने जे कठोर निर्बंध लादले आहेत ते आता शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून तब्बल २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले जाणार आहेत तर जिथे करोंना पॉजिटिव रेट अधिक आहे अशा ११जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या फेज मधील निर्बंध कायम असतील दरम्यान लोकल ट्रेन सुरु…
गुजरातमध्ये लवकरच समान नागरी कायदा
नगर/गुजरात मध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीय याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये युनिफॉर्म सिव्हील कोड अर्थात समान नागरी कायदा लागू केला जाणार असल्याचे गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले . त्यासाठी एक समिती बनवली जाणार आहे आणि गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती या समितीचे अध्यक्ष असतील या समितीच्या माध्यमातून समान नागरी कायदा आणला जाणार असल्याने गुजरात…
