मुंबई/ आजकाल कुठेच माणुसकी शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे संकटात संधीचा फायदा घेण्यासाठी सगळेच स्वार्थी लोक तयार असतात म्हणून तर शाळा सुरू होण्याची चाहूल लागताच स्कूल बस मालकांनी ३० ते ४० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . करीनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत त्यातच लॉक डाऊन मध्ये बऱ्याच लोकांचं रोजगार गेलाय त्यामुळे लोक मानसिक आणि आर्थिक तनावा खाली असताना पेट्रोल डिझेल दर वाढीचे कारण पुढे करून स्कूल बसचे भाडे वाढवण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे .
Similar Posts
लोकल ट्रेन प्रवसाच्या परवानगीची जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर
मुंबई/ १५ऑगस्ट पासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याच्या अमलबजावणी जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर टाकण्यात आली असून याबाबत प्रवाशांना ऑन लाईन व ऑफ लाईन परवानगी पत्र देण्याची प्रक्रिया पालिका पार पाडणार आहे .क्यू आर कोड असलेल्या या परवानगी रेल्वेच्या तिकीटावर खिडकीवर प्रवाशांना रेल्वे पास मिळू शकेल .ऑन…
…तर प्रवासी हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील
मुंबई- सध्या विलीनीकरणाच्या मुद्यावर सुरू असलेला एसटी कामगारांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर आणि लोकांना खास करून ग्रामीण भागातील प्रवाशांना त्रास देणारा आहे त्यामुळे सरकारने आता प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा प्रवासी हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील त्यानंतर सरकार आणि संपकरी एसटी कामगारांचे काय होईल याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. एसटी हे ग्रामीण जनतेचे…
दिशा सालियन कुटुंबाची राष्ट्रपतींकडे धाव
नवी दिल्ली : आरोप-प्रत्यारोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेत आहे. आता एक नवीन माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी,अशी विनंती दिवंगत दिशा सालियानच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमच्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे, असा आरोप देखील दिशाच्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअच्छे दिन विरुद्ध सच्चे दीन
२०२४ ची निवडणूक मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल-ममता बॅनर्जी दिल्ली-मोदी सरकारच्या विरुद्ध आता देशातील सगळे विरोधक एकवटले असून ५ दिवसांच्या दिल्ली भेटीवर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी काल सोनिया गांधी सह सर्व प्रमुख विरोधी नेत्यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की २०२४ ची लोकसभा निवडणूक ही मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल तसेच…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण
मुंबई दि 3:- ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. विलेपार्ले येथे ‘मटा सन्मान’ २०२३ हा सोहळा झाला. मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका, वेब सीरिज या विश्वातील गुणवंतांचा सत्कार या सोहळ्यात करण्यात आला. ‘मटा सन्मान’ सोहळ्यातगुंतवणूक तज्ञ रचना रानडे यांना युथ आयकाॅन पुरस्कार,स्वच्छतादूतांसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या पुण्यातील ‘स्वच्छ’…
पायरी सोडणाऱ्यांचा नाद सोडा
सध्या भारतीय राजकारणात सज्जन आणि नीतिमत्ता जपणारे लोक दुर्मिळ झालेत त्यामुळे लोकशाहीचे काही खरे नाही पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांचे पायऱ्या वरचे जे घाणेरडे राजकारण बघायला मिळतेय ते संतापजनक आहे त्यामुळे अशा लोकांना आमचे लोकप्रतिनिधी म्हणायची सुधा आता लाज वाटायला लागली आहे. महाराष्ट्र सारख्या प्रतिभाशाली राज्यात असे लोकप्रतिनिधी निर्माण व्हवेत हे खरोखरच महाराष्ट्रातल्या साडे…
