नवी दिल्ली – महाराष्ट्र सत्ता संघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे . हे प्रकरण बोर्डावर प्रथम असेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले .आता सात न्यायमूर्तीच्या घटनापिठाकडे प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय 14 फेब्रुवारीला होणार आहे .सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सोळा अपात्र आमदार बाबत सुनावणी झाली . सर न्यायाधीश चंद्रवृड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य घटनापीठ समोर सुनावणी झाली . ठाकरे गटाचे वकील कपिल सिम्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला .
Similar Posts
बिल्डर लॉबीचा फायद्यासाठी सरकारनेच पालिकेला घातले आर्थिक खड्ड्यात
मुंबई/ राज्यात आणि पालिकेत सुधा शिवसेना सतेत आहे पण बिल्डर लॉबी चां फायद्यासाठी राज्य सरकारनेच पालिकेला आर्थिक खड्ड्यात घातले आहे मुंबई पालिकेच्या जागेवर ३३(७) नुसार पुनर्विकास करताना निर्माण होणाऱ्या वाढीव बांधकाम क्षेत्रासाठी पालिकेला देण्यात येणारी आधीमूूल्य रक्कम एक रकमी आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होतातच पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडणार होती पण राज्य सरकारने विकासकांसाठी पायघड्या…
राज्यात फेब्रुवारीत महापालिका निवडणुका ?
नागपूर – लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते महापालिका निवडणुकीकडे . कारण मुंबई महापालिकेश अनेक महापालिकांच्या निवणुका होणार आहेत . महापालिका निवणुकीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका प्रलंबित आहेत त्याची सुनावणी जानेवारीत पूर्ण होण्याचीशाक्य्ता वर्तवली जात आहे त्यानंतर फेब्रुवारीत महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहेमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकीय जयंती वर्षानिमित्त…
मराठा – ओबीसी तणाव वाढणार – ३ फेब्रुवारीला ओबीसींचा महा मेळावा
मुंबई – मराठा समाजाच्या मोर्चानंतर ओबीसी संघटनांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. ज्यांची कुणबी नोंद आहे, त्यांना प्रमाणपत्र देण्यास विरोध नव्हता. आता मात्र ओबीसी लेकरांच्या तोंडाचा घास पळविण्यात आला असल्याचा आरोप राज्याचे मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. सगेसोयरे मसुद्याच्या विरोधात लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवण्याचे आवाहनही यावेळी भुजबळांनी केले.मुंबईत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयधनुष्यबाणावरील न्यायालयीन लढाई पुढील वर्षी
दिल्ली – शिवसेनेत फूट पढल्यानंतर सत्तासंघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टात गेली आहे . मात्र शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा वाद न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करायला सांगितली होती ती त्यांनी सादर केली .मात्र या वादावर आता पुढील वर्षी जानेवारीत सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आजपासून शिंदे गट आणि…
पालिका आयुक्त चहल- किरण दिघावकर स्पिरिट ऑफ मुंबई पुरस्काराने सन्मानित
माया नगरी नव्हे; मुंबई तर मानवता नागरी – राज्यपाल रमेश बैस* अनेकदा लोक मुंबईला मायानगरी म्हणतात; परंतु एक दुसऱ्यांना मदत करणे आपल्या डीएनएमध्ये असलेली मुंबई ही खऱ्या अर्थाने मानवता नगरी असून शहराचा हा मानवतेचा भाव करोना काळात विशेषत्वाने पाहायला मिळाला, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि….
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपले -पुढील तीन दिवस धोक्याचे
आभाळ फाटले जलप्रकोप !मुंबई – सोमवारी रात्रीपासूनच सुरु झालेल्या मुसळधार पावसाने काळ रौद्र रूप धारण करीत आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत होता या मुसळधार पावसाने काल दिवसभर रौद्र रूप धारण करून मुंबईसह संपूर्ण कोकणाला झोडपून काढले मुंबईत पावसाचा जोर इतका होता कि तिन्ही मार्गावरची लोकल वाहतूक सेवा कोलमडून पडली . पुढील दोन दिवशी असाच मुसळधार…
