नवी दिल्ली – महाराष्ट्र सत्ता संघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे . हे प्रकरण बोर्डावर प्रथम असेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले .आता सात न्यायमूर्तीच्या घटनापिठाकडे प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय 14 फेब्रुवारीला होणार आहे .सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सोळा अपात्र आमदार बाबत सुनावणी झाली . सर न्यायाधीश चंद्रवृड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य घटनापीठ समोर सुनावणी झाली . ठाकरे गटाचे वकील कपिल सिम्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला .
Similar Posts
भिवंडी तालुक्यातील खारबाव इथं भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांचे शेताच्या बांधावर आक्रोश आंदोलन… मुख्यमंत्री दखल घेतील काय?
भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील तब्बल 70 एकर पेक्षा जास्त शेत जमिनीच्या सात बारा वरील पाचशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे महसूल विभागाने कमी करून सावकाराची नावे लावल्याने भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर जाऊन शनिवारी आक्रोश आंदोलन केले आहे.भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील शेतकरी केल्या शंभर वर्षांपासून त्यांच्या ताब्यातील जामीन कसत असून भाताचे उत्पन्न घेत आहे…
ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका नको; सर्व पक्षीय एकमत निवडणूक लांबणीवर ? – धक्कादायक! परप्रांतियांना हवे ओबीसी आरक्षण
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले ओबीसी चे राजकीय आरक्षण जोपर्यंत परत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका नको यावर महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे एकमत झाले आहे .त्यामुळे मुंबई महानगर पालिका राज्यातील ५ मोठ्या महानगर पालिका तसेच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहेसर्वोच्च न्यायालयाने ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द केल्याने हे आरक्षण…
विजय वैद्य गेले ; समाजसेवेचे एक पर्व संपले! -योगेश वसंत त्रिवेदी
ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासू राजकीय विश्लेषक, समाजसेवेचा मानबिंदू, अनेक संस्था संघटनांच्या प्रसववेदनांच्या कळा सहन करुन त्या तब्बल बेचाळीस वर्षे अहोरात्र चालविणारे विजय दत्तात्रय वैद्य यांनी ऐन गणेशोत्सवात आपली इहलोकीची यात्रा संपवून परलोकी प्रस्थान ठेवले. बरोबर पंचवीस दिवसांपूर्वी विजय शंकर केळुसकर यांनी इहलोकीची यात्रा संपविली. तो धक्का सहन होत नाही तोपर्यंत दुसरा जबरदस्त धक्का देणारे समाजसेवेचे एक…
केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण माहिती -करोना बळींच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत
दिल्ली/ कोरोणाने ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा दुर्दैवी व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकार मदत करणार का ? यावर गेल्या वर्षभरापासून सर्वच पातळीवर विचारमंथन सुरू होते अखेर केंद्र सरकारने कोरोनाणे मृत्यू पावल्याचा कुटुंबीयांना ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून काल सर्वोच्च न्यायालयात तशी सरकारच्या वतीने माहिती देण्यात आली त्यामुळे ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती करोनाच्या आजाराने गमावल्या आहेत…
स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ;. प्रल्हाददादा पै
स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ; भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी श्री. प्रल्हाददादा पै यांची महत्वपूर्ण सूचना ; ‘गुरुजी’ चे प्रकाशन करतांना मांडला जीवनविद्या मिशनचा सिद्धांत मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतः ऐवजी देश हा सर्वप्रथम असा…
सोमय्या यांना भाव देऊ नका राष्ट्रवादी नेतृत्वाचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई – राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एका पाठोपाठ एक घोटाळे उघडकीस आरणारे किरीट सोमय्या गुरुवारी अहमद नगर जिल्ह्याच्या पारणेर मध्ये येत आहेत तेथे ते पारणेर सहकारी साखर कारखान्याच्या विकत झालेला गैरव्यवहार उघडकीस आणणार आहेत त्यामुळे तिथे त्यांना राष्टवादी कर्यकर्ते विरोध करतील असे सुरवातीला बोलले जात होते .मात्र किरीट सोमय्या यांना जास्त भाव देऊ नका असे आदेश पक्ष…
