मुंबई/ निवडणूक आयोगाने काल उत्तरप्रदेश,पंजाब,गोवा उत्तराखंड,आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार युपी मध्ये सात टप्प्यात मणिपूर मध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उतरखंड आणि गोव्यात १४फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. निकाल १० मार्च रोजी लागेल उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी,दुसऱ्या टप्प्यात १४फेब्रुवारी,तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी, चौथा टप्प्यात२३ फेब्रुवारी,पाचव्या टप्प्यात२७ फेब्रुवारी,सहाव्या टप्प्यात ३ मार्च तर सातव्या टप्प्यात ७ मार्च रोजी मतदान होईल मणिपूर मध्ये २७ फेब्रुवारी आणि तीन मार्च रोजी मतदान होईल तर उत्रखंड,गोवा आणि पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होईल या निवडणुकीसाठी २लाख,१५ हजार ३६८ मतदान केंद्रे आहेत तसेच कोरोनामुळे रोड शो बाईक रॅली,मिरवणुका यावर बंदी असेल या निवडणुकीत १८ कोटी ३० लाख मतदार मतदान करणार आहेत
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीययोगीच्या थोबाडात मारण्याची भाषा केल्या प्रकरणी पाच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल .- राणे सुटले पण मुख्यमंत्री अडचणीत
मुंबई/ शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष आता हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे दोन्ही कडून एकमेकांना आव्हान प्रती आव्हान दिले जात असतानाच ज्या कानाखाली मारण्याच्या वक्तव्य वरून राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे तसेच वक्तव्य २०१८ मध्ये उद्वव यांनी योगिंच्या बाबतीत केले होते त्यामुळे योगिंचे थोबाड फोडण्याची भाषा केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील ५ पोलीस ठाण्यांमध्ये उद्धव…
एस टी कामगारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; संप सुरूच
मुंबई/ राज्यसरकार मध्ये विलिनिकरन मुद्द्यावर असून बसलेल्या एस टी कामगारांनी काल कृष्ण कुंज वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी आत्महत्या करू नका कारण आत्महत्या करणाऱ्यांचे मी नेतृत्व करीत नाही असे राज यांनी एस टी कामगारांना सांगितले .तसेच तुमच्या मागण्यांसाठी आपण सर्व प्रकारची कायदेशीर लढाई लढू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे…
हॉटेल दुकांच्या वेळा वाढवणार अम्युजमेंट पार्क सुधा सुरू -यंदा व्यापाऱ्यांची दिवाळी गोड
मुंबई/ करेना प्रादुर्भाव हळू हळू कमी होत असल्याने सरकारने दिवाळी पूर्वी काही निर्बंध शिथिल करायला सुरुवात केली असून काल टास्क फोर्स बरोबर झालेल्या बैठकीनंतर हॉटेल्स आणि दुकानांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे यंदा व्यापाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे .गेल्या वर्षी कोरोना आणि लॉक डाऊन मुले दुकाने बंद असल्याने व्यापार उद्योगाचे प्रचंड नुकसान झाले होते…
करोनाचां स्फोट मुंबईत मुंबईत २५१० रुग्ण सापडले
मुंबई/ बुधवारी मुंबई महाराष्ट्रात अक्षरशः कॉरोणा चां स्फोट झाला एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे २५१० रुग्ण तर ओमॉक्रोंचे २रुग्ण सापडले तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचे ,३९०० रुग्ण तर ओमीक्रोनचे ८५ रुग्ण सापडले आहेत त्यामुळे सरकारची चिंता वाढली असू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले तर मुंबईचे पालक मंत्री…
शेवटच्या ओव्हर मध्ये इम्रान खान यांचा मध्यरात्री क्लीन बोल्ड- पाकिस्तानात सत्तांतर
इस्लामाबाद/ इम्रान खान यांची पाकिस्तानातील सत्ता उलथवून टाकण्यात अखेर तिथल्या विरोधी पक्षाला यश आले आहे.मात्र हा पॉलिटिकल ड्रामा इथेच थांबलेला नाही तर सत्ता गेल्यावर ज्या प्रमाणे नवाझ शरीफ यांना अटक झाली होती त्याच प्रमाणे इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता आहे.इम्रान खान यांच्या सत्ता काळात पाकिस्तानची वाट लागली होती देश कर्जबाजारी झाला होता सुडाचे राजकारण…
घाटकोपर मध्ये मोदींचा भव्य रोडशो
मुंबई/लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील भाजप उमेदवारांसाठी मोदींनी घाटकोपरमध्ये भव्य रोडशो केला या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला अशोक सिल्क मिल ते पार्श्वनाथ जैन मंदिर अशा अडीच किलोमीटर च्या परिसरात मोदींनी रोड सुरू केला यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्याचबरोबर मोठ्या संख्येने भाजपचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही रोडशो…
