मुंबई/ निवडणूक आयोगाने काल उत्तरप्रदेश,पंजाब,गोवा उत्तराखंड,आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार युपी मध्ये सात टप्प्यात मणिपूर मध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उतरखंड आणि गोव्यात १४फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. निकाल १० मार्च रोजी लागेल उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी,दुसऱ्या टप्प्यात १४फेब्रुवारी,तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी, चौथा टप्प्यात२३ फेब्रुवारी,पाचव्या टप्प्यात२७ फेब्रुवारी,सहाव्या टप्प्यात ३ मार्च तर सातव्या टप्प्यात ७ मार्च रोजी मतदान होईल मणिपूर मध्ये २७ फेब्रुवारी आणि तीन मार्च रोजी मतदान होईल तर उत्रखंड,गोवा आणि पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होईल या निवडणुकीसाठी २लाख,१५ हजार ३६८ मतदान केंद्रे आहेत तसेच कोरोनामुळे रोड शो बाईक रॅली,मिरवणुका यावर बंदी असेल या निवडणुकीत १८ कोटी ३० लाख मतदार मतदान करणार आहेत
Similar Posts
कार्यकारी अभियंता पाडुरंग दाभाडे निवृत्त होणार
मुंबई- आपल्या चांगल्या कामाने व मनमिळावू स्वभावाने सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय कार्यकारी अभियंता पांडुरंग नामदेव दाभाडे लवकरच निवृत्त होणार आहेत ते पर्जन्य जलवाहिनी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. 1990 साली रस्ते विभागात रुजू झालेल्या पांडुरंग दाभाडे यांनी पुढे दक्षता विभाग, इमारत कारखाने आदी विभागात काम केले. पर्जन्य जलवाहिनी शहर कार्यकारी अभियता असा यशस्वी कर्तव्य बजावले. …
राष्ट्रवादी व घड्याळ चिन्हांवरची सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतची सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात १२ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज कोर्टात हे प्रकरण लिस्टेड होतं मात्र सुनावणी होऊ शकली नाही.बुधवार सकाळी शरद पवार यांच्या बाजूने लवकर तारीख मिळण्यासाठी प्रकरण मेंशन केलं जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना पक्ष आणि…
बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का?
तिकीट बंद केल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का? बरे दोन डोस क्या मध्ये ८४दिवसांचे म्हणजेच जवळपास तीन महिन्यांचे अंतर आहे. मग एक डोस घेतलेल्यांनी तीन महिने नोकरी धंदा सोडून घरातच बसायचे का? बरे तुमच्या लसीकरण मोहिमेत…
पालिकेत अपुरे मनुष्यबळ लोकांची नागरी सुविधांची कामे रखडली
मुंबई/जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबईची ओळख आहे. मुंबई महानगरपालिकेचा 30000 कोटींचा बजेट आहे. परंतु जवळपास अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरातून, पालिका जो महसूल वसूल करते, त्या महसुलातून लोकांची नागरी सुविधांची कामे होत नसल्याच्या असंख्य तक्रारी पालिकेकडे येत आहेत. आणि याचे मुख्य कारण आहे पालिकेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यात…
आझाद मैदानातील होमगार्डच्या आंदोलन चिघळणार
मुंबई – आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानात होमगार्डच्या आंदोलन सुरु आहे मात्र सरकारी पातळीवर अजूनही या आंदोलनाची पुरेशी दाखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहेविविध मागण्यांसाठी होमगार्ड जवानांचे गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन चालू आहे. विविध सण, उत्सव, मिरवणुका, गणेशोत्सव, जत्रा, मोर्चे, निवडणूक, संप, नैसर्गिक आपत्ती, भूकंप अशा वेळी पोलिसांबरोबर…
३० जूनच्या आत शेतकऱ्यांच्या; yकर्जमाफीचा निर्णय! सरकारचे बच्चू कडू यांना आ श्वासन
मुंबई /३०जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आज शेतकीर नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ही समिती अभ्यास करुन अहवाल देणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेत्यांची भूमिका काय आहे?…
