मुंबई/ कोरोना ची तिसरी लाट सुरू झाली असून राज्यात रोज ३५ ते ४० हजार कोरोना बाधित रुग्ण आढलू लागल्याने सरकारने १० जानेवारी पासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे आहे त्यानुसार दिवसा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तर रात्री ११ ते पहाटे ५ या काळात संचारबंदी असेल यावेळी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच घराबाहेर पडण्यास परवानगी असेल.तसेच उद्याने ,खेळाची मैदाने,प्राणिसंग्रहालय,जिम,स्विमिंग पूल बंद राहतील राजकीय आणि सामाजिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल लग्न समारंभास ५० तर अंत्य विधीस फक्त २० माणसांना परवानगी असेल रेस्टॉरंट,हॉटेल्स,सलून,आदींना फक्त ५० टक्के ग्राहकांची मर्यादा असेल आणि ८ वाजेपर्यंतच या सर्वांना परवानगी राहील सार्वजनिक वाहतुकीत दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा असेल तर दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आर टी पी सी आर चाचणी बंधनकारक असेल मात्र लोकल ट्रेन प्रवासाबद्दल पूर्वी होते तेच नियम असतील अशा प्रकारची नियमावली जरी करण्यात आलीय.
Similar Posts
पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापे
मुंबई – मुंबई महापालिकेतील कामांत अनियमिततेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज मुंबई महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी व कार्यालयात ईडीने छापे टाकल्याचे समजते.महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग)ने विशेष लेखापरिक्षा अहवाल…
देशविरोधी पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध रायगडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन
पेण/रायगडमधील एका तरुणाने देशविरोधी पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रायगडच्या पेणमधील एका तरुणाने देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर पेण शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी त्याच्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाची पेण पोलिसांनी दखल घेतली असून त्याच्यावर भा. न्या. स. कलम ३५३,१ख व ३५३ ( २) अंतर्गत गुन्हा…
किशोरी पेडणेकरांना दिलासा
मुंबई/ कोरोणा काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी मुंबईच्या माझी महापौर किशोरी पेडणेकर याना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहेकोरोन काळात पालिकेकडून बॉडी बॅग खरेदीत घोटाळा उघडकीस आला होता . बॉडी बॅग अधिक रुपयांना खरेदी करण्यात आली होती या प्रकरणी इडीने गुन्हा दाखल करून या घोटाळ्यातील किशोरी पेडणेकर…
पालिकेकडून खड्ड्यांचे राजकारण सुरू
मुंबई/सध्या पावसाळा सुरू आहे आणि मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय या पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांची अक्षरशः चालत झालेली आहे मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पक्षीय राजकारण सुरू आहेच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत पण आता पालिकेनेही मुंबईच्या खड्ड्यांचे राजकारण करायला सुरुवात केलेली आहे. प्रकल्प असलेल्या रस्त्यांवरचे खड्डे सध्या मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरलेले आहेत कारण…
महाविकास आघाडीचा शनिवारचा महाराष्ट्र बंद मागे – काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करणार
मुंबई – देशातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता . मात्र या निर्णयाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर शनिवारचा बंद बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितल्यामुळे शनिवारचा बंद मागे घेण्यात आला आता केवळ तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करणार आहेतमहाविकास आघाडीने शनिवारी (दि.२४) पुकारलेला बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या…
८० लाखांचे बक्षीस असलेल्या२ नक्षलवाद्यांचे एन्काऊंटर
गडचिरोली/केंद्र सरकारने देशाला नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी ३१ मार्च २०२६ ही अखेरची तारीख ठरवण्यात आली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहे. नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. अशातच आता सुरक्षा दलांना छत्तीसगडमध्ये मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी 2 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत सविस्तर…
