मुंबई/ कोरोना ची तिसरी लाट सुरू झाली असून राज्यात रोज ३५ ते ४० हजार कोरोना बाधित रुग्ण आढलू लागल्याने सरकारने १० जानेवारी पासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे आहे त्यानुसार दिवसा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तर रात्री ११ ते पहाटे ५ या काळात संचारबंदी असेल यावेळी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच घराबाहेर पडण्यास परवानगी असेल.तसेच उद्याने ,खेळाची मैदाने,प्राणिसंग्रहालय,जिम,स्विमिंग पूल बंद राहतील राजकीय आणि सामाजिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल लग्न समारंभास ५० तर अंत्य विधीस फक्त २० माणसांना परवानगी असेल रेस्टॉरंट,हॉटेल्स,सलून,आदींना फक्त ५० टक्के ग्राहकांची मर्यादा असेल आणि ८ वाजेपर्यंतच या सर्वांना परवानगी राहील सार्वजनिक वाहतुकीत दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा असेल तर दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आर टी पी सी आर चाचणी बंधनकारक असेल मात्र लोकल ट्रेन प्रवासाबद्दल पूर्वी होते तेच नियम असतील अशा प्रकारची नियमावली जरी करण्यात आलीय.
Similar Posts
जागा वाटपावरून महायुतीत मतभेद – बारा जागांचा प्रस्ताव शिंदे गटाला नामंजूर
मुंबई/आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून इंडिया आघाडी पाठोपाठ महाराष्ट्रातील महायुतीतही मतभेद असल्याचे दिसून येत आहे माहिती मध्ये सामील असलेल्या अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यात आता जागा वाटपावरून तू तू मै मै सुरू झालेली आहे शिंदे गटाचे खासदार कीर्तीकर यांनी लोकसभेच्या 12 जागांचा प्रस्ताव पेटला आहे मागील निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या त्यामुळे…
पश्चिम रेल्वेत नोकर भरती
पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3612 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज कारण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.विनापरीक्षा होणार भरती अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या 10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर विविध ठिकाणी नियुक्ती…
अमेरिकेत दरवळला मराठी संस्कृतीचा सुगंध
बृहन्ममहाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला दिमाखात सुरुवात न्युजर्सी, दि. १३ ( प्रतिनिधी)- मराठी माती, मराठी संस्कृतीचा सुगंध उत्तर अमेरिकेतील न्यूजर्सीच्या अटलांटिक सिटीत सध्या दरवळतो आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या दर दोन वर्षांनी होणा-या अधिवेशनाची मोठ्या दिमाखतात आज सुरवाती झाली. या अधिवेशनाला सुमारे ५००० मराठी रसिकांनी उपस्थित लावली. यंदाच्या अधिवेशनाचे यजमानपद न्युजर्सीच्या मराठी विश्व या संस्थेकडे आहे. प्रमूख पाहुणे प्रसिध्द…
वक्फ – संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली/संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वक्त संशोधन विधेयक अखेर रात्री उशिरा संसदेत २८८ विरुद्ध २३३ मतांनी मंजूर झाले आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे हे विधेयक मंजूर होणे हा केंद्रातील एनडीए सरकारचा फार मोठा विजय आहेवक्त संशोधन विधेयक अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत मांडले त्यानंतर या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गरमागरम…
सत्ता संघर्षाचा निकाल गुरुवारी
दिल्ली / संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल गुरुवारी 11 एप्रिल रोजी येणार आहे .महाराष्ट्रात शिवसेना फुटून शिंदे गटाने भाजपशी सोयरिक करून सरकार बनवले होते यावेळी मुळ शिवसेना पक्षाने एकनाथ शिंदे सह 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस विधान सभेचे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ याना केली होती. पण फुटिरणी बहुमताच्या आधारे झिरवरळ टार्गेट करून…
नारदा भ्रष्टाचार प्रकरणात -मुख्यमंत्री ममता बॅनर्जीला न्यायालयाची चपराक
ममता बॅनर्जीच्या मंत्र्यांनी एका मॅथिव सॅम्युएल नावाच्या स्टिंग ऑपरेटर कडून मोठी रक्कम स्वीकारल्याच्या नारदा भ्रष्टाचार प्रकरणात दिनांक 17 मे 2021 रोजी सीबीआय ने अटक केली. दोन मंत्री, एक आमदार आणि एक माजी महापौर यांना अटक झाल्याचे कळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य कायदामंत्र्यासह आपल्या जवळपास 3000 समर्थकांसह सीबीआय ऑफिसला घेराव घातला आणि त्या आरोपींना कोर्टासमोर…
