मुंबई/ कोरोना ची तिसरी लाट सुरू झाली असून राज्यात रोज ३५ ते ४० हजार कोरोना बाधित रुग्ण आढलू लागल्याने सरकारने १० जानेवारी पासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे आहे त्यानुसार दिवसा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तर रात्री ११ ते पहाटे ५ या काळात संचारबंदी असेल यावेळी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच घराबाहेर पडण्यास परवानगी असेल.तसेच उद्याने ,खेळाची मैदाने,प्राणिसंग्रहालय,जिम,स्विमिंग पूल बंद राहतील राजकीय आणि सामाजिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल लग्न समारंभास ५० तर अंत्य विधीस फक्त २० माणसांना परवानगी असेल रेस्टॉरंट,हॉटेल्स,सलून,आदींना फक्त ५० टक्के ग्राहकांची मर्यादा असेल आणि ८ वाजेपर्यंतच या सर्वांना परवानगी राहील सार्वजनिक वाहतुकीत दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा असेल तर दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आर टी पी सी आर चाचणी बंधनकारक असेल मात्र लोकल ट्रेन प्रवासाबद्दल पूर्वी होते तेच नियम असतील अशा प्रकारची नियमावली जरी करण्यात आलीय.
Similar Posts
दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या उमर नबीचे घर बुलडोझर लावून जमीनदोस्त केले
नवी दिल्ली/ राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास शक्तीशाली कार बॉम्बस्फोट झाला होता. हा दहशतवादी हल्ला असल्याचं भारत सरकारने म्हटलं आहे. या कार बॉम्ब स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या डॉ. उमरचा या कटात सहभाग आहे. या स्फोटात तो स्वत: मारला गेला. डॉ. उमर आणि त्याचे साथीदार बऱ्याच काळापासून या स्फोटाची…
सदाव्रतेच्या कार्यक्रमात नथुराम गोडसेंचा फोटो
मुंबई – आपल्या स्फोटक विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले वादग्रस्त वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्या कार्यक्रमात चक्क नथुराम गोडसेंचा फोटो लावण्यात आला त्यामुळे खळबळ माजली आहे : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले गुणरत्न सदावर्तेयांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेबद्दल गुणरत्न सदावर्ते यांना पान्हा फुटला आहे. महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचा आदारार्थी…
भारत-पाकदरम्यानच्या युद्धबंदीची ट्रम्पनी केलेली घोषणा चुकीचीच
अमेरिकन खासदार श्री ठाणेदार यांची ट्रम्पवर सडकून टीकामुंबई : भारताने दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक योग्यच होता. मुळात ते युद्ध नव्हतेच तरीही उत्साहाच्या भरात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली युद्धबंदीची घोषणा साफ चुकीची असल्याची टीका अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे एकमेव मराठी खासदार श्री ठाणेदार यांनी केली.मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात…
जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलकाची निवडणुकीतून माघार
मुंबई/मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे तसेच आरक्षणाचा लढा नेटाने लढणारे मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे .आमचा कुठलाही उमेदवार या निवडणुकीत नसेल. पण त्याचबरोबर मराठा समाजाने त्यांना जो योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावे. ज्यांना पाडायचा असेल त्यांना पाडावे असे त्यांनी मराठा समाजाला सांगितलेले आहे. मराठा आंदोलन करते लोकसभा निवडणुकीत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयउदयपूर हत्या प्रकरणी तीन अतिरेक्यांना अटक
उदयपूर / नूपुर शर्मा हीचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या 8 वर्षाच्या मुलाच्या बापाची हत्या केल्या प्रकरणी आणखी तीन अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे तर तात्या करणाऱ्या दोघांना या पूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या सर्वांचे कराचीतील 2 दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत त्यामुळे आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे दरम्यान उदयपूर मधील संचारबंदी…
शिवसेनेच्या सह्यांच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई- १९४७ साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती खाते स्वातंत्र्य २०१४ आली मिळाले असे जे वादग्रस्त विधान केले होते त्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली झाली असून कांग्नचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा तसेच तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी शिवसेनेने जी सह्यांची मोहीम सुरू केलीय तिला प्रचड प्रतिसाद मिळत आहे लोक स्वतःहून पुढे येऊन कांग्नच्या विरोधात…
