नगर/गुजरात मध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीय याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये युनिफॉर्म सिव्हील कोड अर्थात समान नागरी कायदा लागू केला जाणार असल्याचे गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले . त्यासाठी एक समिती बनवली जाणार आहे आणि गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती या समितीचे अध्यक्ष असतील या समितीच्या माध्यमातून समान नागरी कायदा आणला जाणार असल्याने गुजरात मधील मुस्लिमांमध्ये अस्वस्थता पसरली आहे .सध्या गुजरात मध्ये केजरीवाल यांनी घुसखोरी केल्यापासून भाजपचे नेते सावध झालेत . स्वतः पंत प्रधान मोदी गुजरातचे दौरे करीत आहेत त्यामुळे सध्या गुजरात मधे राजकीय हालचाली वाढल्या आहेत .
Similar Posts
किश्तवाड ढगफुटी दुर्घटनेतील मृतांची संख्या ६५ अजून १०० बेपत्ता ३८ गंभीर
श्रीनगर/जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी झालेल्या ढगफुटीने आतापर्यंत ६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही अनेक लोक पाण्यात आणि डोंगराच्या ढिगाऱ्यात अडकले आहेत. २१ मृतदेहांची ओळख पटली असून १६७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यापैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, १०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.माचैल…
उल्हासनगरात अजुन एका इमारतीचा स्लॅब पडला .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरुच आहे . काल कॅंप ४ येथिल सुभाष टेकडी परिसरातील एका तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे . मात्र या इमारतीत कुटुंबे कमी राहत असल्याने कोणती ही जिवीत हानी झाली नाही . ही इमारत महापालिकेने खाली करुन ताबडतोब सील केली आहे . उल्हासनगर शहरात दिवसे…
ऑपरेशन सिंदूरच्या यशाची अखेर कबुली स्वतःच्याच डोझियारमुळे पाकिस्तान तोंडघशी
इस्लामाबाद: ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतानं बेचिराख केलेल्या तळांची माहिती भारतीय सैन्याकडून देण्यात आली. पण प्रत्यक्षात भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची तीव्रता अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अधिकृत डोझियरमधूनच या माहितीचा उलगडा झाला आहे.पाकिस्ताननं ऑपरेशन बुनयान उन-मरसूसवर डोझियर जारी केलं आहे. ‘भारतीय सैन्य…
पालिकेचे जंबो कोविड सेंटर कोणासाठी – रुग्णांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी भाजपचा सवाल
मुंबई/ कोरोणाच्य संकट काळात जनतेचे जरी हाल झाले असले तरी कमावणाऱ्या लोकांनी भरपूर कमावले.पालिका अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी तर अक्षरशः वाहत्या गंगेत हात धुवून घेतले असा मुंबईकर आरोप करीत आहेत आणि आता तर भाजपनेही आरोप केलंय की कोविड सेंटर नक्की कोणासाठी होते रुग्णांसाठी की पालिकेच्या सत्तेत बसलेल्या लाभार्थी लोकांसाठी? करोना काळात पालिकेचे जवळपास २ हजार कोटी…
पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता
कोलकत्ता/कोलकत्याच्या आरजीकर रुग्णालयात महिला डॉक्टर वर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी कलकत्त्यामध्ये भाजपा विरुद्ध तृणमूल त्काँग्रेस यांच्यात जो हिंसक संघर्ष सुरू आहे त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे .म्हणूनच गुरुवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने पश्चिम बंगालचे राज्यपाल एस व्हीं आनंद यांची भेट घेतली आणि आता तुम्हीच काहीतरी या प्रश्नावर करा अशी त्यांना विनंती केली त्यानंतर…
धक्कादायक! शरद पवार यांना अटक करण्याची मागणी
मुंबई/मराठा आरक्षणाचे कडवे विरोधक अशी ओळख असलेले ज्येष्ठ वकील सदानंद गुंवर्ते यांनी आता करोनाचे नियम मोडून गर्दी जमावल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अटक करण्याची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे .सदानंद गुंनवरते यांनी म्हटले आहे की करोना बाबत जे सरकारने नियम बनवलेले आहेत ते नियम तोडणाऱ्या सामान्य माणसांवर कारवाई केली जाते पण…
