नगर/गुजरात मध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीय याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये युनिफॉर्म सिव्हील कोड अर्थात समान नागरी कायदा लागू केला जाणार असल्याचे गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले . त्यासाठी एक समिती बनवली जाणार आहे आणि गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती या समितीचे अध्यक्ष असतील या समितीच्या माध्यमातून समान नागरी कायदा आणला जाणार असल्याने गुजरात मधील मुस्लिमांमध्ये अस्वस्थता पसरली आहे .सध्या गुजरात मध्ये केजरीवाल यांनी घुसखोरी केल्यापासून भाजपचे नेते सावध झालेत . स्वतः पंत प्रधान मोदी गुजरातचे दौरे करीत आहेत त्यामुळे सध्या गुजरात मधे राजकीय हालचाली वाढल्या आहेत .
Similar Posts
कार्यकारी अभियंता पाडुरंग दाभाडे निवृत्त होणार
मुंबई- आपल्या चांगल्या कामाने व मनमिळावू स्वभावाने सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय कार्यकारी अभियंता पांडुरंग नामदेव दाभाडे लवकरच निवृत्त होणार आहेत ते पर्जन्य जलवाहिनी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. 1990 साली रस्ते विभागात रुजू झालेल्या पांडुरंग दाभाडे यांनी पुढे दक्षता विभाग, इमारत कारखाने आदी विभागात काम केले. पर्जन्य जलवाहिनी शहर कार्यकारी अभियता असा यशस्वी कर्तव्य बजावले. …
निवडणुकीत केले काम दिसण्यासाठी -नगरसेवकांची विकास निधी वापरण्याची घाई
मुंबई/ नगरसेवक इतर वेळी त्यांच्या वार्ड मध्ये फारशी कामे करीत नसले तरी निवडणुका आल्यावर मात्र विकास कामांचा सपाटा लावतात कारण लोकांना दिसायला हवेना ! नगरसेवकाने काहीतरी केले आहे.यंदाही तसाच प्रकार सुरू आहे पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन इतर योजनांसाठी पडून असलेला निधी आता पायाभूत विकासकामांसाठी वळवला जात आहेबोरिवली प्रभाग नऊच्या काँग्रेस नगरसेविका १…
मोदींकडून विरोधी पक्षाचे वस्त्रहरणसरकार विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला
नवी दिल्ली – अखेर विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आज फेटाळण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव सादर झाल्यापासून जोरदार खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली. यावेळी सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते आमनेसामने आले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भूमिका मांडली. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत तब्बल अडीच तास भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरच्या…
बच्चू कडूना २ वर्षांची शिक्षा
नाशिक -आमदार बच्चू कडू राज्यातील दिव्यांग बांधवासाठी काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, म्हणून२०१७ मध्ये प्रहार संघटनेच्या वतीने नाशिक महापालिकेवर आंदोलन करण्यात आलं होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी…
पत्रकारांवरील हल्ले निंदनीय – राज्यपाल रमेश बैस
मुंबई,- राज्यात अलीकडच्या काळात पत्रकारांवरी झालेले हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील, तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी येथे केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही, असे राज्यपालांनी सांगितले.ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या…
मोठ्या अक्षरातील मराठी पाटयाना गुजराती- मारवाडी व्यापाऱ्यांचा विरोध
मुंबई/ दुकानावरील मराठी पाट्या बाबत राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला असून मराठी पाटयाच हा वाद आता चांगलाच चिघळणार आहे. राज्य सरकारने दुकाने आणि आस्थापना यावरच्या पाट्यांवरपाट्यांवर मोठ्या ठळक अक्षरात दुकानाचे मराठी भाषेत नाव लिहावे असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता या निर्णयाचे मनसेने स्वागत करताना मराठी त्यांाांांांंांांं आम्ही आंदोलने केली…
