मुंबई/ संजय राऊत यांच्या नंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पेडणेकर यांनी वरळीतील गोमाता एस आर ए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे . या प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी केल्याचे समजते तर स्वतः पेडणेकर यांनी काही पत्रकारांना घेऊन गोमाता प्रकल्पातील इमारतीला भेट दिली जर या ठिकाणी आपले गाळे असतील तर दाखवून द्या मी स्वतः त्यांना टाळे लावते असेही त्यांनी सांगितले.सोमय्या यांनी यापूर्वी कोवि ड सेंटर घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले होते आणि आता नव्याने आरोप केले आहेत
Similar Posts
मंगल भुवन सोसायटीच्या बिल्डरला पालिका का वाचवत आहे? केवळ दंडात्मक कारवाई करून रहिवाशांचे हाल थांबणार आहेत का ?
मुंबई (किसन जाधव) एस आर ए योजनेच्या नावाखाली पुनर्विकासाचे प्रकल्प हाती घ्यायचे आणि ते वर्षानुंवर्ष रखडवयाचे असे बिल्डरांच्या धोरण असते पण यात रहिवाशांचे मरण होते म्हणूनच फडणवीस सरकारच्या काळात एक मोठा निर्णय घेण्यात आला होता की प्रकल्प रखडवणार्या बिल्डरची त्या प्रकल्पातून हकालपट्टी करून तो प्रकल्प सरकारने ताब्यात घ्यायचा आणि बिल्डर वर कारवाई करायची असे असताना…
डी वार्डातील 2 लाचखोर अधिकाऱ्यांना अटक
मुंबई / पालिकेतील लाचखोरीचे प्रमाण वाढत चालले असून 1लाख 90 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेच्या डी वॉर्डातील इमारत व कारखाना विभागाच्या 2 अभियंत्यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लाऊन रंगेहाथ अटक केलीऑटो मोबाईल स्वेअर पार्ट दुकान चालवणाऱ्या एका दुकानदाराला सोसायटीच्या सामायिक जागेत मागच्या बाजूला कायमस्वरूपी शेड बांधायची होती त्यासाठी पालिकेतील डी विभागाच्या इमारत व बांधकाम विभागाचे…
आमचे आमदार फोडले तेव्हा आम्हाला काय वाटलं असेल ? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
ठाणे/मी स्वतः फोडाफोडीच्या विरुद्ध आहे परंतु टाळी एका हाताने वाजत नाही शिवसेनेचे आमदार फुटल्याच्या नंतर आता उद्धव ठाकरेंचा ताई तयार सुरू झालाय माझा पक्षच वर्ण माझी दिशांनी चोरली माझ्या आमदार चोरले अरे पण माझ्या साथ नगरसेवकांमध्ये सहा नगरसेवक जेव्हा तुम्ही पळवले तेव्हा मला काय वाटलं असेल याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा अशा शब्दात राज ठाकरे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयदसरा मेळाव्यासाठी मैदान मिळाले पण धास्ती कायम सेनेची नाकाबंदी करण्याचा प्लॅन ?
मुंबई – शिंदे आणि ठाकरे यांच्यात सध्या सुरु असलेला राजकीय संघर्ष पाहता या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेला दसरा मेळावा आता दोघांसाठीही प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. कारण आपलाच दसरा मेळावा मोठा व्हावा यासाठी दोन्हीकडून प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे . पण शिंदे गटाची राज्यात सत्ता असल्याने आणि फडणवीस गृहमंत्री असल्याने मुंबई बाहेरून येणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना बाहेरच्या…
महाराष्ट्राची दुर्दशा
कधीकाळी मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईची शान होता तर मुंबईची चाळ संस्कृती ही मराठी माणसाच्या धार्मिक आणि सामाजिक अस्मितेची ओळख होती या सारखे सन मुंबईत मोठ्या उत्साहात साजरे केले जायचे पण काळाच्या ओघात तो सर्व आनंद तो सर्व उत्साह कुठल्या कुठे गडप झाला कारण गिरणी कामगारांच्या संपात मुंबईतील संपूर्ण गिरणगाव आणि इथला मराठी माणूस पूर्णपणे…
पॅगा सेस हेरगिरी प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती सर्वोच्च न्यायालयाचा- केंद्र सरकारला झटका
दिल्ली/ संपूर्ण भारतात गाजलेल्या पेगसेस हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षते खाली एक त्रिसदस्यीय समिती नेमली असून आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे केंद्र सरकारला हा फार मोठा झटका आहेइस्राईलच्या पेगसेस स्वपअर वापर करून भारतातील विरोधी पक्ष नेते,उद्योगपती,पत्रकार आणि काही भाजप नेत्यांची सुधा हेरगिरी करण्यात आली होती .या प्रकरण संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी मोठा…
