मुंबई/ संजय राऊत यांच्या नंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पेडणेकर यांनी वरळीतील गोमाता एस आर ए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे . या प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी केल्याचे समजते तर स्वतः पेडणेकर यांनी काही पत्रकारांना घेऊन गोमाता प्रकल्पातील इमारतीला भेट दिली जर या ठिकाणी आपले गाळे असतील तर दाखवून द्या मी स्वतः त्यांना टाळे लावते असेही त्यांनी सांगितले.सोमय्या यांनी यापूर्वी कोवि ड सेंटर घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले होते आणि आता नव्याने आरोप केले आहेत
Similar Posts
हॅकिंगच्या विळख्यात “चॅट-जीपीटी” चे वापरकर्ते “
कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधरित “चॅट जीपीटी” सारख्या सुविधा तुम्ही वापरत असाल तर तुमचे अकाउंट हॅक होऊन त्यातून सर्व गोपनीय माहिती विकली जात असल्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. भारतासह जगभरातील किमान १ लाख व्यक्तींची खाती “हॅक ” झाल्याची धक्कादायक माहिती आहे. जागतिक हॅकर्सने “चॅट जीपी टी ” द्वारे घातलेल्या गोंधळाचा घेतलेला हा आढावा. त्याच्या वापरकर्त्यांसाठी…
भय्यू महाराजांच्या तीन सेवेकरणा प्रत्येकी ६ वर्षांची शिक्षा
इंदूर/ आध्यात्मिक स्वामी भय्यु महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी त्यांचे तीन सेवेकरी पलक ,शरद आणि विनायक याना न्यायालयाने प्रत्येकी ६ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.१२ जून २०१८ रोजी भय्यू महाराज यांनी आपल्या परवानाधारक पिस्तुलातून डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. सदर प्रकरणात पोलिसांनी तपास करून आत्महत्येला कारणीभूत असलेल्या…
शरद पवारांचा दोन्ही गटांना सल्ला!- दसरा मेळाव्यात मर्यादा सांभाळा
मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील सध्याची तणावाची स्थिती पाहता दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्यात जर भडकाऊ भाषणे झाली तर त्याच्या प्रतिक्रिया समर्थकांमध्ये उमटतील आणि त्यातून मोठा राडा होऊ शकतो .परिणामी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते म्हणूनच दसरा मेळाव्यात मर्यादा सांभाळा असा वडीलकी चां सल्ला शरद पवार यांनी दोन्ही गटांना दिला आहेशिवसेनेत मोठी फूट…
निर्बंध लादले पण अमलबजावणीचे काय ?
बैल गेला आणि झोपा केला अशी एक म्हण आहे आणि ती सरकारच्या बाबतीत खरीच आहे. महाराष्ट्रात कोरोणाचि तिसरी लाट आली दर दिवशी कोरॉनाचे ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडायला लागले तरी सुधा सरकार शांत होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर कठोर निर्बंध लावण्याची घोषणा केली .त्यानुसार मध्यरात्री पासून राज्यात दिवसाची जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली…
अंधेरी के -पूर्व विभागाचे विभाजन होणार
मुंबई -नागरिक सुविधा पुरवण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन अंधेरी के पूर्व विभागाचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे . के दक्षिण व के उत्तर असे नवीन विभाग तयार करणार होणार आहेत यातील एका प्रभागात सात तर दुसर्या प्रभागात आठ प्रभाग समाविष्ट करण्यात येणार आहेत. यामुळे प्रत्येककाला नागरिक सेवा पूर्ण शक्य होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे….
लोणावळा शहराचा स्वच्छते बाबत लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे द: लोणावळा शहराने स्वच्छता स्पर्धेत देशपातळीवर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यापुढेही हा लौकिक कायम राहील यादृष्टीने काम करावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. देशभरातून आलेल्या पर्यटकांना लोणावळा शहरात निश्चित आनंद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महालक्ष्मी महिला मंच लोणावळा येथे आयोजित स्वच्छ सर्व्हेक्षण- स्वच्छतादूत आणि कोरोना योद्धा-आरोग्यदूत पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी…
