मुंबई : आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबी त्याच्या मुंबईतील ‘मन्नत’ निवासस्थानी पोहोचले आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या घरी एसीबीचे अधिकारी गेले आहेत. आता एनसीबीने शाहरुखच्या घराची झडती घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता एनसीबीच्या छापेमारीनंतर काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, 2 ऑक्टोबरपासून आर्यन तुरूंगात आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
Similar Posts
बंगळुरूच्या कॅफे हाउस मधील बॉम्बस्फोटात ९ जखमी – दहशतवादी संघटनांचा हात ? एन आय ए कडून तपास सुरु
बंगळूरू – आज बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये आज झालेल्या स्फोटाची दृश्ये कॅफेमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. रामेश्वरम कॅफे हे लोकप्रिय हँगआउट्सपैकी एक आहे. दुपारच्या वेळी याठिकाणी खूप गर्दी असते. कर्नाटकचे पोलीस महासंचालक आलोक मोहन यांनी सांगितले की, स्फोटात नऊ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तपास सुरू असून आम्हाला…
राज्यपालांना हटवण्यासाठी न्यायालयात धाव
मुंबई/ राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी अँड. सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.कोशारी यानि नुक्तेच औरंगाबाद येथील मराठवाडा विद्या पिठाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या पिढीचे हिरो होते नव्या पिढीचे हिरो गडकरी आहेत असे म्हटले होते . त्यामुळे…
दादासाहेब फाळके यांना आदरांजली
दादर -भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त आज दादर मध्ये दादासाहेब फाळके चौक येथे त्यांना आदरांजली व्हाहण्यात आली .।या प्रसंगी अखिल भारतीय चित्रपट सेना आणि शिवसेना चित्रपट सेनेचे अनेक अभिनेते आणि पदाधिकारी उपस्थित होते .अभिनेता सुशांत शेलार। चित्रपट सेनेचे संग्राम शिर्के।दिलीप दळवी ।गिरीश विचारे।स्नेहा साटम।योगिता धुवाली।सुरेश सालीयन।निहाल खान।विजय होडगे।किशोर उमबरकर। आणि प्रशांत…
पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! आरक्षण सोडतीची तारीख जाहीर
. मुंबई/मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला होता. त्यानतर मुंबई महापालिकेवर प्रशासकच आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. २२७ प्रभाग रचना अंतिम होऊन त्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षण सोडतीकडे अनेकांचे लक्ष आहे. २२७ प्रभागांपैकी १७ प्रभाग हे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी सुरुवातीपासूनच राखीव आहेत. त्यामुळे उर्वरित…
खातेवाटप रखडलं, पण बंगले, दालनांचं वाटप झाले; राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना मिळाली निवासस्थानं
मुंबई/अजित पवार यांच्या नऊ आमदारांना मंत्रिम पदाची भलेही शपथ दिलेली असली तरी आठवडा उलटूनही खाते वाटप जाहीर न झाल्यामुळे अजित दादा अस्वस्थ होते . म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये कोणाला कोणते खाते द्यायचे याबाबतची चर्चा थांबले तरी दालनांचं वाटप झाले; राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना मिळाली…
बेस्टच्या – निवडणुकीत ठाकरे ब्रँडला पराभवाचा धक्का! सर्व उमेदवार पराभूत
मुंबई /मुंबई महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून सांगितले जात असलेल्या, मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला पराभवाचा धक्का बसला.२१ पैकी १४ जागांवर शशांक राव तर ७ जागांवर भाजपच्या प्रसाद लाडच्या पॅनलचा विजय झाला.बेस्टच्या युनियन मध्ये सगळेच काही मराठी नव्हते. किंवा ही निवडणूक मुंबईतील सर्व मराठी माणसांची नव्हती, त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा पराभव…
