मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख सौ. रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या विविध लेखांचा संग्रह असलेले ‘ओंजळीतील फुले’ हे पुस्तक उद्या, शनिवार, २३ ऑक्टोबर २०२१ रोजी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात येऊन एका छोटेखानी समारंभात प्रकाशित करण्यात येणार आहे. शहीद कँप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे, सुप्रसिद्ध संवादिनी मंगलाताई खाडिलकर यांच्या शुभहस्ते आणि कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे पोलीस बीट चौकीजवळील सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता ‘ओंजळीतील फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
Similar Posts
माहिती संरक्षण विधेयकात सुधारणांची आवश्यकता!
मोदी सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी महत्वाच्या ठरणारे व्यक्तिगत माहिती ( डेटा -विदा) संरक्षण विधेयक पुन्हा सादर केले आहे. मात्र याबाबत अजूनही मोदी सरकार नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कसोटीवर पुरेसे संरक्षण देण्यात अपुरे पड़त असल्याची भावना सर्व सामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्याचे नेमके महत्त्व विशद करणारा हा लेख. ऑगस्ट २०२२ मध्ये मोदी सरकारने डिजिटल पर्सनल…
३० वर्षांच्या न्यायालयीन सेवेतून सूर्यकांत बंडू जाधव निवृत्त
सातारा- औद्योगिक व कामगार न्यायालय सातारा येथे ३० वर्ष सेवा बजावल्यानंतर सूर्यकांत बंडू जाधव हे सेवेतून निवृत्त झाले आहेत. आपल्या सेवा काळात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सर्वांशी आपुलकीचे संबंध ठेऊन सेवा बजावली . अध्यात्म आणि भक्ती मार्गातील सूर्यकांत जाधव यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी आपल्याभोवती मोठा जनसमुदाय गोळा केलेला आहे. निवृत्ती नंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार…
महाराष्ट्राची दुर्दशा
कधीकाळी मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईची शान होता तर मुंबईची चाळ संस्कृती ही मराठी माणसाच्या धार्मिक आणि सामाजिक अस्मितेची ओळख होती या सारखे सन मुंबईत मोठ्या उत्साहात साजरे केले जायचे पण काळाच्या ओघात तो सर्व आनंद तो सर्व उत्साह कुठल्या कुठे गडप झाला कारण गिरणी कामगारांच्या संपात मुंबईतील संपूर्ण गिरणगाव आणि इथला मराठी माणूस पूर्णपणे…
पेट्रोल डिझेल चां दराबाबत विरोधकांकडून जनतेची दिशाभूल-भवानजी
बाबूभाई,,म्हणतात की,सरकार जी एस टी मधून वेगवेगळ्या विकास कामांचा खर्च करते रेल्वे,रस्ते,पुल,संरक्षण आरोग्य शिक्षण यासारख्या जनहिताच्या योजनेवर खर्च केला जातो कोविड काळात केंद्र सरकारने कोविड रोखण्यासाठी अफाट खर्च केला हा सगळा खर्च जी एस टी सारख्या कारच्या रूपाने गोळा होणाऱ्या पैशातून केलावकातो शिवाय सरकार राज्यांना जी एस टी चां परतावा राज्यांना देते तरीही विरोधक केंद्राला…
All is Well – It’s going to be OK – Human Resource 4.0 – HR Summit Mantra
The Fourth Industrial Revolution (4IR) is sometimes described as an incoming thunderstorm, a sweeping pattern of change visible in the distance, arriving at a pace that affords little time to prepare. While some people are ready to face the challenge, equipped with the tools to brave the change and take advantage of its effects, others…
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नवीन कामगार कायद्यांबाबत कार्यकर्त्यांसाठी महत्वपूर्ण कार्यशाळा संपन्न
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्याचे रूपांतर चार लेबर कोडमध्ये केले आहे. ऑक्टोबर २०२१ पासून देशभर हे नवीन लेबर कोड लागू होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ वर्कर्स एज्युकेशनच्या सहकार्याने मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईस युनियनने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी बलार्ड पिअर येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप सभागृहात कामगार…
