मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख सौ. रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या विविध लेखांचा संग्रह असलेले ‘ओंजळीतील फुले’ हे पुस्तक उद्या, शनिवार, २३ ऑक्टोबर २०२१ रोजी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात येऊन एका छोटेखानी समारंभात प्रकाशित करण्यात येणार आहे. शहीद कँप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे, सुप्रसिद्ध संवादिनी मंगलाताई खाडिलकर यांच्या शुभहस्ते आणि कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे पोलीस बीट चौकीजवळील सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता ‘ओंजळीतील फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
Similar Posts
काँग्रेस पक्षाने नेहरु गांधी परिवाराच्या जोखडातून बाहेर येण्याची गरज !
विदर्भातील एकेकाळचे जबरदस्त नेते, माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांचे पिताश्री सतीश चतुर्वेदी यांनी काही वर्षापूर्वी आम्हा काही पत्रकारांबरोबर गप्पा मारतांना काँग्रेस पक्षाची परिस्थिती सांगितली होती. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्ताने आम्ही नागपूर येथे गेलो असतांना शनिवार रविवारी नागपूरच्या बाहेर जाण्याचा एक प्रघात आहे. अशाच एका दौऱ्यावर सतीश चतुर्वेदी यांच्या समवेत गप्पा रंगल्या…
असा घडला बाळासाहेबांचा ‘सामना’ !. . . . .
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्या बरोबर सहा वर्षापूर्वी म्हणजे 1960 साली 13 ऑगस्टला बाळासाहेबांनी संपूर्ण व्यंगचित्राला वाहिलेले,(जगातील पहिले असं म्हटलं तरी चालेल) मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केलं. स्वतः उत्कृष्ट व्यंगचित्रकार असल्यानं आणि वडील प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे उर्फ दादा यांच्या मार्गदर्शन आणि…
ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्या, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा मीना वाजपेयी यांचे निधन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती मीना चंद्रकांत वाजपेयी यांचे माझगाव, मुंबई येथे त्यांची कन्या शोभा वाजपेयी यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्या ७६…
स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ;. प्रल्हाददादा पै
स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ; भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी श्री. प्रल्हाददादा पै यांची महत्वपूर्ण सूचना ; ‘गुरुजी’ चे प्रकाशन करतांना मांडला जीवनविद्या मिशनचा सिद्धांत मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतः ऐवजी देश हा सर्वप्रथम असा…
.. आणि योगेश वसंत त्रिवेदी यांची ‘गुरुजी’ अशी ओळख झाली
■ सदानंद शिंदे★ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचे दुसरे पुस्तक ‘गुरुजी’ हे लवकरच प्रकाशित होत आहे. मंत्रालय आणि विधानमंडळ परिसरात तसेच विविध राजकीय पक्ष कार्यालयांपासून सर्वत्र योगेश वसंत त्रिवेदी हे ‘गुरुजी’ म्हणून परिचित आहेत. परंतु ‘गुरुजी’ हे नांव कसे रुढ झाले ? ज्येष्ठ पत्रकार सदानंद गौरु शिंदे यांनी सुमारे पंचवीस वर्षापूर्वी योगेश वसंत त्रिवेदी…
एशियन ग्रॅनिटोचा निव्वळ नफा ८.२८ कोटी रुपये
मुंबई, ता. ९ (प्रतिनिधी) : भारतातील आघाडीच्या टाइल ब्रँडपैकी एक असलेल्या एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ८.२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला ७.५१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता म्हणजेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वर्षानुवर्षाच्या निव्वळ नफ्यात ५६३ टक्के वाढ झाली आहे. जून,…
