मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण त्या बाबत काही बोलायला तयार नाही , मुस्लिम खलिफा काही बोलायला तयार नाहीत .रेहाना आणि ग्रेटा ही गायब आहेत.भारतीय शांती दुतांच्या वाचेला जणू काही साप ड्सलाय . तालिबान्यांनी टाईट कपडे घालणाऱ्या मुलींना मारले तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बायका सोपविण्याचे आदेश दिलेत. भारतातील जे सेक्युलर आहेत त्यांनी मोगली राजवटीचा हा डेमो पहावा.जोवर हिंदू आहेत तोवर अभिव्यक्ती चे तुणतुणे वाजवू शकाल त्यानंतर मात्र अभिव्यक्ती कुठे जाईल कुणास ठाऊक ?बाबूभाई पुढे म्हणाले इस्लाम काय आहे हे जर समजून घ्यायचे असेल तर अफगाणिस्तान आणि तालिबान याकडे पाहा जे आपल्या लोकांचे होऊ शकले नाहीत ते इतरांचे काय होणार? मात्र आमच्याकडचे काही नेते थोड्याशा मतांसाठी अशा गोष्टींना वाव देत आहेत.कल्पना करा तालिबानी आल्यानंतर आता तिथल्या महिला आणि मुलांचे काय होईल? विचार करून बघा तत्कालीन मोगलांनी हिंदू बंधू भगिनिंशी काय केले असेल प्रत्येक टप्प्यावर यांच्या क्रौर्याचा इतिहास आहे आणि आजही हे लोक नविन इतिहास बनवत आहेत तरी सुधा जयचंद हे दिसत नाही आजही काही लोक बांगलादेश आणि रोहिंग्याना साथ देऊन आपले घर आणि आपल्या देशाला असुरक्षित बनवत नाही का? होळी,दिवाळी,आणि स्वतंत्रता व प्रजासत्त्क दिनाच्या दिवशीच दहशत वादी हल्ल्याचा धोका का असतो?असाही सवाल केलाय.
Similar Posts
महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होईल चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान
मुंबई/ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात होतील त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावी असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहेविधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे लक्ष आता महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकायचे आहे त्या दृष्टीने भाजपाकडून मोर्चे बांधणी केली जात आहे…
महाराष्ट्रात अतिवृष्टीचे १२ बळी
मुंबई/ महाराष्ट्राच्या मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रकोप सुरू असून या पावसाने आतापर्यंत १२ जनाचे बळी घेतले आहेत.तर ७० लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून २२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे.शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे….
संपूर्ण टोल माफीसाठी ठाणे – मुंबईच्या वेशीवरील ५० गृहनिर्माण सोसायट्यांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा
ठाणे : लोकसभेच्या निवडणुका सुरू असून अनेक ठिकाणी काही गावांनी वा समूदायाने मतदानावर बहिष्कार टाकल्याचं आपण ऐकतोय, त्यासाठी वेगवेगळी कारणंही असतात. पण ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या ओम नगर येथील रहिवाशांनी मात्र वेगळ्याच कारणामुळे मतदान करणार नसल्याचं जाहीर केलंय. तब्बल दहा हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरातील रहिवाशांना टोल माफी मिळावी अशी मागणी करत हरी ओम…
तुम्हाला जनतेने तडीपार केले आहे – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
ठाणे – विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचा ठाण्यात आज विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दांत निशाणा साधला. “चंद्राबाबू नायडूंनी तुमचा पाठिंबा मागितला का? बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना. सरकार पडणार, मुख्यमंत्री…
पश्चीम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांना एस आय. आर ची भीती अनेकांचे मायदेशी पलायन
कोलकाता/भारतात सर्वाधिक बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगाल मध्ये आहेत परंतु आता मात्र केंद्र सरकारने पश्चिम बंगाल मध्ये एस आय आर ची प्रक्रिया सुरू केल्यापासून घाबरलेले बांगलादेशी पुन्हा आपल्या देशाकडे पलायन करीत आहे दरम्यान एस आय आर ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता त्यामुळेच बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगालमध्ये राहता आले या घुसखोरांपैकी…
