मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण त्या बाबत काही बोलायला तयार नाही , मुस्लिम खलिफा काही बोलायला तयार नाहीत .रेहाना आणि ग्रेटा ही गायब आहेत.भारतीय शांती दुतांच्या वाचेला जणू काही साप ड्सलाय . तालिबान्यांनी टाईट कपडे घालणाऱ्या मुलींना मारले तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बायका सोपविण्याचे आदेश दिलेत. भारतातील जे सेक्युलर आहेत त्यांनी मोगली राजवटीचा हा डेमो पहावा.जोवर हिंदू आहेत तोवर अभिव्यक्ती चे तुणतुणे वाजवू शकाल त्यानंतर मात्र अभिव्यक्ती कुठे जाईल कुणास ठाऊक ?बाबूभाई पुढे म्हणाले इस्लाम काय आहे हे जर समजून घ्यायचे असेल तर अफगाणिस्तान आणि तालिबान याकडे पाहा जे आपल्या लोकांचे होऊ शकले नाहीत ते इतरांचे काय होणार? मात्र आमच्याकडचे काही नेते थोड्याशा मतांसाठी अशा गोष्टींना वाव देत आहेत.कल्पना करा तालिबानी आल्यानंतर आता तिथल्या महिला आणि मुलांचे काय होईल? विचार करून बघा तत्कालीन मोगलांनी हिंदू बंधू भगिनिंशी काय केले असेल प्रत्येक टप्प्यावर यांच्या क्रौर्याचा इतिहास आहे आणि आजही हे लोक नविन इतिहास बनवत आहेत तरी सुधा जयचंद हे दिसत नाही आजही काही लोक बांगलादेश आणि रोहिंग्याना साथ देऊन आपले घर आणि आपल्या देशाला असुरक्षित बनवत नाही का? होळी,दिवाळी,आणि स्वतंत्रता व प्रजासत्त्क दिनाच्या दिवशीच दहशत वादी हल्ल्याचा धोका का असतो?असाही सवाल केलाय.
Similar Posts
वॉशिंग मशीन झिंदाबाद!रवींद्र वायकर याना क्लिनचीट
मुंबई/ जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लिनचीट देण्यात आली जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ई ओ डब्ल्यू कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आलाय. रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा आणि त्यांचे भागीदार असू नेहलानी , राज लाल चंदानी,…
सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदीच्या विरोधातील ५८ याचिका फेटाळल्या
दिल्ली – नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली जो नोटबंदीचा निर्णय घेतला होता तो योग्यच होता असे सांगून नोटबंदीच्या विरोधातील ५८ याचिका सर्वोचं न्यायालयाने फेटाळल्या आहेत यात महाराष्ट्रातील एका याचिका कर्त्याचा समावेश आहे नोटबंदी चुकीची असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय मोठा निर्णय दिला आहे. 201६ ची नोटबंदी वैध असून सर्वच्या सर्व 58 याचिका घटनापीठानं ४-१…
मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला ६ ठार
इंफाळ – आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूर मध्ये दोन जातींमध्ये जो तणाव आहे. तो पुन्हा वाढला आहे. मागच्या वर्षी याच तणावामुळे २०० लोकांचा बळी गेला होता आता सुधा पुन्हा एकदा हा तणाव उसळला आहे . त हिंसाचारात ६ जणांचा बळी गेला आहे.मानिपुर पुर्न्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू…
लोक असतील तरच आम्हाला महत्व नाय तर कुत्राही विचारणार नाही – अजित पवार
पुणे – सभेला आलेल्या लोकांना दमदाटी करणाऱ्या पोलिसांवर आज अजितदादा चांगलेच भडकले . ते म्हणाले लोक आमच्या मागे असतील तरच आम्हाला महत्व अन्यथा कुत्राही विचारणार नाही तेंव्हा लोकांना त्रास देऊ नका असे अजित पवारांनी पोलिसांना दरडावलेभोर येथे भाषण करत असताना अजित पवारांची नजर बाजूला उभ्या असलेल्या लोकांवर गेली. स्टेजसमोर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या लोकांना बसायची…
“यूपीआयच्या” यशानंतर कृषी कर्जांसाठी “युएलआय”
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी कृषी कर्जामध्ये सुलभता निर्माण व्हावी म्हणून युनिफाईड लेंडिंग इंटरफेस (युएलआय) ही नवी एकीकृत कर्ज वितरण प्रणाली सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जीवनदायी व क्रांतीकारी ठरणाऱ्या या नव्या डिजिटल सुविधेचा आढावा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक डिजिटल पायाभूत…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईपालिकेतील आंधळे दळत आहेत आणि कुत्रे पीठ खात आहेत
बनावट कागदपत्रांच्या आधारे २८वर्ष पालिकेत नोकरी करणाऱ्या भामटयाला अटकमुंबई/भ्रष्टाचार हा आता या देशाचा स्थायी भाव बनलाय त्यामुळे ग्राम पंचायत पासून राष्ट्रपती भवणापर्यंत असे एकही ठिकाण नाही की जिथे भ्रष्टाचार होत नसेल.पण या सगळ्यात मुंबई महापालिका वरच्या क्रमांकावर आहे.जेवढं नाव मोठं तेवढा भ्रष्टाचार सुधा मोठा .मुंबई महापालिकेत आजवर पालिका अधिकारी,नगरसेवक आणि कंत्राटदारांचे घोटाळे बाहेर निघत होते…
