मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण त्या बाबत काही बोलायला तयार नाही , मुस्लिम खलिफा काही बोलायला तयार नाहीत .रेहाना आणि ग्रेटा ही गायब आहेत.भारतीय शांती दुतांच्या वाचेला जणू काही साप ड्सलाय . तालिबान्यांनी टाईट कपडे घालणाऱ्या मुलींना मारले तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बायका सोपविण्याचे आदेश दिलेत. भारतातील जे सेक्युलर आहेत त्यांनी मोगली राजवटीचा हा डेमो पहावा.जोवर हिंदू आहेत तोवर अभिव्यक्ती चे तुणतुणे वाजवू शकाल त्यानंतर मात्र अभिव्यक्ती कुठे जाईल कुणास ठाऊक ?बाबूभाई पुढे म्हणाले इस्लाम काय आहे हे जर समजून घ्यायचे असेल तर अफगाणिस्तान आणि तालिबान याकडे पाहा जे आपल्या लोकांचे होऊ शकले नाहीत ते इतरांचे काय होणार? मात्र आमच्याकडचे काही नेते थोड्याशा मतांसाठी अशा गोष्टींना वाव देत आहेत.कल्पना करा तालिबानी आल्यानंतर आता तिथल्या महिला आणि मुलांचे काय होईल? विचार करून बघा तत्कालीन मोगलांनी हिंदू बंधू भगिनिंशी काय केले असेल प्रत्येक टप्प्यावर यांच्या क्रौर्याचा इतिहास आहे आणि आजही हे लोक नविन इतिहास बनवत आहेत तरी सुधा जयचंद हे दिसत नाही आजही काही लोक बांगलादेश आणि रोहिंग्याना साथ देऊन आपले घर आणि आपल्या देशाला असुरक्षित बनवत नाही का? होळी,दिवाळी,आणि स्वतंत्रता व प्रजासत्त्क दिनाच्या दिवशीच दहशत वादी हल्ल्याचा धोका का असतो?असाही सवाल केलाय.
Similar Posts
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी – आरोपी वाल्मिक कराडला मोक्का लावणार ?
rनागपूर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात बीडच्या केज येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भूमिका मांडली. त्यांनी या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचं नाव घेतलं. “आपण वारंवार वाल्मीक कराडच नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये तर त्याचा पुरावा दिसतोच आहे. त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण देशमुख यांच्या हत्येप्रकरणात…
काशी पत्रकार संघाच्या पदाधिकान्याची , मुंबई मराठी पत्रकार संघाला सदिच्छा भेट
मुंबई–काशी पत्रकार संघाच्या पदाधिकारी मंडळींनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाला सदिच्छा भेट देऊन पत्रकार संघाच्या पाधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी संघाच्या कार्यकारिणीला काशी व अयोध्या येथील राम मंदिर भेटीचे आमंत्रण दिले. छायाचित्रात सत्कार स्विकारताना अनुक्रमे पुढील लोक दिसत आहेतः काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. राम मोहन पाठक, महामंत्री अवि भारद्वाज, अध्यक्ष सुभाष चंद्र सिंह आणि…
काँग्रेसच्या 50 वर्षातील कामापेक्षा माझी 10 वर्षातील कामगिरी सरस – पंतप्रधान मोदींचा दावा
नवी दिल्ली – निवडणुकांना गांभिर्याने घेणे लोकशाहीमध्ये आवश्यक आहे. काँग्रेस सरकारचे ५ दशकांचे काम आणि माझे १० वर्षांचे काम पाहा. कोणत्याही क्षेत्रात तुलना करा. आमच्यात काही कमी असेल पण आमच्या प्रयत्नात कोणतीही कमी नाही. माझे २ वर्ष कोरोनाशी लढण्यात गेले. तरिही आम्ही सर्वांगीण विकास केला. सर्वसमावेशक विकास केला. काँग्रेसच्या मॉडेलपेक्षा आमचे रस्ते चांगले आहेत”, असे…
नितीश कुमार यांचे स्वप्न भंगले – बिहारला विशेष राज्याचा दर्जा नाही
नवी दिल्ली – विशेष दर्जाच्या मागणीवरून नितीश सरकारला केंद्राकडून जोरदार झटका बसला आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळू शकत नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. २२ जुलै रोजी केंद्राने संसदेत जेडीयू खासदार रामप्रीत मंडल यांच्या प्रश्नाला उत्तर दिले.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले की, राष्ट्रीय विकास परिषदेने (NDC) विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी…
ग्रँट रोड मध्ये पालिका शाळेचा झाला स्टुडिओ- शूटिंगमुळे शाळा दुरुस्ती कंत्राट काम थांबविले जाते–खळबळजनक-
मुंबई (किसनराव जाधव) पट संख्या कमी असल्याचे कारण सांगून मुंबईतील महापालिकेच्या अनेक शाळा बंद पाडण्यात आल्या आणि शाळांच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात आल्या असा आरोप नेहमीच मुंबईकर करीत आहेत आणि यामागे पालिकेतील सत्ताधारी पालिका अधिकारी आणि बिल्डर लोबीचा हात असल्याचा आरोप मुंबईकर जनता करतेय मात्र ग्रँट रोड येथे पालिका शाळा विभागाच्या इमारतीचा चक्क स्टुडिओ झाला…
मुंबईत वादळामुळे ५० झाडे कोसळली ६ जखमी
मुंबई : बिपरजॉय या वादळाचा तडाका मुंबईला बसला. चक्रीवादळ ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत आहे. वादळ मुंबईपासून दूर गेले असल्याने मुबईकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार वार्यामुळे मुंबईत ५० ठिकाणी झाडे-फांद्या कोसळणे, घराचा भाग कोसळणे, शॉटसर्किट झाल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये एकूण सहाजण जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन…
