मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण त्या बाबत काही बोलायला तयार नाही , मुस्लिम खलिफा काही बोलायला तयार नाहीत .रेहाना आणि ग्रेटा ही गायब आहेत.भारतीय शांती दुतांच्या वाचेला जणू काही साप ड्सलाय . तालिबान्यांनी टाईट कपडे घालणाऱ्या मुलींना मारले तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बायका सोपविण्याचे आदेश दिलेत. भारतातील जे सेक्युलर आहेत त्यांनी मोगली राजवटीचा हा डेमो पहावा.जोवर हिंदू आहेत तोवर अभिव्यक्ती चे तुणतुणे वाजवू शकाल त्यानंतर मात्र अभिव्यक्ती कुठे जाईल कुणास ठाऊक ?बाबूभाई पुढे म्हणाले इस्लाम काय आहे हे जर समजून घ्यायचे असेल तर अफगाणिस्तान आणि तालिबान याकडे पाहा जे आपल्या लोकांचे होऊ शकले नाहीत ते इतरांचे काय होणार? मात्र आमच्याकडचे काही नेते थोड्याशा मतांसाठी अशा गोष्टींना वाव देत आहेत.कल्पना करा तालिबानी आल्यानंतर आता तिथल्या महिला आणि मुलांचे काय होईल? विचार करून बघा तत्कालीन मोगलांनी हिंदू बंधू भगिनिंशी काय केले असेल प्रत्येक टप्प्यावर यांच्या क्रौर्याचा इतिहास आहे आणि आजही हे लोक नविन इतिहास बनवत आहेत तरी सुधा जयचंद हे दिसत नाही आजही काही लोक बांगलादेश आणि रोहिंग्याना साथ देऊन आपले घर आणि आपल्या देशाला असुरक्षित बनवत नाही का? होळी,दिवाळी,आणि स्वतंत्रता व प्रजासत्त्क दिनाच्या दिवशीच दहशत वादी हल्ल्याचा धोका का असतो?असाही सवाल केलाय.
Similar Posts
शेवटच्या ओव्हर मध्ये इम्रान खान यांचा मध्यरात्री क्लीन बोल्ड- पाकिस्तानात सत्तांतर
इस्लामाबाद/ इम्रान खान यांची पाकिस्तानातील सत्ता उलथवून टाकण्यात अखेर तिथल्या विरोधी पक्षाला यश आले आहे.मात्र हा पॉलिटिकल ड्रामा इथेच थांबलेला नाही तर सत्ता गेल्यावर ज्या प्रमाणे नवाझ शरीफ यांना अटक झाली होती त्याच प्रमाणे इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता आहे.इम्रान खान यांच्या सत्ता काळात पाकिस्तानची वाट लागली होती देश कर्जबाजारी झाला होता सुडाचे राजकारण…
जयंत पाटील महायुतीच्या वाटेवर बावनकुळेंची घेतली भेट
मुंबई/शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ढसाढसा रडणारे की रडण्याचे नाटक करणारे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केल्याने पाटील आता महायुतीच्या वाटेवर आहेत की काय अशा चर्चा रंगल्या आहेतजयंत पाटील हे भाजपा किंवा अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू…
ब्राह्मण जोवर आपली मुलगी दान करीत नाही तोवर आरक्षण कायम राहायला हवे! आय ए एस अधिकाऱ्याच्या वादग्रस्त विधानामुळे तणाव
भोपाळ/मध्य प्रदेशातील एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यानं आरक्षणाच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. एखादा ब्राह्मण जोपर्यंत त्याची मुलगी दान देत नाही, तोपर्यंत आरक्षण कायम राहायला हवं, असं विधान आयएएस अधिकाऱ्यानं केलं आहे. त्यांच्या विधानानं वादंग माजला आहे. ब्राह्मण समाजाशी संबंधित संघटनांनी विधानाचा तीव्र निषेध केला असून आयएएस अधिकाऱ्याच्या माफीची मागणी केली आहे.वरिष्ठ आयएएस अधिकारी संतोष वर्मा…
मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी केंद्र सरकारचा तीन टप्प्यांचा कृती आराखडा
खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रश्नाला केंद्र सरकारचे उत्तर नवी दिल्ली :युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या देशातील १२ ऐतिहासिक मराठा किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने तीन टप्प्यांचा सर्वसमावेशक ‘साईट मॅनेजमेंट प्लॅन’ तयार केल्याची माहिती केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली आहे. राज्यसभा सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव…
बिहारमध्ये नितीशकुमारांनी भाजपला सतेतून घालवले
पटना / महाराष्ट्रात शिवसेना फोडून सता मिळवणाऱ्या भाजपला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जशास तसे उत्तर देत भाजपला सतेमधून घालवले आणि लालूंच्या राजद च्या मदतीने बिहारमध्ये सता स्थापन केली त्यामुळे बिहारमध्ये आता चाचा नितीशकुमार आणि त्यांचा मानलेला भाचा म्हणजेच लालूंचा मुलगा तेजस्वी यादव या दोघांचे चाचा भतीजा राज आले आहे.बिहार विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजपने 77 तर…
अशोक खरात प्रकरण: अंजली दमनियांचा खळबळजनक आरोप
नाशिकमधील अशोक खरात (विकृत भोंदूबा म्हणून ओळखले जाणारे) यांचे अनेक राजकारणी आणि अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यांनी १ एप्रिल ते १७ मार्च या कालावधीतील फोन कॉल डेटा उघड करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे.रुपाली…
