मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण त्या बाबत काही बोलायला तयार नाही , मुस्लिम खलिफा काही बोलायला तयार नाहीत .रेहाना आणि ग्रेटा ही गायब आहेत.भारतीय शांती दुतांच्या वाचेला जणू काही साप ड्सलाय . तालिबान्यांनी टाईट कपडे घालणाऱ्या मुलींना मारले तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बायका सोपविण्याचे आदेश दिलेत. भारतातील जे सेक्युलर आहेत त्यांनी मोगली राजवटीचा हा डेमो पहावा.जोवर हिंदू आहेत तोवर अभिव्यक्ती चे तुणतुणे वाजवू शकाल त्यानंतर मात्र अभिव्यक्ती कुठे जाईल कुणास ठाऊक ?बाबूभाई पुढे म्हणाले इस्लाम काय आहे हे जर समजून घ्यायचे असेल तर अफगाणिस्तान आणि तालिबान याकडे पाहा जे आपल्या लोकांचे होऊ शकले नाहीत ते इतरांचे काय होणार? मात्र आमच्याकडचे काही नेते थोड्याशा मतांसाठी अशा गोष्टींना वाव देत आहेत.कल्पना करा तालिबानी आल्यानंतर आता तिथल्या महिला आणि मुलांचे काय होईल? विचार करून बघा तत्कालीन मोगलांनी हिंदू बंधू भगिनिंशी काय केले असेल प्रत्येक टप्प्यावर यांच्या क्रौर्याचा इतिहास आहे आणि आजही हे लोक नविन इतिहास बनवत आहेत तरी सुधा जयचंद हे दिसत नाही आजही काही लोक बांगलादेश आणि रोहिंग्याना साथ देऊन आपले घर आणि आपल्या देशाला असुरक्षित बनवत नाही का? होळी,दिवाळी,आणि स्वतंत्रता व प्रजासत्त्क दिनाच्या दिवशीच दहशत वादी हल्ल्याचा धोका का असतो?असाही सवाल केलाय.
Similar Posts
महर्षी दयानंद कॉलेज कला. १९८७/८९ तर्फे कोकण वासियांना मदतीचा हात
मुंबई-(किसन जाधव) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये कोकणातील नद्यांना पूर येवून अनेक गावे पाण्याखाली गेली तसेच काही ठिकाणी भूसंकलन होऊन मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि वितहानी झाली त्यामुळे कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लाखो लोक विस्थापित झाले आहे. सरकारने त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असले तरी आज या विस्थापितांना अंगावरच्या कपड्या खेरीज काहीच राहिलेले नाही…
२० लाखांच्या लाच प्रकरणी ईडीच्या उपकसंचलकला अटक
नवी दिल्ली /दुसऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवणाऱ्या आणि सत्ताधाराने इशारा केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना टार्गेट करणाऱ्या ईडीचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलेल्या आहे कारण दुसऱ्याच्या लाच खोलीचा पंचनामा करणाऱ्या इडीच्या एका सहाय्यक संचालकांना चक्क वीस लाखांच्या लाख प्रकरणी अटक करण्यात आली आहे.गेल्या काही वर्षात देशभरातील सीबीआय आणि ईडीची कारवाई हा विषय चांगलाच चर्चेत राहिला आहे. सीबीआय…
जिवंत राहिलो असे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांग – मोदी सुरक्षेवरून पंजाब सरकार अडचणीत
मुंबई/ सतेचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या सरकारला त्रास देण्याचं धोरण काही नवीन नाही यापूर्वी केंद्रात सत्ता असताना जे काँग्रेसने केले तेच आता भाजप करीत आहे पंत प्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत ज्या त्रुटी निर्माण झाल्या होत्या त्याचे खापर आता पंजाब मधील काँग्रेस सरकारवर फोडून सरकार बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेतबुधवारी पंतप्रधान मोदी याना…
धर्म निरपेक्षतेची प्रतीक्षा कधी संपणार?
काश्मिर पासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेल्या या प्रचंड अशा मोठ्या खंडप्राय भारत देशात सर्व जातीधर्माचे लोक ज्या दिवशी गुण्या गोविंदाने राहतील.ज्या दिवशी इथल्या अल्पसंख्याक समुदायाच्या मनातून असुरक्षिततेची भावना निघून जाईल त्या दिवशी हा देश खऱ्या अर्थाने धर्म निरपेक्ष म्हणून ओळखला जाईल आणि शांततेने जीवन जगणाऱ्या या देशातील प्रत्येक माणसाला याच दिवसाची अपेक्षा…
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मुंबई महानगरपालिकेचे ९६ अधिकारी पुन्हा पालिकेच्या सेवेत
माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती उघडकीसमुंबई/भ्रष्टाचाराचे हिरवेगार कुरण अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेत, काहीही घडू शकते. कधीही कामावर न जाणारे पालिका अधिकारी किंवा कर्मचारी यांची आपोआप पालिकेत हजेरी लागते. आणि त्यांना पगारही मिळतो. अशा घटनाही यापूर्वी उघडकीस आलेल्या आहेत. आणि आता तर ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असे ९६ अधिकारी कर्मचारी पुन्हा पालिकेच्या सेवेत घेण्यात आले अशी…
काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचे जशास तसे उत्तर – अस्लम शेखच्या मालवणीतील कार्यालयाबाहेर भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन
मुंबई : मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून आज भाजपा कार्यकर्त्यांनी मालवणीतील काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या कार्यालयाजवळ आंदोलन केले त्यामुळे मालवणीत तणाव निर्माण झाला होता.मालाडच्या मालवणी येथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर आज मोठा गोंधळ उडालेला बघायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मालवणीत एकत्र जमत…
