मुंबई/ राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी अँड. सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.कोशारी यानि नुक्तेच औरंगाबाद येथील मराठवाडा विद्या पिठाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या पिढीचे हिरो होते नव्या पिढीचे हिरो गडकरी आहेत असे म्हटले होते . त्यामुळे महाराष्ट्रात राज्यपालांच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे सर्वत्र त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले जात आहे . त्यांच्या विरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे .
Similar Posts
प्रसिद्ध साहित्यिक विजय मडव यांना शारदा पुरस्कार तर दिलीप चव्हाण आणि वसंत सावंत हे जय महाराष्ट्र नगर भूषण तसेच विजय घरटकर हे प्रेरणा पुरस्काराचे मानकरी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित आणि गेल्या ४१ वर्षांपासून न थकता न दमता मुंबई उपनगरातील रसिक श्रोत्यांना अविरत बौद्धिक मेजवानी उपलब्ध करून देणाऱ्या विजय वैद्य यांनी यंदाच्या ४२ व्या वर्षीच्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेत सालाबादप्रमाणे देण्यात येणारे शारदा पुरस्कार आणि जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार…
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त दादर – आदिलाबाद २ विशेष गाड्या
मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे दादर ते आदिलाबाद दरम्यान २ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभुमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना मोठा दिलासा मिळणार आहेत.मध्य रेल्वेने दिल्या माहितीनुसार,ट्रेन क्रमांक ०७०५८ विशेष गाडी ०५ डिसेंबर २०२३ रोजी आदिलाबाद येथून सकाळी ०७.०० वाजता सुटेल…
अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची भेट
मुंबई – राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गट सतत सामील झाला त्यानंतर आज प्रथमच अजितपवर गटाचे सर्व नेते शरद पवारांच्या भेटीला गेले होते त्यात ९ मंत्र्यांचाही समावेश होता . या भेटीत अजित पवार गटाने राष्ट्रवादी एकसंघ ठेवण्याची पवारांना विनंती केली पण पवारांनी नकार दिल्याचे समजते पवारांच्या भेटीनंतर फुटीर गटाच्या नेत्यांनी सांगितले कि आज आमचे दैवत शरद…
फोन टॅपिंग प्रकरणातील रश्मी शुक्ला – महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक
मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळं त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणामुळं त्या चर्चेत आल्या होत्या, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोनकॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या फोन…
गुन्हे | महाराष्ट्र | मुंबईटाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू- अपघात की घातपात ?
पालघर / टाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला काल मुंबई / अहमदाबाद महामार्गावर चारोटी जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत आज गुजरात मधे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेतकाल सायरस मिस्त्री हे मुंबईवरून त्यांच्या कारणे गुजरातला…
वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतिक- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा—मुंबई- : रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतिक असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज…
