मुंबई/ राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी अँड. सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.कोशारी यानि नुक्तेच औरंगाबाद येथील मराठवाडा विद्या पिठाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या पिढीचे हिरो होते नव्या पिढीचे हिरो गडकरी आहेत असे म्हटले होते . त्यामुळे महाराष्ट्रात राज्यपालांच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे सर्वत्र त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले जात आहे . त्यांच्या विरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे .
Similar Posts
समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास नागपूर, दि.११ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पाँईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,…
निशाणी आणि नाव असले काय नसले काय बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे – राज ठाकरे
मुंबई/ मी शिवसेना सोडली पण त्याच्याशी शिंदे,राणे आणि भुजबळ यांच्या तुलना करू नका .निषणीसाठी सध्या भांडत आहेत पण माझ्यासाठी निशाणी असली काय किंवा ननसली काय मला फरक पडत ने कारण माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचारच मला पुढे न्यायचा आहे असे मनसे अध्यक्ष राजं ठाकरे यांनी काल सांगितले यावेळी त्यांनी उद्वव ठाकरे यांना सवाल…
मनसेच्या मुद्द्यावरून:अखेर महाविकास आघाडी फुटणार
मुंबई/ उद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडल्यास काँग्रेस स्वबळाचा धोरणाचा पुनर्विचार करील असे म्हणत काँग्रेसने उद्धव ठाकरेनं मनसेची साथ सोडण्यास सांगितले आहे .मात्र तसे होणार नसल्याने आता महाविकास आघाडी तुटल्यात जमा असल्याचे बोलले जातेउद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं अशी ऑफर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा विश्वासात…
महाराष्ट्रातील दुकाने हॉटेल्स यापुढे २४ तास उघडी राहणार – बार व दारू दुकानांना वगळले
मुंबई/ सणासुदीच्या काळात व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून यासंबंधित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.मद्यपान गृहे, बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी…
मथुरेत पाकिस्तानी पंखा – साधूच्या वेशात आलेल्या महिलेचा शोध सुरू
मथुरा/भगवान श्रीकृष्णाची नगरी अशी ओळख असलेले मथुरा हे उत्तर प्रदेशातील असणारे त्या संपूर्ण भारतातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे मात्र भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सहावीच्या विषयात एक महिला पंखा रिपेरिंग करण्यासाठी आली होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पंख्यावर मेड इन पाकिस्तान असे लिहिलेले आहे त्यामुळे आपण काही आलेली महिला कोण याचा आता पोलीस…
ओबीसी समाजासाठीही सरकारची उपसमिती स्थापन
मुंबई/ मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन मुंबई जाम करणाऱ्या मराठ्यांच्या ८ प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या.त्यामुळे ओबीसी मध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.कारण ओबीसी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत याबाबत सरकार २ महिन्यात निर्णय घेणार आहे.ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे जारी सरकार सांगत असले .तरी मराठा आणि कुणबी एकच आहेत असा निर्णय झाल्यास, ओबीसी…
