मुंबई/ राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी अँड. सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.कोशारी यानि नुक्तेच औरंगाबाद येथील मराठवाडा विद्या पिठाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या पिढीचे हिरो होते नव्या पिढीचे हिरो गडकरी आहेत असे म्हटले होते . त्यामुळे महाराष्ट्रात राज्यपालांच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे सर्वत्र त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले जात आहे . त्यांच्या विरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे .
Similar Posts
मणिपूर चकमकीत १० कुकी बंडखोर ठार
इंफाळ – मणिपूरातील जिरीबाम जिल्ह्यात कुकी बंडखोरांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बोरोबेक्कार सब डीव्हीजन जिरीबामच्या जकुराधोर करोंगमध्ये सुरक्षा दलाने दहा कुकी बंडखोरांचा खातमा केला आहे. या ऑपरेशनमध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. मणिपूरच्या इंफाळ खोऱ्यात जातीय संघर्ष उफाळलेला आहे. येथे मूलतत्ववाद्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. हे कुकी बंडखोर शेतात काम करणाऱ्यांवर…
पाच लाख ओबीसी प्रमाणपत्रे रद्द- ममता सरकारला न्यायालयाचा दणका
कोलकत्ता-कोलकत्ता उच्च न्यायालयाने बंगालच्या ममता सरकारला मोठा दणका दिला आहे. त्यांच्या कार्यकाळातील पाच लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहे. न्यायमूर्ती तपोव्रत चक्रवती आणि न्यायमूर्ती राजशेखर मंथर यांच्या खंडपीठाने सांगितले की 2011 पासून राज्यात कोणत्याही मानक नियमाचे पालन न करता ओबीसी प्रमाणपत्र दिली जात आहेत. मागासवर्गीय आयोगाच्या सल्ल्याशिवाय सदर ओबीसी प्रमाणपत्र जारी करण्यात आली असल्याचे…
महायुतीच्या नेत्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
मुंबई – सध्या निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पक्ष एकमेकांवर आचारसंहिता भगांच्या तक्रारी करीत आहेत.पंत प्रधान मोदिवर निवडणुकीची मेच फिक्सिंग केल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींच्या विरुद्ध भाजपने तक्रार केली आहे तर स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीतील पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांची नवे समाविष्ट केल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती विरुद्ध आचार संहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. या सर्व धामधुमीत…
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे : पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी…
मालवणमध्ये ठाकरेगट – राणे समर्थकांमध्ये राडा – घरात घुसून मारण्याची राणेंची मविआच्या नेत्यांना धमकी
मालवण -छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण सुरु झाले आहे. आज मविआने मालवण मध्ये मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करून हा राडा थांबवला यावेळी नारायण राणेंनी मविआच्या नेत्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिलीसिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने घटनेची पाहणी…
अजित पवार गटातील नाराजी चव्हाट्यावर – लोणावळ्यात १३७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मुंबई- लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्लाय माहितीनुसार, अजित पवार गटाची येत्या 5 आणि 6 तारखेला जागावाटपावर मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी…
