मुंबई/ राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी अँड. सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.कोशारी यानि नुक्तेच औरंगाबाद येथील मराठवाडा विद्या पिठाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या पिढीचे हिरो होते नव्या पिढीचे हिरो गडकरी आहेत असे म्हटले होते . त्यामुळे महाराष्ट्रात राज्यपालांच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे सर्वत्र त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले जात आहे . त्यांच्या विरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे .
Similar Posts
मेलेल्याना कोण मारणार ? एकनाथ शिंदे
मुंबई : मेलेल्याना कोण मारणार महाराष्ट्राने अगोदरच त्याचा मुडदा पडला आहे अशा शब्दात कम ऑन किल मी असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंनी पलटवार केला.आज ज्यांना मराठी माणसाची आठवण होत आहे त्यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, आता मराठीच्या नावाने गळे काढत आहेत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ‘कम ऑन…
शनिवारपासून राज्यातील शाळांमध्ये एक राज्य एक गणवेश
मुंबई/ड्रेस कोड वरून कर्नाटक शिक्षण विभागामध्ये जबरदस्त वादंग मजून ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याची घटना ताजी असतानाच, आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये १५ जून पासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहे .त्यानुसार पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो…
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजुर
मुंबई महापालिकेचा सन २०२६‑२७ चा अर्थसंकल्प आता फक्त आकडे भरलेले एक “फायनान्स डॉक्युमेंट” न राहता, नगरसेवकांच्या स्थानिक विकासकामांसाठीचा निधी ऑपरेट करणारा एक राजकीय‑प्रशासकीय फॉर्म्युला बनला आहे. प्रशासनाने ८०,९५२.५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता आणि त्यात ८०० कोटी रुपयांची अंतर्गत फेरफारी करून स्थायी समितीने त्याला मंजुरी दिली आहे.अर्थसंकल्पाचा आकार आणि फेरफारमुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण…
लाडक्या बहिणींना इ/ के वाय सी बंधनकारक
मुंबई/अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना आता इ / के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर इ /के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री…
दिल्लीच्या लाल किल्याजवळ भीषण बॉम्बस्फोट ११ ठार – मुंबईसह देशभर हाय अलर्ट
।नवी दिल्ली/हरियाणातील फरीदाबाद येथून ३६० किलो अमोनियम नायट्रेड जप्त करण्यात आल्यानंतर सोमवारी सायंकाळी ६.५५ मिनिटांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला. देशाला हादरवणाऱ्या या स्फोटात ११जणांना आपला जीव गमवावा लागला असून २० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी सर्वत्र हाय अलर्ट जारी केला असून पोलिसांसह फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचल्या आहेत….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर
पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर*पूर्ण घर उध्वस्त झालेल्यांना दीड लाख रुपये-*अंशत घरांचे नुकसान झालेल्या ५० ते २५ हजार–टपरी धारकांना १० हजार–*पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार–*दुकानदारांना ५० हजार मुंबई/ पूरग्रस्त भागातील जनतेला अखेर महाराष्ट्र सरकारने साडे अकरा हजार कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे .धनादेशाद्वारे जाहीर मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमाकेली जाणार आहे मात्र ही मदत…
