मुंबई/ राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी अँड. सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.कोशारी यानि नुक्तेच औरंगाबाद येथील मराठवाडा विद्या पिठाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या पिढीचे हिरो होते नव्या पिढीचे हिरो गडकरी आहेत असे म्हटले होते . त्यामुळे महाराष्ट्रात राज्यपालांच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे सर्वत्र त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले जात आहे . त्यांच्या विरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे .
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईकानपूर ची दंगल पूर्वनियोजित 40 जणांना अटक
कानपूर/ राष्टपती आणि पंतप्रधान यांच्या सारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या दौऱ्याच्या काही तास अगोदर कानपूर मध्ये जी हिंसाचार झाला तो पूर्वनियोजित होता त्यामुळे या हिंसाचाराच्या प्रकरणी मुख्य मास्टर माईंड हाय्यात अहमद यांच्यासह 40 जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपची महिला प्रवाक्ता शर्मा हिने मोहंमद पैगंबर विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेधार्थ काही मुस्लिम संघटनांनी कानपूर मध्ये शुक्रवारी…
युती आघाडीच नंतर बघू अगोदर मतदार याद्यांवर लक्ष ठेवा! राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
अंबरनाथ/मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याण दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला. निवडणुकीआधीच मतदार याद्यांवर काम सुरू करा, बोगस मतदारांची नावे शोधा, बीएलओशीं संवाद ठेवा. आतापासूनच मतदार याद्यांवर काम सुरू करा. कोणते मतदार बोगस आहेत, वगळलेली आणि समाविष्ट केलेली नावे यांची माहिती ठेवा. याद्या तपासा, याबाबत बीएलओंशी संवाद ठेवा, असा सल्ला…
गंजत” चाललेली भारतीय न्यायव्यवस्था !
आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्यायव्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.भारतीय राज्यघटनेने ते सातत्याने अधोरेखित केलेले आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये आपली न्यायव्यवस्था प्रलंबित खटल्यामुळे “गंजत” चाललेली आहे. इंग्रजीमध्ये ‘जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड’ म्हणजे न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे आहे अशी म्हण आहे. भारताच्या बाबतीत ती तंतोतंत लागू होते. ‘इंग्रजी’ मानसिकतेतून भारतीय न्यायव्यवस्था बाहेर पडण्याची चिन्हे नाहीत. देशाच्या…
सोमवारपासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार –
प्रयागराज – सोमवार दिनांक १२ जानेवारी पासून उत्तर प्रदेशातील सुर्याग्रज येथे कुंभ मेळा सुरु होत आहे देशभरातून . ४० कोटी लोक या कुंभ मेल्याला येणार असल्याचं सांगितले जाते. दरम्यान काही ठिकाणी कुंभमेळ्याला निघालेल्या गाड्यांवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर येत आहेतसुरतहून महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या रेल्वेवर जळगावमध्ये दगडफेक करण्यात आली. सुरतहून प्रयागराजकडे जाणाऱ्या ताप्तीगंगा एक्सप्रेस गाडीवर दगडफेक करण्यात…
अजितदादांच्या अपघाती मृत्यूची चौकशी सुरू
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमुळे राज्यावर शोककळा पसरल्याचं चित्र आहे. मुंबईहून बारामतीकडे येताना त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. तांत्रिक बिघाडामुळे हा विमान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून फॉरेन्सिक टीम त्याचा तपास करत आहे.फॉरेन्सिक टीमच्या हाती अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे हा अपघात नेमका कसा आणि का…
मुकेश अंबानींचा जियोच्या यूजर्सना धक्का – नवीन वर्षात अनेक प्लानचे दर वाढणार
कंपनीच्या निर्णयामुळे युजरला १९ रुपयांच्या व्हाऊचर प्लॅनवर फक्त एक दिवस व्हॅलिडीटी मिळणार आहे. तसेच २९ रुपये व्हाऊचरची व्हॅलिडीटी दोन दिवस मिळणार आहे. यापूर्वी या दोन प्लॅनची व्हॅलिडीटी एक्टीव्ह प्लॅनपर्यंत होती. म्हणजे जिओचा दोन महिन्यांचा प्लॅन युजरने घेतला असेल आणि त्याने व्हाउचर डेटाजिओ युजर हा डेटा प्लॅनचा वापर त्यांचा रोज मिळणारा डेटा संपल्यावर करत होते. त्यानंतर…
