मुंबई – नवीन वर्षात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे .
बदललेल्या प्रभाग रचने विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असताना . मंगळवारी राज्याचे नगर विकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेची प्रभागाची संख्या आणि रचनेचे प्रारूप तातडीने बनवण्याची सूचना राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत .
Similar Posts
Mid-day मिल ऐवजी पी एम पोषण योजना-सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन मोफत
मुंबई/ केंद्र सरकारने सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पी एम पोषण योजने अंतर्गत दुपारचे भोजन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे . ही योजना राज्य सरकारांच्या मदतीने चालवली जाणार असून यात सर्वात मोठा वाटा केंद्र सरकारं उचलणार आहे सध्या सुरू असलेल्या midday मिल योजनेच्या जागी ही योजना कार्यान्वित होणार आहे यासाठी सरकारने १.३१ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय…
राममंदिराच्या उदघाटन सोहळ्याचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. बुधवारी, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य चंपत राय, नृपेंद्र मिश्रा आणि उडिपी शंकराचार्य गोविंद गिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोदींनी त्यांनी आमंत्रित केले. पंतप्रधानांनी देखील त्यांचे निमंत्रण स्वीकारले असून कार्यक्रमाला हजर राहण्याचे त्यांनी आश्वासित केले. चंपत राय…
भाजपचे आता मिशन मुंबई महानगरपालिका
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 132 जागा जिंकून घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपचे आता मुंबई महानगरपालिकेवर लक्ष असून कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे त्यासाठी नियोजन पद्धतीने मोर्चे बांधणी केली जाणार आहे त्यामुळे यंदाची महानगरपालिका भाजप जिंकणार अशी शक्यता आहेविधानसभा निवडणुकीत मुंबईच्या छत्तीस जागांपैकी भाजपाने 15 जागा जिंकलेले आहे तर मुंबईवर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेच्या…
बिल्डरांच्या फायद्यासाठी एसआरएचा नवा फंडा- पोटमाळ्यावर राहणाऱ्याना घरे देण्याची योजना
मुंबई- एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजना हि बिल्डरांच्या फायद्यासाठीच असते हे आता सर्वानाच ठाऊक झाले आहे पण आता मुंबईत धारावी आणि अँटॉप हिल सारखी काही मोजकीच ठिकाणे सोडली तर फारशा झोपडपट्ट्या राहिलेल्या नाहीत त्यामुळे आता झोपड्याच शिल्लक नसल्याने पुनर्वसन कोणाचे करायचे आणि त्यातून बिल्डरांचा फायदा कसा करून द्यायचा हा प्रश्न बिल्डरांचे दलाल म्हणून काम करणाऱ्या…
बाल हत्याकांडातील दोन बहिणीना फाशी ऐवजी जन्मठेप
मुंबई/संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या ९ मुलांच्या हत्याकांडातील क्रूर आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या दोन बहिणींनी फाशी रद्द करून न्यायालयाने त्यांना जाठेपेची शिक्षा ठोठावली आहेे.दरम्यान, महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात गाजलेल्या हत्याकांडातील आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितच्या मदतीने विविध भागातून १३ बालकांचे अपहरण करून त्यापैकी ज्या मुलांनी…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल आज काय होणार
ठाकरेच्या बाजूने निकाल लागल्यास सरकार कोसळणारदिल्ली – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील कायदेशीर सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज निकाल लागणार आहे . १६ आमदारांच्या अपात्रतेची मुद्दा ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार कि याच खंडपीठात पुढील सुनावणी होणार हे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कळेल मात्र जर याच खंडपीठाने निकाल दिला आणि निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून १६ आमदारांना अपात्र…
