मुंबई – नवीन वर्षात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे .
बदललेल्या प्रभाग रचने विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असताना . मंगळवारी राज्याचे नगर विकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेची प्रभागाची संख्या आणि रचनेचे प्रारूप तातडीने बनवण्याची सूचना राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवे गडी नवा आखाडा
देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न…
प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवास प्रारंभ
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनउपनगरातील 200 शाळा आणि 6 हजार खेळाडूंचा सहभाग मुंबई – पश्चिम उपनगरातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा 43 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवास आजपासून दणक्यात सुरुवात झाली. वांद्रे ते दहिसर या उपनगरातील 200 पेक्षा अधिक शाळा आणि सहा हजारांपेक्षा अधिक शालेय खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद या क्रीडा महोत्सवाला लाभला आहे….
13 वर्षांनी मिळाला न्याय
न्यायपालिका हा लोकशहीचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि लोकांचाही न्याय देवतेवर विश्वास आहे पण आज देशाच्या विविध न्यायालयात चार कोटी खटले प्रलंबित आहेत आणि त्या खटल्यातील लाखो अंडर ट्रायल आरोपी तुरुंगात सडत आहेत त्यांनी असेच तुरुंगात सडून मारायचे का? इन्साफ के घर में दर है मगर अंधेर नाही असे म्हटले जाते पण न्यासाठी किती वर्ष…
मंदीची अमेरिकेत नांदी; भारताला सुवर्णसंधी!
करोना नंतरच्या दोन वर्षांमध्ये जागतिक पातळीवर सर्व देशांना भरपूर आर्थिक फटके बसले. २०२२ च्या प्रारंभी सुरु झालेल्या युक्रेन व रशिया युद्धापोटी संपूर्ण जग वेठीला धरले गेले. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत भारताची आर्थिक आघाडीवरील कामगिरी अन्य सर्व देशांच्या तुलनेत उजवी आहे. त्यामुळे भारताला जी-२० देशांचे अध्यक्षपद मिळण्याची संधी लाभली आहे. जागतिक पातळीवर भारताकडे नेतृत्वासाठी पाहिले जात…
कसब्यात काँग्रेस तर चिंचवड मध्ये भाजप विजयी
पुणे- कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सत्ताधारी आणि विरोधकांना एका एका जागांवर विजय मिळला आहे. कसबा काँग्रेसकडे गेले तर चिंचवडमध्ये भाजपने गड राखला. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला नसता तर कदाचीत भाजपला दोन्ही जागांवर पराभवाचा सामना करावा लागला असता. पण कलाटेंनी भाजपच्या विजयाच्या मार्गात येणारे काटे दूर केले. त्यामुळे चिंचवडमध्ये…
अखेर मराठी राज्यकर्त्यांना जाग आली
प्रत्येक राज्यातील माणसाला त्याच्या मातीचा भाषेचा,संस्कृतीचा आणि परंपरांचा अभिमान असतो आणि असायलाच हवा.भलेही आम्ही भारतीय असलो तरी जेवढं प्रेम आणि निष्ठा देशावर आहे तेवढेच प्रेम आणि निष्ठा आपल्या राज्यावर, राज्यातील मातृ भाषेवर, आणि संस्कृतीवर असते आणि त्या प्रेमापोटी च बहुतेक राज्यातील लोक त्यांच्या राज्यात मातृभाषेतच बोलत असतात.तिथले सर्व व्यवहार मातृभाषेतच केले जातात.दक्षिण भारतातील कर्नाटक,केरळ,तामिळनाडू,आंध्र,तेलंगणा या…
