सांगली : पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकाारी बँकेचे या निवडणूका चांगल्या झाल्या. यावेळी अध्यक्षपदी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांची तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बँकेच्या इतिहासांत पहिल्यांदाच महिला संचालकांना हा बहुमान मिळणार आहे. या निवडीनंतर सांगलीत फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नव्याने निवडण्यात आलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा बँकेचा परिसर गजबजून गेला होता.
Similar Posts
व्याजदरवाढीमुळे मंदीला आमंत्रण नको .!
रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या बुधवारी त्यांच्या पतधोरण बैठकीमध्ये रेपो दर ०.२५ टक्के वाढवण्याचे ठरवले. शेअर बाजारासह सर्वांची हीच अपेक्षा होती. मात्र या व्याजदर वाढीपोटी देशातील उद्योगांवर मंदीचे सावट पडणार नाही याची दक्षताही रिझर्व बँकेने घेतली पाहिजे. त्या दृष्टीकोनातून मध्यवर्ती बँकेच्या निर्णयाचा घेतलेला हा मागोवा. जगभरातील सर्व प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँका गेल्या काही सप्ताहांमध्ये त्यांचे…
नालेसफाई मध्ये यंदाही कंत्राटदारांची हात सफाईची तयारी 13 ते 29 टक्के कमी दाराच्या निविदा
मुंबई/ नालेसफाईच्या कामात कशा प्रकारे हात सफाई केली जाते हे आता सर्व मुंबईकरांना समजले आहे.यंदाही तोच प्रकराहे मोठी नदी आणि इतर मोठ्या नाल्यांच्या सफाई साठी यंदा पालिका132 कोटी40 लाख खर्च करणार आहे.पण आश्चर्याची गोष्ट अशी की यां पालिकेची निविदा प्रक्रिया नेहमी प्रमाणे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण कंत्राटदारांनी 13 ते 29 टक्के कमी दराने…
आबू आझमी तपास यंत्रणांच्या रडारवर
मुंबई/ समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी हे आता यंत्रणांच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी आयकर खात्याने त्यांच्या मुंबई लखनौ सह 20 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात काही बेहिशोबी मलमतेबाबत ची माहिती आयकर विभागला मिळाल्याची चर्चा आहे .त्यामुळे आता ते ई डी सारख्या तपास यंत्रणांच्या निशाण्यावर असल्याचे समजते .
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईपोलीस महासंचालकांना मुदत मिळणार की नाही?
मुंबई/ राज्याचे पोलिस महासंचालक संजयकुमार पांडे यांना मुदतवाढ देण्याची प्रकरण आता न्यायालयात असल्याने त्यांना मुदतवाढ मिळणार की नाही हे येत्या २१ तारखेला कळणार आहेअसून ,त्यावर २१ फेब्रुवारीला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे संजय पांडे यांना मुदतवाढ मिळते कि नाही हे आता २१ फेब्रुवारी रोजी कळेल .राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक द्यावा तसेच सध्याचे प्रभारी पोलीस महासंचालक…
भारतीय लष्करातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या आय एस आय च्या गुप्तहेरला अटक
जयपूर/पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध इतके जास्त ताणले गेले की, परिस्थिती युद्धाची निर्माण झाली. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होती. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला भारतावर केला. या हल्ल्यात अनेक पर्यटकांचे जीव गेले. प्रचंड संताप पहलगाम हल्ल्यानंतर भारतात बघायला मिळाला. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारताने त्यांच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने दहशतवादी…
देशातील प्रत्येक टोल नाक्यावर चिप्स (ऍप) बसवण्याची मागणी
दिल्ली/ भारतातील सर्व छोट्या मोठ्या शहरांच्या जे झपाट्याने औद्योगीकरण होत आहे त्यामुळे सुलभ वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आहे त्यादृष्टीने भारतातील सर्व राज्यांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे शिवाय एक्स्प्रेस वेंची संख्या ही वादात आहे अशा परिस्थितीत टोल नाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी एक मोठी समस्या बनलेली आहे आणि ती सोडवण्यासाठी सर्व टोल नाक्यांवर चिप्स(ऍप) बसवावे आणि महा मार्गांवरील…
