सांगली : पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकाारी बँकेचे या निवडणूका चांगल्या झाल्या. यावेळी अध्यक्षपदी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांची तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बँकेच्या इतिहासांत पहिल्यांदाच महिला संचालकांना हा बहुमान मिळणार आहे. या निवडीनंतर सांगलीत फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नव्याने निवडण्यात आलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा बँकेचा परिसर गजबजून गेला होता.
Similar Posts
भायखळ्यात उत्तुंग इमारतीला आग मुंबईतील मोठमोठ्या टॉवरच्या फायर ऑडिट चा प्रश्न ऐरणीवर
मुंबई/पालिकेच्या विभागातील अग्निशमन दलाच्या मुख्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या एका उत्तुंग इमारतीच्या ४२व्या माळ्यावर आग लागली. ही आग विझवताना अग्निशामन दलाच्या अक्षरशः नाकी दम आला याचे कारण अग्निशमन दलाकडे जी शिडी आहे ती फक्त २८ मजल्यांपर्यंतच पोहोचू शकते .आणि आग तर ४२ व्या मजल्यावर लागली होती.त्यातच आगीमुळे इमारतीचा विद्युत पुरवठा बंद करावा लागल्याने या आगीत अडकलेल्या…
पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या चौकशीची पोलिसांना परवानगी
पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणातमोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिस आता अल्पवयीन मुलाची चौकशी करणार आहे. पुणे पोलिसांना अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. पुणे पोलिसांना बाल हक्क न्याय मंडळाकडून अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी मिळाली आहे. यानंतर आता शनिवारी दोन तास अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्यात येणार आहे. पालक उपलब्ध…
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई -: आज महाराष्ट्र सरकारने राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. बदली झालेले अधिकारी पुढील प्रमाणे आहेत
हेस्टरचे उत्पन्न ५० टक्क्यांनी वाढले
मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) – भारतातील पशु आरोग्यसेवा कंपन्यांपैकी एक असलेल्या हेस्टर बायोसायन्सेस लिमिटेडने. जून २०२० ला संपलेल्या तिमाहीत १२.२४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून ६० टक्क्यांनी वाढ दर्शवित आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण महसूल ५८.५१ कोटी रुपये मिळाला असून मागील तिमाहीच्या तुलनेत हे ३८.८८. कोटी रुपये ची वाढ आहे जे एकूण ५० टक्के…
एस टी संपात प्रवाशांचा काय दोष ?
गेल्या २० दिवसांपासून महाराष्ट्रात जो एस टी कामगारांचा संप सुरू आहे तो प्रवाशांसाठी अन्यायकारक आहे अशावेळी सरकार आणि संपकरी आप आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असतील तर आता प्रवाशांनाच या दोघांच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागणार आहे.एस टी कामगारांना पगार कमी आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी संप आणि आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार…
आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
ठाणे/ भाजपतील महिलेने केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहेकळवा येथील मुख्यमंत्र्यांच्या एक कार्यक्रमात गर्दीतून वाट काढताना जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला ढकलले होते त्यामुळे त्यांच्यावर कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता .त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते . दरम्यान या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता असल्याने…
