मुंबई/ समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी हे आता यंत्रणांच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी आयकर खात्याने त्यांच्या मुंबई लखनौ सह 20 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात काही बेहिशोबी मलमतेबाबत ची माहिती आयकर विभागला मिळाल्याची चर्चा आहे .त्यामुळे आता ते ई डी सारख्या तपास यंत्रणांच्या निशाण्यावर असल्याचे समजते .
Similar Posts
विधानसभा निवडणुकीत १६० जागा मिळवून देण्याची आम्हाला ऑफर होती – शरद पवार यांचा गौप्यस्फोट
मुंबई – काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतचोरी केल्याचं म्हटलं आहे. त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सर्वात मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत १६० जागा निवडून आणण्याची गॅरंटी २ जणांनी मला भेटून दिली होती असं पवारांनी म्हटलं. मात्र पवारांच्या या विधानावर भाजपानेही पलटवार केला…
सत्ता संघर्ष – पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला
नवी दिल्ली – महाराष्ट्र सत्ता संघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे . हे प्रकरण बोर्डावर प्रथम असेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले .आता सात न्यायमूर्तीच्या घटनापिठाकडे प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय 14 फेब्रुवारीला होणार आहे .सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सोळा अपात्र आमदार बाबत सुनावणी झाली . सर न्यायाधीश चंद्रवृड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य घटनापीठ समोर सुनावणी झाली…
राज ठाकरे यांनी आता तरी मास्क लावावा- महापौर
मुंबई/ माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉक डाऊन पासून आता पर्यंत कधीच मास्क वापरला नव्हता मात्र त्यामुळेच कदाचित त्यांना कोरोणाणें गाठले असावे सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत यावर बोलताना मुंबई चां महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की करोनाच्या .संकट काळात मास्क हे सुरक्षा कवच आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी आता तरी मास्क लावावा…
उभारू नव संकल्पाची गुढी
आज गुढी पाडवा ! साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! गुढी पाढव्याने हिंदू नव वर्ष रभ होतो.त्यामुळे घरावर गुढ्या तोरणे उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची पद्धत आहे. नव वर्षाचा आज प्रारंभ असल्याने आजच्या दिवशी नवे संकल्प करायचे असतात आणि पुढे वर्षभर ते संकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न करायचे असतात.या वर्षीच्या गुढी पाडव्याच्या वैशिष्ट म्हणजे हा गुढीपाडवा निर्बंध मुक्त…
आमदार अपात्रतेवरची सुनावणी संपली -१० जानेवारीपर्यंत निकाल लागणार ?
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर आज पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. आता प्रतीक्षा असणार आहे ती…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभेचे विशेष अधिवेशन महाविकास आघाडीची अग्निपरिक्षा
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे . त्यामुळे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून बहुमत चाचणीची मागणी केली आहे .त्यामुळे राज्यपालांनी शुक्रवार दिनांक 30 जूनला विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले असून या आधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. .बहुमतासाठी 125 आमदारांची गरज आहे भाजपकडून स्वतःचे 106 तसेच 13…
