मुंबई/ समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी हे आता यंत्रणांच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी आयकर खात्याने त्यांच्या मुंबई लखनौ सह 20 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात काही बेहिशोबी मलमतेबाबत ची माहिती आयकर विभागला मिळाल्याची चर्चा आहे .त्यामुळे आता ते ई डी सारख्या तपास यंत्रणांच्या निशाण्यावर असल्याचे समजते .
Similar Posts
मुंबई ठाण्यात देवभाऊंचे बॅनर!
मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्नआमचा पक्ष श्रेयवादाच्या लढाईत नाही/ शिंदेठाणे/मराठा आरक्षणासंबंधी तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर भाजपने आता देवेंद्र फडणवीसांचे कँपेन सुरू केल्याचं दिसून येतंय. मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ‘देवाभाऊ’ असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. त्याचसोबत वृत्तपत्रांमध्येही तशा जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यावर एकनाथ शिंदेंनी मात्र सूचक प्रतिक्रिया दिली. आम्ही…
ईव्हीएम शिवाय मोदी निवडणुका जिंकू शकत नाहीत- राहुल गांधी
मुंबई/उद्योगपतींची शक्ती हा देश चालवत आहेत .आणि मोदी हे केवळ एक मुखवटा आहे . त्यामुळे ईव्हीएम शिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत .कारण ईव्हीएम मध्ये अशा प्रकारचे कागद सेट केलेले आहेत की ते फक्त एकाच चिन्हाला मत जाते. असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत बोलताना केला.राहुल गांधींच्या भारत न्याय…
महाविकास आघाडीचा शनिवारचा महाराष्ट्र बंद मागे – काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करणार
मुंबई – देशातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता . मात्र या निर्णयाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर शनिवारचा बंद बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितल्यामुळे शनिवारचा बंद मागे घेण्यात आला आता केवळ तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करणार आहेतमहाविकास आघाडीने शनिवारी (दि.२४) पुकारलेला बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या…
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा ?
मुंबई – एन दहावी बारावीच्या परीक्षांच्या तोंडावर आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे या आंदोलनाचं परीक्षेला फटका बसण्याची शक्यता आहे तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर हे कर्मचारी बेमुदत संप करण्याचीही शक्यता आहे विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुद्धा लेखी आश्वासन मागण्यांसंदर्भात दिले…
कोकणात २ दिवसात पावसाचा येलो अलर्ट
मुंबई : राज्यासह देशात सध्या वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून मान्सून आता कर्नाटककडे कार्गक्रमण करताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात कुठे ऊन तर कुठे पावसाचा खेळ सुरु आहे. कोकणासह मराठवाड्यात बऱ्याचशा भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील 48 तासांत उष्णतेची लाट येण्याचा…
इंद्राणीला देव पावला साडेसहा वर्षानंतर बाहेर येणार
नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरून सोडलेल्या शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर साडेसहा वर्षानंतर जामीन मंजूर केला. या प्रकरणाला 10 वर्षे पूर्ण झाली, आजही या प्रकरणाचे गूढच कायम असताना आता जामिन मिळाल्याने इंद्राणी मुखर्जीला तुरुंगातून बाहेर येणार आहेत.जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्हाला खटल्याच्या गुणदोषांवर कोणतेही भाष्य करायचे नाही….
