गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर फूट पडली आहे काल मुंबई सेंट्रल सह लातूर पुणे सांगली सातारा आदी एस टी डेपो मधून एस टी बसेस बाहेर पडल्यावर तबाल १५०० एस टी कर्मचारी कामावर परतले आहेत.दरम्यान संपाची कोंडी फोडण्यासाठी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, मात्र अजून तरी काही तोडगा निघालेला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहेत ,सरकारने एस टी डेपो मधून जरी खाजगी गाड्यांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली असली तरी खाजगी वाहतूकदार डबल तीबल भाडे घेऊन प्रवाशांना लुटत आहेत,
Similar Posts
इंद्राणीला देव पावला साडेसहा वर्षानंतर बाहेर येणार
नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरून सोडलेल्या शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर साडेसहा वर्षानंतर जामीन मंजूर केला. या प्रकरणाला 10 वर्षे पूर्ण झाली, आजही या प्रकरणाचे गूढच कायम असताना आता जामिन मिळाल्याने इंद्राणी मुखर्जीला तुरुंगातून बाहेर येणार आहेत.जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्हाला खटल्याच्या गुणदोषांवर कोणतेही भाष्य करायचे नाही….
भाजपचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय
मुंबई/ शिंदेंची शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात भलेही सातेत असेल तरी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका भाजपने स्वबळा लावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.काही दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शह आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची एक बैठक झाली होती या बैठकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला होता .पण आता मात्र भाजप लोकसभेच्या…
महायुती झाली नाही तर मुंबईत आमचाच महापौरशिंदेसेनेच्या आमदाराचा दावा
बुलढाणा/मुंबई महापालिकेत शिवसेना भाजप महायुती असेल आणि त्यांच्या जागा जास्त आल्या तर त्यांचाच महापौर होईल. आमच्या जागा जास्त आल्या तर आमचा महापौर होईल असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला, .याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. याची…
काश्मीर फाईल चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग केला मोकळा -हायकोर्टाने फेटाळली याचिका
काश्मीर फाईल या चित्रपटाचे कथानक काश्मिरी पंडितांना 1990 मध्ये काश्मीर मधून केलेल्या तर आंतरावर व परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट सत्य घटना वर आधारित आहे चित्रपट ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला आक्षेप घेत उत्तर प्रदेश रहिवासी इंतेजार हुसेन सय्यद यांनी मुंबई उच्च न्यायालय धाव घेऊन जनहित याचिका दाखल केली होती. काश्मिरी पंडित यांच्या जीवनावर आधारित असलेली…
स्वर्गीय दादासाहेब मोकाशी जयंती निमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
कराड -राजमाची तालुका कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचालित सर्व घटक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय दादासाहेब मोकाशी यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त वकृत्व ,निबंध लेखन, चित्रकला स्पर्धेचे शैक्षणिक संकुलात आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते दहावी 900 अधिक विद्यार्थी चालू होती परीक्षेच्या अंतिम मूल्य माता नंतर विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम…
वरळीतील कार्निवल बारवर पोलिसांची धाड
मुंबई – दिवंगत आर आर पाटील यांनी लेडीज बार बंद करणारा कायदा करून लाखो लोकांचं संसार वाचवले होते. आज ते हयात नसले तरी महाराष्ट्रातील लेकीबाळी त्यांना दुवा देत आहेत . मात्र मुंबई सारख्या ठिकाणी आजही पोलिसांबरोबर आर्थिक सेटिंग करून काही ठिकाणी लेडीज डान्स बार सुरु आहेत . पोलिस समाज सेवा शाखेला मिळालेल्या माहितीवरून दोन डिसेंबरला…
