गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर फूट पडली आहे काल मुंबई सेंट्रल सह लातूर पुणे सांगली सातारा आदी एस टी डेपो मधून एस टी बसेस बाहेर पडल्यावर तबाल १५०० एस टी कर्मचारी कामावर परतले आहेत.दरम्यान संपाची कोंडी फोडण्यासाठी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, मात्र अजून तरी काही तोडगा निघालेला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहेत ,सरकारने एस टी डेपो मधून जरी खाजगी गाड्यांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली असली तरी खाजगी वाहतूकदार डबल तीबल भाडे घेऊन प्रवाशांना लुटत आहेत,
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअहमदनगरचे अहिल्यादेवी नगर असे नामांतर
अहमदनगर: संभाजीनगर नंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं झालं असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर झाल्याची घोषणा केली. आमच्या कार्यकाळात आणि चौंडीमधील जयंतीच्या…
बदलापुरात २ चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार १० तास संतप्त नागरिक रेल्वे रुळावरआरोपीला फाशी देण्याची मागणी !
लाठीमार करणाऱ्या पोलिसनवर नागरिकांची दगडफेकवरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ३ पोलीस कर्मचारी निलंबित बदलापूर – तब्बल 10 तासांनी अखेर बदलापूर रेल्वे स्थानकावर पहिली रेल्वे गाडी धावली. यावेळी पोलिसांकडून सुरक्षेची सर्व काटेकोर काळजी घेण्यात आली. “मुंबई सीएसटी ते बदलापूर मार्गावर ट्रेन सुरू करण्यात आली आहे. फास्ट आणि स्लो अशा दोन्ही मार्गांवर ट्रेन सुरू झाली आहे”, अशी माहिती मध्य…
जरांगे पाटील यांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार – मराठा समाज नाराज
जालना – मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि.४) केले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी दिवसभरात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या…
पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार- राज्याने ही व्हट कमी केला
मुंबई केंद्राने उत्पादन शुल्कात मोठी कपात केल्याने पेट्रोल डिझेल काही प्रमाणात स्वस्त झाले होते त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही मूल्यवर्धित करत कपात केली आहे त्यामुळे पेट्रोल 2.80 पैशाने तर डिझेल 1.44 पैशांनी स्वस्त होणार आहे त्यामुळे राज्याला 2500 कोटींचा फटका बसणार आहेकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्क मोठी कपात केली त्यामुळे डिझेल 9.50…
गुंडा ही सपाची परंपरा योगींचा अखिलेश वर आरोप
गोरखपूर- पूर्व उत्तर प्रदेशच्या औद्योगिक विकासात आज(दि.४) एक अतिशय महत्त्वाचा दिवस होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी (गोरखपूर औद्योगिक विकास प्राधिकरण) क्षेत्रात २२५१ कोटी रुपयांच्या गुंतवणूक आणि विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन केले. गुंतवणूक प्रकल्पांमध्ये बहुराष्ट्रीय कंपनी कोका कोलाच्या बॉटलिंग प्लांटचा भूमिपूजन समारंभ आणि देशातील आघाडीची प्लास्टिक उत्पादन-पॅकेजिंग कंपनी टेक्नोप्लास्टच्या युनिटचे उद्घाटन यांचा समावेश आहे. यानिमित्त…
अरविंद केजरीवाल पुन्हा तुरुंगात
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीने अटक केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. २१ दिवसांच्या अंतरिम जामीनाची मुदत संपल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. तुरुंगामध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.अरविंद केजरीवाल हे…
