गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर फूट पडली आहे काल मुंबई सेंट्रल सह लातूर पुणे सांगली सातारा आदी एस टी डेपो मधून एस टी बसेस बाहेर पडल्यावर तबाल १५०० एस टी कर्मचारी कामावर परतले आहेत.दरम्यान संपाची कोंडी फोडण्यासाठी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, मात्र अजून तरी काही तोडगा निघालेला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहेत ,सरकारने एस टी डेपो मधून जरी खाजगी गाड्यांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली असली तरी खाजगी वाहतूकदार डबल तीबल भाडे घेऊन प्रवाशांना लुटत आहेत,
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसिंधुदुर्ग जिल्हा बँक राणेंच्या ताब्यात महा विकास आघाडीचा पराभव=सर्वांना पुरून उरलो- नारायण राणे
कणकवली/ शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकलापर्यंत कोकणात शिवसेना आणि राणे समर्थक यांच्यात धुमशान सुरू आहे गुरुवारी नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला तेंव्हा महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून धुमशान केले तर काल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फद्क्वणे नारायण राणे च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून धुमशान केलेगुरुवारी सिंधुदुर्ग…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहागाईच्या विरोधात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन
मुंबई/ सोनिया आणि राहुल गांधींच्या विरोधात ई डी कडून सुरू असलेल्या कारवाई मुळे काँग्रेस संतप्त झाली आहे.त्यामुळे आता काँग्रेसने महागाईच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे काँग्रेस या प्रश्नावर राज्य व्यापी आंदोलन करणार असून शुक्रवारी राजभवनाला घेराव घालणार आहेतकाँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे देशात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशनिवारी नव्या राज्यपालांचा शपथविधी
मुंबई – महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रमेश भैस यांची नियुक्ती होणार आहे रमेश भैस हे उद्या मुंबईत येणार असून शनिवारी ते राज्यपालपदाची शपथ घेतील दरम्यान मावळते राज्यपाल कोषारी याना आज राजभवनाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला .छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले आणि इतर महापुरुषांची बदनामी केल्यामुळे लोकांनी रस्त्यावर…
तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडू नये !
मुंबई, दि. १८ डिसेंबर २५छोट्या-छोट्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडता कामा नयेत,असा सक्त सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाचे स्वतंत्र डाटा सेंटर आणि महसूल विभागाच्या तांत्रिक सक्षमीकरणाबाबतच्या उच्चस्तरीय बैठकीत केली. ते म्हणाले,”जमिनीचा डाटा हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि विभागाच्या सक्षमीकरणासाठी अधिकाऱ्यांनी तयारी करावी. महसूल विभागाला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी…
वारी बाबत अबू आजमी च्या वादग्रस्त विधानामुळे तणाव
पुणे/ समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आषाढी वारी आणि संतांच्या पालख्यांबद्दल केलेल्या एका विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पत्रकारांशी बोलताना अबू आझमी यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले.आतापर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार…
उद्या मुंबईच्या काही भगत 10 टक्के पाणी कपात
: मुंबई- पांजरपोळ संकुळातील मुंबई तीन अ उदांचण केंद्रातील ९००मिमी व्यासाची झडप बसवण्याचे काम २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे .या काळात २७ ऑगस्ट रोजी ८ वाजेपर्यंत उदचंद केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे या कलावधीत पश्चिम उपनगरे शहर भागातील सायन,परळ,वडाला वगळून सर्व विभाग तर पूर्व विभागातील कुर्ला व घाटकोपर…
