गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर फूट पडली आहे काल मुंबई सेंट्रल सह लातूर पुणे सांगली सातारा आदी एस टी डेपो मधून एस टी बसेस बाहेर पडल्यावर तबाल १५०० एस टी कर्मचारी कामावर परतले आहेत.दरम्यान संपाची कोंडी फोडण्यासाठी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, मात्र अजून तरी काही तोडगा निघालेला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहेत ,सरकारने एस टी डेपो मधून जरी खाजगी गाड्यांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली असली तरी खाजगी वाहतूकदार डबल तीबल भाडे घेऊन प्रवाशांना लुटत आहेत,
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअर्थहीन अर्थसंकल्प काय स्वस्त- चपला,कपडे,मोबाईल चार्जर,होते,दागिने, शेतीची अवजारे कॅमेरे, विदेशी यंत्र काय महाग
एमिटशन ज्वेलरीदिल्ली/ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल २०२२/२३ चां देशाचा अर्थ संकल्प सादर केला जो ३९.४५ लाख कोटींचा असून५ राज्यांच्या निवडणुकांमुळे कररचनेत जनतेवर कोणताही मोठा बोजा तज्ज्ञ आलेला नाही तसेच सलग सहाव्या वर्षी कर आयकर उत्पन्नाचा मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही उलट कृषी आणि उद्योग जगतासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेतनिर्मला सीताराम आयकर…
“उच्च सुरक्षा पाट्यांचा” अगम्य तुघलकी निर्णय !
न्यायालयाने केंद्र सरकारला सर्व वाहनांसाठी ‘उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी” बसवण्याचे आदेश एका प्रकरणात दिले होते. एक प्रकारे वाहनांचे हे “आधार कार्ड” आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात सुरू झाली असून सर्व प्रकारच्या कोट्यावधी वाहनांना ते सक्तीचे करण्यात आले आहे. अत्यंत “अव्यवहार्य”, वाहन मालक व चालकांना ‘जाचक’ ठरणारा हा अगम्य ‘तुघलकी’ निर्णय असून त्यामुळे केवळ भ्रष्टाचाराचे…
रविवारी मध्य रेल्वेवर १८ तासांचा मेघा ब्लॉक
मुंबई/ मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम हाती घेण्यात आलेले असल्याने रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे २वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर मेेेेेेगाा ब्लॉक घेण्यात आला असून या कालावधीत लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत .तसेच लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत तसेच धीम्या मार्गावरील वाहतूक बंद राहील सर्व गाड्या जलद मार्गावरून जातील…
श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेत स्वप्नाक्षय मित्र मंडळ प्रथम- पंचगंगा मंडळ द्वितीय, तर युवक उत्कर्ष मंडळ तृतीय
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२४’ या स्पर्धेत सातबंगला, अंधेरी (पश्चिम) येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळाने प्रथम पुरस्कार (रुपये ७५,००० आणि सन्मानचिन्ह) पटकावला असून; करीरोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने द्वितीय पुरस्कार (रुपये ५०,००० आणि सन्मानचिन्ह) आणि मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळाने तृतीय पुरस्कारावर (रुपये ३५,००० आणि सन्मानचिन्ह) आपली मोहोर उमटवली आहे. यंदा शाडू मातीच्या…
मोदींच्या नव्या जम्बो मंत्री मंडळाचा शपथविधी – महाराष्ट्रातील सहा मंत्री
नवी दिल्ली/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मला आजपासून सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल 72 मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये 31 कॅबिनेट तर 37 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे महाराष्ट्राला पाच मंत्रिपद मिळालेली आहेत मात्र एनडीए आघाडीमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाला एकही मंत्री पद मिळालेले नाही त्यामुळे अजित पवार नाराज असल्याचे समजतेआज सायंकाळी सव्वा सात वाजता…
पत्रकारांनाचा लसिकरण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…-नाबाद १०५….
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित कोविड प्रतिबंधक लसिकरण शिबीराला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल १०५ जणांनी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन शिबीराचा लाभ घेतला. या शिबीराचे उद्घाटन सर जे.जे. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिझवी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अख्तर रिझवी , संचालक रुबीना रिझवी आणि कामा व आल्बेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ….
