मुंबई – महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेना भलेही आक्रमक झालेली असेल आणि त्यातूनच त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व 403 जागा लढवण्याचा निर्णय जारी घेतला असला तरी त्यांचा हा निर्णय हास्यास्पद असून तिथे योगीराज असल्याने उत्तर परदेशात शिवसेनेची डाळशिजणार नाही असे मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवंlNजी यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की सध्या दांभिकतेणे भरलेल्या शिवसेनेला त्यांच्या ग्राऊंड लेव्हलच्या स्थितीचा विसर पडलेला दिस्तोय त्यांना आजवर कळलं हवे होते की दुसर्या राज्यात निवडणुका लढवणारे त्यांच्या पक्षाचे लोक आपली अनामत वाचवू शकलेले नाहीत कारण महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेची स्थिति फारशी चांगली नाही . मागील बिहार विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने 23 उमेदवार उभे केले होते त्यांना 22 ठिकाणी नोटा पेक्षाही कमी मते मिळाली त्या निवडणुकीत शिवसेना त्यांच्या निवणूक चिन्हामुलेही चर्चेत आली होती कारण शिवसेनेचे जे निवडणूक चिन्ह धनुष्यबन आहे बिहार मधील सत्ताधारी जे डी यू पक्षाचेही निवडणूक चिन्ह बाण आहे तसेच मुक्ति मोर्चाचे चिन्ह ही धनुष्यबान आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह बदलून सेनेला बिस्किट चिन्ह दिले होते .पण त्याला शिवसेनेने आक्षेप घेतल्याने त्यांना तुतारी वाजवणार मावळा हे चिन्ह देण्यात आले . बाबूभाई पुढे म्हणाले की मागील वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्टवादीही उमेदवार उभे केले होते पण दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली . शिवसेनेच्या 5 उमेदवारणा मिळून 19 हजार 15 मते मिळाली त्याती चौघांना मिळून फक्त 971 मते मिळाली होती शिवसेनेचे जे धर्मवीर सिंह बुरडि मतदार उभे होते त्यांनाच केवळ 18 हजार 44 मारे मिळाली मात्र त्यांचीहि अनामत जप्त झाली . करोळ बाग मतदार संघातील सेनेच्या गौरवला 192 तर तर चाँदनी चौक मधील अनिल सिंहला 242 मते मिळाली मालविय नगर मधून मोबिन आलीला 115 मते मिळाली आणि सर्वांची अनामत जप्त झाली . सेनेच्या केवळ 8 उमेदवारअसे असताना शि .वसेना काय समजून महाराष्ट्र बाहेर निवडणूक लढवते तेच काळात नाही असे बाबभाई म्हटले आहे
Similar Posts
वस्रहरण नव्या संचात रंगभूमीवर – लेखक गवाणकर सरपंचाच्या भूमिकेत
प्रतिनिधी /मुंबई – नाटक संगीत वस्त्रहरणसातासमुद्रापार नावलौकिक झालेले, विश्वविक्रमी, तसेच अस्सल मालवणी भाषेतून साकारलेले एकमेव धमाल विनोदी नाटक संगीत वस्त्रहरण ज्यांच्या लेखणीतून आजरामर झालेले असे आदरणीय माडबनगावचे सुपुत्र * गंगाराम गवाणकर (नाना)* यांनी स्थानिक माडबन गावचे युवा कलाकार घेऊन नव्या उमेदीने पुन्हा रंगभूमीवर स्वतः तात्या सरपंच यांची भूमिका वयाच्या पंच्याअंशीव्या वर्षी सुध्दा तारुण्याला लाजवेल अशी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंभाजी राजेंची तलवार म्यान ?
सध्याचं राजकारण हे बेरजेचे आणि विश्वास घाताचे राजकारण आहे. त्यामुळे सतेत आणि सतेच्या अवतीभवती वावरणाऱ्या राजकीय पक्षांवर कुणीही विश्वास ठेऊ नये.संभाजी राजे हे जरी राजघराण्यातील असले तरी त्यांच्याविषयी इथल्या राजकारण्यांना तितकासा आदर नाही.छत्रपतींचे वंशज म्हणून शिवसेनेला संभाजी राजेंच्या विषयी आदर असता तर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या बदल्यात राजेंनी शिवबंधन बांधण्याची अट घातली नसती.शिवाजी महाराजांचे नाव घेऊन…
टॅक्सी चालकाच्या सतर्कतेमुळे मोठ्या कटाचा पर्दाफाश अंबाणीचे अटनिया पुन्हा टार्गेटवर!
मुंबई/ भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अटनिया या आलिशान बंगल्यास पुन्हा एकदा टारगेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता . मात्र एका टॅक्सी ड्रायव्हर मुले त्या दोन अज्ञात इस्मांची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुंबईत नाकाबंदी केली तसेच अंटालीया परिसरात कडेकोट बंदोबस्त लावल्याने पुढील अनर्थ टळला आहे .काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या अन्टालिया बंगल्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमनसे भाजपची युती होणार पाण्यासाठी दोन्ही पक्षांचा एकत्र मोर्चा
मुंबई/ मनसे आणि भाजपा यांच्यातील संबंध आता किती घट्ट झाले आहेत.याची प्रचिती अखेर काल आली. पाण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन कल्याण डोंबिवली महापालिकेवर मोर्चा काढला आणि आमचे आता जुळले आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहेसध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसे यांच्यात खूपच जवळीक निर्माण झाली आहे .मात्र या दोन्ही पक्षांच्या युतीबाबत स्पष्टपणे बोलायला दोन्हीकडचे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयहिजाब चां धार्मिक स्फोट
या देशाची धर्माच्या आधारे फाळणी झालेली आहे .आणि फाळणीच्या वेळेस हिंदू मुस्लिम दंगलीत किती लोक मेले याचा हिशोब नाही.कारण धर्म ही तेंव्हाही अफूची गोळी होती आणि आताही आहे धर्माचं वेड डोक्यात शिरल की मग माणसाचा फालतू धार्मिक अभिमान जागा होतो आणि त्याला व्होट बँकेचं राजकारण बनवून पुढारी लोक आपली पोळी भाजून घेतात लोकांना हे सगळ…
माहीम गडावर अतिक्रमण करणार्यांना मोफत घरांचे बक्षीस
मुंबई -कोण्याही जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून ती बळकावणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार अतिक्रमण करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी अतिक्रमण हटवल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना मोफत घरांचे बक्षिस दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागांवर अतिक्रमणे होण्याची शक्यता आहे.माहीम गडावर अशाच प्रकारचे अतिक्रमण करून काही झोपड्या बांधण्यात आल्या होत्या मात्र दुर्ग प्रेमींच्या…
