मुंबई – महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेना भलेही आक्रमक झालेली असेल आणि त्यातूनच त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व 403 जागा लढवण्याचा निर्णय जारी घेतला असला तरी त्यांचा हा निर्णय हास्यास्पद असून तिथे योगीराज असल्याने उत्तर परदेशात शिवसेनेची डाळशिजणार नाही असे मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवंlNजी यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की सध्या दांभिकतेणे भरलेल्या शिवसेनेला त्यांच्या ग्राऊंड लेव्हलच्या स्थितीचा विसर पडलेला दिस्तोय त्यांना आजवर कळलं हवे होते की दुसर्या राज्यात निवडणुका लढवणारे त्यांच्या पक्षाचे लोक आपली अनामत वाचवू शकलेले नाहीत कारण महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेची स्थिति फारशी चांगली नाही . मागील बिहार विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने 23 उमेदवार उभे केले होते त्यांना 22 ठिकाणी नोटा पेक्षाही कमी मते मिळाली त्या निवडणुकीत शिवसेना त्यांच्या निवणूक चिन्हामुलेही चर्चेत आली होती कारण शिवसेनेचे जे निवडणूक चिन्ह धनुष्यबन आहे बिहार मधील सत्ताधारी जे डी यू पक्षाचेही निवडणूक चिन्ह बाण आहे तसेच मुक्ति मोर्चाचे चिन्ह ही धनुष्यबान आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह बदलून सेनेला बिस्किट चिन्ह दिले होते .पण त्याला शिवसेनेने आक्षेप घेतल्याने त्यांना तुतारी वाजवणार मावळा हे चिन्ह देण्यात आले . बाबूभाई पुढे म्हणाले की मागील वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्टवादीही उमेदवार उभे केले होते पण दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली . शिवसेनेच्या 5 उमेदवारणा मिळून 19 हजार 15 मते मिळाली त्याती चौघांना मिळून फक्त 971 मते मिळाली होती शिवसेनेचे जे धर्मवीर सिंह बुरडि मतदार उभे होते त्यांनाच केवळ 18 हजार 44 मारे मिळाली मात्र त्यांचीहि अनामत जप्त झाली . करोळ बाग मतदार संघातील सेनेच्या गौरवला 192 तर तर चाँदनी चौक मधील अनिल सिंहला 242 मते मिळाली मालविय नगर मधून मोबिन आलीला 115 मते मिळाली आणि सर्वांची अनामत जप्त झाली . सेनेच्या केवळ 8 उमेदवारअसे असताना शि .वसेना काय समजून महाराष्ट्र बाहेर निवडणूक लढवते तेच काळात नाही असे बाबभाई म्हटले आहे
Similar Posts
५ वर्षात बारा हजार कोटींची रस्त्याची कामे- पालिका प्रशासनाची चौकशी करा- मिलिंद देवरा यांची मागणी
मुंबई/ घर फिरले की घराचे वासे सुधा फिरतात अशीच काहीशी अवस्था झाली आहे शिवसेनेची! कारण एकीकडे सरकार कोसळले आहे आणि उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद गेले तर दुसरीकडे आघाडीतील काँग्रेस पक्षानेच पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे .काँग्रेसचे माजी खासदार मिळून देवरा यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर रस्ते घोटाळ्याचा आरोप केला आहे गेल्या 5 वर्षात रस्त्यांच्या…
अमित घावटे एन सी बी चे नवे झोनल डायरेक्टर
मुंबई बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन तपासामुळे चर्चेत आलेले आणि वादग्रस्त ठरलेले एसीबीचे समीर वानखेडे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी अमित घावटे यांची एनसीबी मुंबई विभागाचे नवे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. ते २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो २०२० पासून चर्चेत आला. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड आणि ड्रग्ज…
पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार
पुणे – मनसे चे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिवले यांच्यावर गोळीबार करण्यात आला सुदैवाने ते बचावले आहेत मात्र या घटनेने संपूर्ण पुणे शहरात मोठी खळबळ माजलेली आहे या प्रकरणी . राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरूनगर पोलीस…
सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुंबई – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्र सराकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठक मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रुपयात पीक विमा योजना या अर्थसंकल्पातील घोषणेला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात…
मुंबई तीन हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट टँकर माफिया कडून- आशिष शेलार
: मुंबई तीन हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट केल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. एसआयटी मार्फत बेकायदेशीर पाणी उपसाची चौकशी करण्यात आली आहे.: मुंबईत तीन हजार कोटींच्या पाण्याची लूट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईतील या बेकायदा पाणी उपशाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी…
किशोरी पेडणेकर यांच्यावर – एस आर ए घोटाळ्याचा आरोप
मुंबई/ संजय राऊत यांच्या नंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पेडणेकर यांनी वरळीतील गोमाता एस आर ए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे . या प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी केल्याचे समजते तर स्वतः पेडणेकर यांनी काही पत्रकारांना घेऊन गोमाता प्रकल्पातील इमारतीला भेट दिली जर या…
