मुंबई – महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेना भलेही आक्रमक झालेली असेल आणि त्यातूनच त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व 403 जागा लढवण्याचा निर्णय जारी घेतला असला तरी त्यांचा हा निर्णय हास्यास्पद असून तिथे योगीराज असल्याने उत्तर परदेशात शिवसेनेची डाळशिजणार नाही असे मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवंlNजी यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की सध्या दांभिकतेणे भरलेल्या शिवसेनेला त्यांच्या ग्राऊंड लेव्हलच्या स्थितीचा विसर पडलेला दिस्तोय त्यांना आजवर कळलं हवे होते की दुसर्या राज्यात निवडणुका लढवणारे त्यांच्या पक्षाचे लोक आपली अनामत वाचवू शकलेले नाहीत कारण महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेची स्थिति फारशी चांगली नाही . मागील बिहार विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने 23 उमेदवार उभे केले होते त्यांना 22 ठिकाणी नोटा पेक्षाही कमी मते मिळाली त्या निवडणुकीत शिवसेना त्यांच्या निवणूक चिन्हामुलेही चर्चेत आली होती कारण शिवसेनेचे जे निवडणूक चिन्ह धनुष्यबन आहे बिहार मधील सत्ताधारी जे डी यू पक्षाचेही निवडणूक चिन्ह बाण आहे तसेच मुक्ति मोर्चाचे चिन्ह ही धनुष्यबान आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह बदलून सेनेला बिस्किट चिन्ह दिले होते .पण त्याला शिवसेनेने आक्षेप घेतल्याने त्यांना तुतारी वाजवणार मावळा हे चिन्ह देण्यात आले . बाबूभाई पुढे म्हणाले की मागील वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्टवादीही उमेदवार उभे केले होते पण दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली . शिवसेनेच्या 5 उमेदवारणा मिळून 19 हजार 15 मते मिळाली त्याती चौघांना मिळून फक्त 971 मते मिळाली होती शिवसेनेचे जे धर्मवीर सिंह बुरडि मतदार उभे होते त्यांनाच केवळ 18 हजार 44 मारे मिळाली मात्र त्यांचीहि अनामत जप्त झाली . करोळ बाग मतदार संघातील सेनेच्या गौरवला 192 तर तर चाँदनी चौक मधील अनिल सिंहला 242 मते मिळाली मालविय नगर मधून मोबिन आलीला 115 मते मिळाली आणि सर्वांची अनामत जप्त झाली . सेनेच्या केवळ 8 उमेदवारअसे असताना शि .वसेना काय समजून महाराष्ट्र बाहेर निवडणूक लढवते तेच काळात नाही असे बाबभाई म्हटले आहे
Similar Posts
नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत आहे, त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा- भाजप आमदार मंगलप्रभात लोंढा
मुंबई-मंत्री नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असून ही महाराष्ट्रातील राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. राज्यसरकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही यावर कारवाई झालीच पाहिजे. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई अध्यक्ष व भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली., जात, धर्म आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे…
शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते जोगेश्वरीतील आकर्षक ‘वाहतूक बेट’ व ‘आय लव जोगेश्वरी’ सेल्फी पाॅईंटचे लोकार्पण
शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते जोगेश्वरीतील आकर्षक ‘वाहतूक बेट’ व ‘आय लव जोगेश्वरी’ सेल्फी पाॅईंटचे पार पडले लोकार्पण विविध नाविन्यपुर्ण संकल्पना राबवून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्या सौंदर्यात अधिकाधिक भर घालून जोगेश्वरीचे सौंदर्य खुलवून विभागातील विविध पर्यटन क्षेत्रात वाढ करणाऱ्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून तसेच माजी मंत्री व शिवसेना नेते आदित्य…
अजूनही निष्ठा
शिवसेनेत भलेही बंडखोरी झालेली असली तरी काही बंडखोरामध्ये आजही ठाकरे कुटुंबाच्या विषयी आदर आणि थोडीफार निष्ठा आहे.त्यामुळे ठाकरे घरण्या विषयी कोण काही बोलले तर ते त्यांना सहन होत नाही पण त्याची किंमतही त्यांना मोजावी लागणार आहे.कारण शिवसेना ज्या उद्देशाने फोडण्यात आली त्यांना शिवसेना नामशेष करायची आहे त्यामुळे शिवसेनेतून फुटलेल्या माणसाने ठाकरे परिवाराचे गुणगान गायले की…
ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे – भाजप गटाची सरशी
मुंबई -नुकत्याच पारपडलेल्या ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकीत ३१५३ ग्रामपंचायतींवर सत्ताधारी शिंदे – भाजप गटाची सरशी झाली तर महाविकास आगाडीने ३२३५ जागी विजय मिळवला भाजपला सर्वाधिक २३५२,शिंदे गटाला ८०१ ठाकरे गटाला ७०५ राष्ट्रवादीला १५५० काँग्रेसला ९८० तर अपक्षांनी १२८१ जागा जिंकल्या नरखेड मतदारसंघात आणि कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघात भाजपच ()…
गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जारी विसर्जन मिरवणुकीला बंदी; विसर्जनाला फक्त१० जनाणाच परवानगी
मुंबई करोनाचा संकटाचे निमित करून सणांवर निर्बंध घातले जात असून काल गणेशोत्सव बाबत पालिकेने नियमावली जारी केली आहेगणेशोत्सवात घरगुती मूर्ती फक्त २ फुटांची तर सार्वजनिक उत्सव मंडळाची गणेशमूर्ती फक्त ४ फुटांची असावी.सार्वजनिक गणेश मंडपात गर्दी करू नये.विसर्जनासाठी फक्त १० लोकांनाच परवानगी असेल . ध्वनीक्षेपकांचा आवाजवरही निर्बंध लावण्यात आलेत .मोठ्या गणेशोत्सवातील बाप्पांचे दर्शन ऑनलाइन असेल अशा…
बेहराम पाड्याचा जहांगीर पूरी कधी करणार चार माळ्याच्या झोपड्या कधी तुटणार- मुंबईत योगी पॅटण वापरा .
मुंबई/ बांद्रा रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बेहरम पाड्यात अनेक चार माळ्यांच्या झोपड्या उभ्या आहेत.पालिकेत 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे तरीही या चार माळ्याच्या झोपड्या उभ्या राहिल्या आणि वाढत चालल्या आहेत पालिका अधिकाऱ्यांना ही अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का ? सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि पालिका अधिकारी यांचे डोळे फुटले आहेत का ? काही वर्षांपूर्वी इथल्या झोपड्यांना…
