मुंबई – महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेना भलेही आक्रमक झालेली असेल आणि त्यातूनच त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व 403 जागा लढवण्याचा निर्णय जारी घेतला असला तरी त्यांचा हा निर्णय हास्यास्पद असून तिथे योगीराज असल्याने उत्तर परदेशात शिवसेनेची डाळशिजणार नाही असे मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवंlNजी यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की सध्या दांभिकतेणे भरलेल्या शिवसेनेला त्यांच्या ग्राऊंड लेव्हलच्या स्थितीचा विसर पडलेला दिस्तोय त्यांना आजवर कळलं हवे होते की दुसर्या राज्यात निवडणुका लढवणारे त्यांच्या पक्षाचे लोक आपली अनामत वाचवू शकलेले नाहीत कारण महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेची स्थिति फारशी चांगली नाही . मागील बिहार विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने 23 उमेदवार उभे केले होते त्यांना 22 ठिकाणी नोटा पेक्षाही कमी मते मिळाली त्या निवडणुकीत शिवसेना त्यांच्या निवणूक चिन्हामुलेही चर्चेत आली होती कारण शिवसेनेचे जे निवडणूक चिन्ह धनुष्यबन आहे बिहार मधील सत्ताधारी जे डी यू पक्षाचेही निवडणूक चिन्ह बाण आहे तसेच मुक्ति मोर्चाचे चिन्ह ही धनुष्यबान आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह बदलून सेनेला बिस्किट चिन्ह दिले होते .पण त्याला शिवसेनेने आक्षेप घेतल्याने त्यांना तुतारी वाजवणार मावळा हे चिन्ह देण्यात आले . बाबूभाई पुढे म्हणाले की मागील वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्टवादीही उमेदवार उभे केले होते पण दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली . शिवसेनेच्या 5 उमेदवारणा मिळून 19 हजार 15 मते मिळाली त्याती चौघांना मिळून फक्त 971 मते मिळाली होती शिवसेनेचे जे धर्मवीर सिंह बुरडि मतदार उभे होते त्यांनाच केवळ 18 हजार 44 मारे मिळाली मात्र त्यांचीहि अनामत जप्त झाली . करोळ बाग मतदार संघातील सेनेच्या गौरवला 192 तर तर चाँदनी चौक मधील अनिल सिंहला 242 मते मिळाली मालविय नगर मधून मोबिन आलीला 115 मते मिळाली आणि सर्वांची अनामत जप्त झाली . सेनेच्या केवळ 8 उमेदवारअसे असताना शि .वसेना काय समजून महाराष्ट्र बाहेर निवडणूक लढवते तेच काळात नाही असे बाबभाई म्हटले आहे
Similar Posts
पुणे येथील हौसिंग प्रश्नासंदर्भात अधिवेशनात सरकार सोबत बैठक घेणार-
*आ. प्रविण दरेकरांचे संयुक्त मेळाव्यात आश्वासन पुणे- पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने वकील, सोसायटी/अपार्टमेंटचे चेअरमन, सेक्रेटरी, पदाधिकारी आणि सभासदांचा संयुक्त मेळावा नुकताच केसरीवाडा येथील लोकमान्य सभागृह येथे पार पडला. या मेळाव्यात संबोधित करताना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी पुण्यातील हौसिंग प्रश्नासंदर्भात येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारसोबत बैठक…
नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत आहे, त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा- भाजप आमदार मंगलप्रभात लोंढा
मुंबई-मंत्री नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असून ही महाराष्ट्रातील राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. राज्यसरकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही यावर कारवाई झालीच पाहिजे. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई अध्यक्ष व भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली., जात, धर्म आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे…
प्रियकरासाठी रक्ताच्या नात्याचा बळी दिला – पोटच्या पोरीने जन्मदात्या आईचाच खून केला
ठाणे – प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते पण आता आंधळे प्रेम करणारी तरुण मुले किती कृतगन असतात हेच बघायला मिळत आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रेमाला तिच्या आईचा विरोध होता. त्यामुळे चिडलेल्या मुलीने रक्ताच्या नात्याचा जराही विचार न करता सरळ प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईचाच खून केला या प्रकरणी पोलीस फरारी तरुणी आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत…
शिवसेनेला आणखी एक धक्का माजी नगरसेवक मंगेश सातामकर शिंदे गटात
मुंबई/ठाकरे यांच्या किल्ल्याचे एक एक बुजून बुरुज ढासळत चालले आहेत तृष्णा विश्वासराव यांच्या पाठोपाठ मंगेश सातामकर हे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहेत .मंगेश सातामकर यांनी शुक्रवारी शिंदेंच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला मंगेश सातमकर आणि कृष्णा विश्वासराव यांच्यासारखे मुंबईतले माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची ताकद वाढलेली आहे .मंगेश…
गुन्हे | महाराष्ट्र | मुंबईमुंबई पोलिसांच्या निर्भया पथकात -184 टू व्हीलर आणि 40 फोर व्हीलर
मुंबई/ महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली होती आता या पथकाला अधिकाधिक कार्यक्षम बनवण्यासाठी या पथकामध्ये 184 टू व्हीलर आणि 40 फोर व्हीलर गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे . गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नरिमन पॉईंट येथे या गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच गृह सचिव आणि पोलीस…
सरकारचे वरातीमागून घोडे गणेशोत्सवाच्या एक महिन्यानंतर कोकणातला विमानतळ सुरू करणार
मुंबई/ कोकणातील बहुचर्चित चीपी विमानतळ ७ऑक्टोबरला म्हणेहाच गणेशोत्सवाच्या १महिन्याने सुरू केला जाणार आहे जर हा विमानतळ गणेशोत्सवाच्या अगोदर सुरू झाला असता तर लोकांना खास करून मुंबईतील गणेशभक्तांना दोन तासात कोकणात पोचता आले असते मात्र त्या दृष्टीने प्रयत्नच केले गेले नाहीत त्यामुळे हा विमानतळ सुरू करण्यास उशीर झालाय दरम्यान अजून काही परवानग्या मिळायच्या बाकी असल्याने ऑक्टोबर…
