पुणे/ सातारा मुंबई हायवे मार्गावरील नवले पुलावरील अपघाताला ड्रायव्हर जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे . ड्रायव्हरने उतारावर गाडीचे इंजिन बंद केले आणि न्युटल मध्ये गडी ठेवलित्यामुळे ती घसरली आणि पुढे थांबलेल्या वाहनांवर आदळली यात48 वाहनांचे कमी अधिक नुकसान झाले असून 50 जन जखमी झालेत . खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि भविष्यात असे अपघात घडणार नहीत् यासाठी काळजी घेण्याचे आव्हान केले . मागील आठ वर्षात अनेक अपघात होऊन 180 जणाचा बळी यांच ठिकाणी गेल्याचे सांगितले जाते .
Similar Posts
डिसेंबर अखेर राज्यात दीड लाख नोकऱ्या- मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई/ आश्वासने द्यायला पैसे लागत नाहीत आणि दिलेली आश्वासने पूर्ण करायला हवीत असाही काही नियम नाही.त्यामुळे राज्यकर्ते आश्वासनांची खैरात करीत आहेत .महाराष्ट्राच्या तिजोरीत भलेही छादम नसला तरी सरकारकडून आश्वासने देण्याचा सिलसिला काही थांबायला तयार नाही .शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून आश्र्वनांचा पावूस पडतो आहे.मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा केली जातेय आताही मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर पर्यंत दीड…
अवमान याचिकेवरील सुनावणी सोमवारी एस टी कामगारांचा संप सुरूच राहणार
मुंबई/ न्यायालयाच्या आदेशानंतरही एस टी कामगारांनी संप सुरूच ठेवल्याने राज्य परिवहन महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे . मात्र त्यावरील सूनवणींबई उच्च न्यायालयाने सोमवार पर्यंत पुढे ढकलली आहे .दरम्यान काल राज्याच्या वेग वेगळ्या भागातून असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले .त्यांना मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता पण पोलिसांनी परवानगी नाकारली ….
महात्मा गांधींच्या विचाराने देशालाच नाहीतर जगाला दिशा दिली: नाना पटोले- टिळक भवन येथे जयंतीनिमित्त महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन
मुंबई, दि. २ ऑक्टोबर २०२१:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यचळवळीत देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकजूट केले. सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधींनी सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यात एका छताखाली आणले. बापूच्या एका हाकेवर देश एकत्र होत असे. त्यांनी बलाढ्य अशा ब्रिटिश सत्तेला अहिंसेच्या मार्गाने देश सोडायला लावला. गांधी विचाराने देशाला नाहीतर जगाला दिशा दिली. पण ज्या विचाराने…
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मुंबई महानगरपालिकेचे ९६ अधिकारी पुन्हा पालिकेच्या सेवेत
माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती उघडकीसमुंबई/भ्रष्टाचाराचे हिरवेगार कुरण अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेत, काहीही घडू शकते. कधीही कामावर न जाणारे पालिका अधिकारी किंवा कर्मचारी यांची आपोआप पालिकेत हजेरी लागते. आणि त्यांना पगारही मिळतो. अशा घटनाही यापूर्वी उघडकीस आलेल्या आहेत. आणि आता तर ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असे ९६ अधिकारी कर्मचारी पुन्हा पालिकेच्या सेवेत घेण्यात आले अशी…
उल्हासनगरातील गोरगरीब नागरिक कोविड लसी पासुन वंचित . मनसेचा आरोप
. उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात गेल्या दिड वर्षा पासून कोविड-१९ प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या सततच्या बंद मुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पुर्णपणे कोलमडल आहे. या नागरिकांना स्वतःचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. दरम्यान कोविड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मोफत लसीकरण सुरु केले आहे . परंतु या लसीचा साठा उल्हासनगर शहरात दिवसे दिवस कमी होत…
केदारनाथ यात्रेच्या मार्गावर भूस्खलन अनेक यात्रेकरू अडकले
रुद्रप्रयाग/उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेवर नैसर्गिक संकटामुळे हजारो भाविक अडकले आहेत. पवित्र यात्रामार्गावरच भूस्खलन होऊन दरड कोसळल्याने गौरीकुंड ते केदारनाथ हा पायीमार्ग आता अस्थायी रुपाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो भाविक अडकून पडले आहेत. पाऊस आणि ढगफुटीने हा परिसर संवेदनशील बनला आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार येथे भूस्खलनाने रामबाडा आणि जंगलचट्टी दरम्यानची पायवाट नष्ट झाली…
