पुणे/ सातारा मुंबई हायवे मार्गावरील नवले पुलावरील अपघाताला ड्रायव्हर जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे . ड्रायव्हरने उतारावर गाडीचे इंजिन बंद केले आणि न्युटल मध्ये गडी ठेवलित्यामुळे ती घसरली आणि पुढे थांबलेल्या वाहनांवर आदळली यात48 वाहनांचे कमी अधिक नुकसान झाले असून 50 जन जखमी झालेत . खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि भविष्यात असे अपघात घडणार नहीत् यासाठी काळजी घेण्याचे आव्हान केले . मागील आठ वर्षात अनेक अपघात होऊन 180 जणाचा बळी यांच ठिकाणी गेल्याचे सांगितले जाते .
Similar Posts
दिवाळीत घातपाताचा कट फसला!पंजाबमधून आयएसआयचे दोन दहशतवादी पकडले
अमृतसर/पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक अँटी-टँक रॉकेट लाँचर जप्त केले आहे, ज्याचा वापर ते दिवाळीला मोठा हल्ला करण्यासाठी करणार होते. तथापि, हल्ला होण्यापूर्वीच पोलिस पथकांनी त्यांना अटक केली.डीजीपी गौरव यादव म्हणाले की, हे दोन्ही आरोपी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या, आयएसआयच्या एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होते, ज्याने त्यांना ही…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयप्रकल्पांची पळवा पळवी
महाराष्ट्र हे भारतातील क्रमांक 1 चे औद्योगिक राज्य आहे पण महाराष्ट्राचे हेच वर्चस्व आणि वैभव काहींच्या डोळ्यात खुपते आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळविणाऱ्या लोकांचे दलाल महाराष्ट्राच्या सतेमधे बसलेले आहेत आणि तेच झरितले शुक्राचार्य बनून महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटा अडवित आहेत . त्यामुळे अशा लोकांचे सतेचे मार्ग रोखणे हे महाराष्ट्रातील प्रत्येकाचे काम आहे जबाबदारी आहे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना भाजपामध्ये राडेबाजीला सुरूवात
मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा भोवली नारायण राणे यांना अटक मुंबई/ जन आशीर्वाद यात्रेसाठी महाराष्ट्राच्या दोन्यावर आलेले केंद्रीय सुष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करताच संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना पेटून उठली . त्यानंतर राणेंच्या प्रापटीवर हल्ले सुरू झाले .बंगला, मॉल,पेट्रोल पंप यांना शिवसैनिकांनी टार्गेट केले दरम्यान राणेंवर गुन्हा…
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
मुंबई- जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी सध्या राज्यातील शासकीय, निम-शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये शालेय शिक्षकांचाही समावेश आहे. शाळेतील शिक्षक संपावर गेल्याने शाळांमध्ये शुकशुकाट असून काही ठिकाणी शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. शिक्षकांकडून दहावी आणि बारावी परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र, इतर वर्ग संपामुळे बंद आहेत. दोन वर्ष शाळा – महाविद्यालय बंद राहिल्याने…
पालिकेतील १३२अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती वरून भाजपचा सेनेवर हल्ला
मुंबई/ शासकीय सेवेतील बदल्या आणि बडत्या हा सत्ताधाऱ्यांच्या कमाईचा विषय असतो.आणि राज्य सरकार मधील अधिकाऱ्यांची बदल्यांची प्रकरणे आजवर बरीच गाजली.सध्या पालिकेत सुधा अशाच एका प्रकरणावरून भाजप आक्रमक झाली असून या प्रकरणावरून भाजप नेते आशीष शेलार यांनी सेनेवर जोरदार हल्ला चडवला आहे.मुंबई महापालिकेतील एस सी,एस टी च्या १३२अधिकाऱ्यांच्या बदल्या का रखडवल्या जात आहेत मंत्रालय प्रमाणे इथेही…
माहीम गडावर अतिक्रमण करणार्यांना मोफत घरांचे बक्षीस
मुंबई -कोण्याही जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून ती बळकावणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार अतिक्रमण करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी अतिक्रमण हटवल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना मोफत घरांचे बक्षिस दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागांवर अतिक्रमणे होण्याची शक्यता आहे.माहीम गडावर अशाच प्रकारचे अतिक्रमण करून काही झोपड्या बांधण्यात आल्या होत्या मात्र दुर्ग प्रेमींच्या…
