औरंगाबाद/ हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे शोषण केले जाते त्यातूनच श्रद्धा हत्याकांड घडले पण औरंगाबाद मध्ये लव्ह जिहादच्या एका वेगळ्याच प्रकरणाचा पर्दाफाश झालाय .या ठिकाणी राहणाऱ्या दीपक सोनवणे या उच्च शिक्षित मुलाचे एका मुस्लिम तरुणीसह प्रेम होते त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . पण मुलीच्या घरच्यांनी मुलाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा छळ केल्याचे समोर आले आहे . याप्रकरणी मुलांच्या तक्रारीवरून मुलीच्या पालकांना आणि नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे .
Similar Posts
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीर मध्ये जे ई आय च्या ३०० ठिकाणांवर छापे
श्रीनगर: राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी जम्मू आणि काश्मिरातील दहशतवादी गटांवर कारवाई तीव्र केली असून काश्मीर खोऱ्यातील बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीशी (जेईआय) संबंधित ३०० हून अधिक ठिकाणी छापेमारी केली.जेईआयशी संबंधित घटक वेगवेगळ्या आघाड्यांवर पुन्हा कारवाया सुरू करण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय गुप्तवार्ता पोलिसांना मिळाली होती. याआधारे हे छापे घालण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले….
भारताच्या महिला संघानेही पाकिस्तानला लोळविले – वर्ल्डकप मध्ये पाकवर ८८ धावांनी विजय
कोलंबो/भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला १५९ धावांवर बाद करत मोठा विजय मिळवला आहे. भारतानं हा सामना ८८ धावांनी जिंकला आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करताना २४७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी २४८ धावा करायच्या होत्या. मात्र, भारताच्या गोलंदाजांपुढं पाकिस्तानचा संघ १५९ धावांवर बाद झाला. भारतानं पाकिस्तान विरुद्ध सलग १२ वेळा विजय मिळवला आहे….
बंगलादेशाच्या दुर्गापूजा मंडपांच्या तोडफोडीच्या अलीकडच्या घटनांनंतर त्रिपुरामध्ये दंगल सुरू
हिंदू संघटनांकडून हल्ल्यांची सुरूवातबांगलादेशातील दुर्गापूजा मंडपांच्या तोडफोडीच्या अलीकडच्या घटनांनंतर त्रिपुरामध्ये दंगल सुरू झाली.अगरतळा -बांगलादेशमध्ये जवळपास 70 अल्पसंख्यांक हिंदूंच्या घरांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतुर त्रिपुरामधल्या हिंदू संघटनांनी मशिदी, मुस्लिम लोकांचा घरे आणि दुकानांवर हल्ल्यांना सुरूवात केली. 21 ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील घटनांच्या विरोधात गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांची रॅली झाली होती….
राज्यसभा निवडणुकीत शिवसेना -राष्ट्रवादी भाई भाई
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीची लगीनघाई सुरु असतानाच, सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंनी उमेदवारी जाहीर केल्याने, निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलू लागलीत. याच दरम्यान शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे.दोन वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेकडून दुसरी जागा मागितली होती. त्यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. तसेच पुढच्या वेळेला राष्ट्रवादीने आपल्याला सहकार्य करावे अशी…
कुणाचा बाप काढू नका फडणवीस यांनी नितेश राणेला झापले
मुंबई : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत असल्याचं वारंवार दिसून येतं. यापूर्वी, सातत्याने धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य केल्यामुळे, तसेच नागपूर येथील हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना समज दिली होती. त्यानंतर, आता महायुतीत तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य नितेश राणेंनी केल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपवारांच्या बंगल्यावर हल्ला करणाऱ्यांची आता खैर नाही – सदावर्तेचा माने भोवतीचा फास आवळला
मुंबई/शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करणे एस टी कामगारांना आता चांगलेच भारी पडले आहे कारण सरकारने एकीकडे त्या 109 जणांवर कायदेशीर कारवाई केली आहे तर दुसरीकडे त्यांना एस टी च्य सेवेतून कायमचे बडतर्फ केले आहे पण त्यांच्या पेक्षा वाईट अवस्था झाली आहे त्यांना भडकावणारा सदावर्ते याची त्याच्यावर आता महाराष्ट्राच्या इतर पोलीस ठाण्यांमध्ये सुधा गुन्हे दाखल…
