औरंगाबाद/ हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे शोषण केले जाते त्यातूनच श्रद्धा हत्याकांड घडले पण औरंगाबाद मध्ये लव्ह जिहादच्या एका वेगळ्याच प्रकरणाचा पर्दाफाश झालाय .या ठिकाणी राहणाऱ्या दीपक सोनवणे या उच्च शिक्षित मुलाचे एका मुस्लिम तरुणीसह प्रेम होते त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . पण मुलीच्या घरच्यांनी मुलाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा छळ केल्याचे समोर आले आहे . याप्रकरणी मुलांच्या तक्रारीवरून मुलीच्या पालकांना आणि नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे .
Similar Posts
सैराट’सारखी वेगळी कथा असल्यास मराठी सिनेमात काम करायला आवडेल : आयुष्मान खुराना
मुंबई : हिंदी सिनेमा नव्हे तर प्रत्येक प्रादेशिक भाषेतील चित्रपट हे यशस्वी होत आहेत. अनेक प्रादेशिक चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धमाल उडवली आहे. तेव्हा ‘सैराट’सारखी वेगळी कथा असल्यास मला मराठी सिनेमात काम करायला नक्कीच आवडेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते आयुष्मान खुराना यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात केले.मुंबई मराठी पत्रकार संघाच्या…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना हा ऍक्ट ऑफ गॉड – आरोपी भिडेने चक्क देवाला जबाबदार धरले
मुंबई : घाटकोपर येथील महाकाय जाहिरात फलक कोसळण्याची घटना ही नियती होती,हा ऍक्ट ऑफ गॉड आहे. कारण सोअसत्याचा वारा आणि मुसळधार पाऊस हि दैवी शक्ती होती त्यामुळे होर्डिंग पडले असा अजब दावा करीत आरोपी भिडेने आपल्याला या गुन्ह्यातून मुक्त करण्याची न्यायालयाकडे मागणी केली आहे. जाहिरात कंपनीचा संचालक भावेश भिंडे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली…
.३० वर्षांनंतरही काळाचौकी जिजामाता नगर ‘एसआरए’ प्रकल्प रखडलेला… –
मुंबई, – काळाचौकी येथील जिजामाता नगर एसआरए पुनर्वसन प्रकल्पाला तब्बल ३० वर्षे उलटूनही कोणतीही लक्षणीय प्रगती न झाल्याने संतप्त रहिवाशांनी विकासक मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. यांना तात्काळ प्रकल्पातून हाकलून, पुनर्वसनाची जबाबदारी थेट शासनाने स्वीकारावी, अशी ठाम मागणी केली आहे.३० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एसआरए प्रकल्पाचे काम विकासक मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. यांनी…
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर
ठाणे/बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचे आज मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांनी एन्काऊंटर केले त्याच्या एन्काऊंटर मुळे बदलापूर मध्ये फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुतांच्या अध्यक्षतेखाली आठ पोलीस अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहेबदलापूर मधील एका शाळेत शिपाई असलेल्या अक्षय शिंदेने शाळेतील दोन लहान मुलींचे…
ओबीसी समाजासाठीही सरकारची उपसमिती स्थापन
मुंबई/ मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन मुंबई जाम करणाऱ्या मराठ्यांच्या ८ प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या.त्यामुळे ओबीसी मध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.कारण ओबीसी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत याबाबत सरकार २ महिन्यात निर्णय घेणार आहे.ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे जारी सरकार सांगत असले .तरी मराठा आणि कुणबी एकच आहेत असा निर्णय झाल्यास, ओबीसी…
देशातील सर्व टोलनाके बंद करण्याचे नितीन गडकरींचे संकेत
मुंबई/टोल नाक्यावरील रांगा कमी करण्याकरता सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्याकरता फास्ट टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली .परंतु तरीही टोलनाक्यावर गाड्यांना उभे राहावे लागते. त्यामुळे देशातील सर्व टोलनाके आता बंद करून नवीन यंत्रणा राबवण्याबाबत बाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेदादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत…
