औरंगाबाद/ हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे शोषण केले जाते त्यातूनच श्रद्धा हत्याकांड घडले पण औरंगाबाद मध्ये लव्ह जिहादच्या एका वेगळ्याच प्रकरणाचा पर्दाफाश झालाय .या ठिकाणी राहणाऱ्या दीपक सोनवणे या उच्च शिक्षित मुलाचे एका मुस्लिम तरुणीसह प्रेम होते त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . पण मुलीच्या घरच्यांनी मुलाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा छळ केल्याचे समोर आले आहे . याप्रकरणी मुलांच्या तक्रारीवरून मुलीच्या पालकांना आणि नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे .
Similar Posts
मुंबई/ एखाद्या नेत्याच्या वाढ दिवसानिमित्त काहीतरी विधायक काम करायचे ही शिवसेनेची पूर्वापार पद्धत आहे .त्यामुळे शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या वाढ दिवसाच्या निमि्ताने रुग्णवाहिका देण्याची जी पद्धत होती ती आजही सुरूच आहे. काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने १९९ चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांनी दोन रुग्णवाहिकेची लोकार्पण केले. ना.म.जोशी मार्गावर शाखेजवळ झालेल्या…
तीन वर्षापेक्षा जास्त काळ सेवा झालेल्यांच्या बदल्या करा निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई/महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता केव्हाही जाहीर होऊ शकतात कारण गेल्या दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. खुद्द निवडणूक आयोग आयुक्त राजू कुमार हे महाराष्ट्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे महाराष्ट्रात लवकरात लवकर निवडणूक घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झालेले आहे याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मतदारांची आकडेवारी सादर…
लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यावर तुरुंगात विषप्रयोग
इस्लामाबाद -गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांचं सत्र चालू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, दिल्लीतल्या संसदेवरील हल्ल्यात अथवा त्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत. सोमवारी असाच एक हत्येचा प्रयत्न झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेतील अतिरेकी साजिद मीर याची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मीर याला…
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उप मुख्यमंत्री
मुंबई /राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची पद आणि गोपनियतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा…
मोदी सरकारचा दिलासादायक अर्थसंकल्पसोने, चांदी , मोबाईल, चार्जर ,कपडे , चपला स्वस्त – आयकर मर्यादा ३ लाख रुपये.
नवी दिल्ली – संरक्षण क्षेत्रासाठी एकूण २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारच्या एकूण बजेटच्या सुमारे १३ टक्के तरतूद आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आधी फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी ६.२१ लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक तरतूद केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत अर्थमंत्री निर्मला…
धक्कादायक! मालेगावमध्ये एम आय एमची शिंदेसेबरोबर युती होण्याची शक्याता
नाशिक/महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला राज्यात चांगलं यश मिळालं आहे. राज्यात शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमाकांचा मोठा पक्ष ठरला आहे. तर सर्वाधिक जागा या भाजपला मिळाल्या आहेत. दरम्यान राज्यात आणखी एक असा पक्ष आहे, ज्याला महापालिका निवडणुकांमध्ये जबरदस्त यश मिळालं आहे, तो पक्ष म्हणजे एमआयएम, एमआयएमने महापालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान या सर्व…
