औरंगाबाद/ हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे शोषण केले जाते त्यातूनच श्रद्धा हत्याकांड घडले पण औरंगाबाद मध्ये लव्ह जिहादच्या एका वेगळ्याच प्रकरणाचा पर्दाफाश झालाय .या ठिकाणी राहणाऱ्या दीपक सोनवणे या उच्च शिक्षित मुलाचे एका मुस्लिम तरुणीसह प्रेम होते त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . पण मुलीच्या घरच्यांनी मुलाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा छळ केल्याचे समोर आले आहे . याप्रकरणी मुलांच्या तक्रारीवरून मुलीच्या पालकांना आणि नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे .
Similar Posts
किवचा सर्वनाश जागतिक युद्ध भडकण्याच्या मार्गावर
कीव/ रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे आता तिसऱ्या महा युद्धात रूपांतर होण्याची वेळ आली आहे कारण रशियाने अणुबॉम्ब ची धमकी दिल्यानंतर नाटो देश आणि अमेरिका ही रणभूमीवर उतरण्यास सज्ज झाली असून आता काही वेळातच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो दुसरीकडे यूक्रेंची राजधानी कीव शहरातून सर्व भारतीयांनी बाहेर पडून सीमेच्या दिशेने जावे असे आदेश युक्रेन सरकारने…
पेट्रोल,डिझेल सह गॅसच्या दरात वाढ
मुंबई/ महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेचा सरकारकडून पुन्हा एकदा खिसा कापण्यात आला असून पेट्रोल २९पैशांनी,डिझेल ३७ पैशांनी तर वीणा अनुदानित गॅस सिलेंडर १५ रुपयांनी महागले आहे विशेष म्हणजे डिझेल शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे कारण आता मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर ९९ रुपये १७ पैसे इतका झाला आहे त्यामुळे ट्रान्सपोर्टचा भाड्यात मोठी वाढ होऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती…
गांधी आणि मनुवादी!
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून…
वांद्रयातील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेची कारवाई
मुंबई-ठाकरे गटाच्या वतीने उभारण्यात आलेले ऑटो ड्रायव्हर्स वेल्फेअर असोसिएशनचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईच्या दरम्याने पालिका अधिकारी उपस्थित होत. तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. शाखेवर कारवाई होताच अनेक शिवसैनिकांनी तेथे गर्दी केल्याचे दिसून आलेमिळालेल्या माहितीनुसार,…
कोरोना गेल्याने देशभर होळीचा होळीचा उत्साह शिगेला मुंबईत धम्माल
कलरफुल रंगपंचमीमुंबई/ करोना मुळे गेली दोन वर्ष देशातील जनतेला कोणताही सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता आला नाही मात्र यंदा करोना गेल्याने देशभर मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली .मुंबईमध्ये तर होळी आणि रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोचला होता त्यामुळे यंदा खऱ्या अर्थाने मुंबईत कलरफुल रंगपंचमी साजरी करण्यात आली .शासनाने यावेळी होळी बाबत काही नियमावली केली…
उध्दव ठाकरे फडणवीस यांच्यासह भाजपच्या ५ नेत्यांना तुरुंगात टाकणार होते- मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
*मुंबई/लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंगात आलेल्या आहे आणि सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. एकमेकांची उनी धुनी काढत आहेत यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेत अक्षरशा एकमेकांचे लफडी बाहेर काढण्याची स्पर्धा लागलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यावर कठोर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही…
