मुंबई/ न्यायालयाच्या आदेशानंतरही एस टी कामगारांनी संप सुरूच ठेवल्याने राज्य परिवहन महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे . मात्र त्यावरील सूनवणींबई उच्च न्यायालयाने सोमवार पर्यंत पुढे ढकलली आहे .दरम्यान काल राज्याच्या वेग वेगळ्या भागातून असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले .त्यांना मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता पण पोलिसांनी परवानगी नाकारली . यावेळी मोर्चात सामील झालेल्या भाजप नेत्यांनी आणि एस टी कामगारांनी सरकार विरुद्ध घोषणा देत जोवर विलीनीकरण होत नाही तोवर परतणार नाही अशा घोषणा दिल्या . दरम्यान सायंकाळी कृती समिती व परिवहन मंत्री यांच्यात बैठक झाली पण त्यातून तोडगा निघाला नाही त्यामुळे संप सुरूच राहणार आहे .
Similar Posts
कोषारी राज्यपालपद सोडण्याची अफवा
मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे…
अखेर त्याला अमेरिकेने काबूल मध्ये गाठून ड्रोन हल्ल्यात ठार केले- अलकायदा प्रमुख जवहिरीचा खात्मा
काबूल / अमेरिकेतील 9/११च्या हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला जगातील सर्वात मोठ्या दहशत वादी संघटनेचा म्होरक्या आणि लादेनचा उजवा हात अल कायदा प्रमुख अल जवाहिरी याला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केले आहेअल कायदा ही जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना आहे आणि अमेरिकेसह जगातील अनेक राष्ट्रांमध्ये त्यांनी हल्ले केलेत मात्र ९/११ चां अमेरिकेतील हल्ल्या नंतर लादेन आणि…
गजानन किर्तीकर याना नेते पदावरून काढले
मुंबई/ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर याना शिवसेना नेते पदावरून हटवण्यात आले आहे.गजानन किर्तीकर हे शिवसेनेत असले तरी मनातून ते एकनाथ शिंदे गटाच्या बरोबर होते. यामुळे त्याने अनेक वेळा पक्षात नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांच्या वर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेऊन त्यांना नेते पदावरून हटवण्यात आल तर एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यात धक्का!…
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई-राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती…
पक्षाशी गद्दारी करणारे तांबे पितापुत्रांची कॉग्रेसमधून हकालपट्टी
दिल्ली – नाशिक शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळूनही स्वतःचा निवडणूक अर्ज न भारत आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी धडपडणारे आणि त्याला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे करणार काँग्रेसचे माजी आमदार सुधेयर तांबे आणि त्यांचा पुत्र सत्यजित तांबे यांची काँग्रेस मधून हकालपट्टी कार्नाय्त आली आहे करण्यात आली आहे. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई…
झोपडीमुक्त मुंबईसाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार सरसावले ; गोपाळ शेट्टी यांची भव्य संकल्प यात्रा संपन्न………
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण हिंदुस्तानला “रन फाॕर युनिटी” चा नारा दिला. याच धर्तीवर उत्तर मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी वाॕक फाॕर स्लम फ्री मुंबई चा नारा देत उत्तर मुंबईच्या ६ विधानसभा मतदार संघातून संकल्प यात्रा…
