मुंबई/ न्यायालयाच्या आदेशानंतरही एस टी कामगारांनी संप सुरूच ठेवल्याने राज्य परिवहन महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे . मात्र त्यावरील सूनवणींबई उच्च न्यायालयाने सोमवार पर्यंत पुढे ढकलली आहे .दरम्यान काल राज्याच्या वेग वेगळ्या भागातून असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले .त्यांना मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता पण पोलिसांनी परवानगी नाकारली . यावेळी मोर्चात सामील झालेल्या भाजप नेत्यांनी आणि एस टी कामगारांनी सरकार विरुद्ध घोषणा देत जोवर विलीनीकरण होत नाही तोवर परतणार नाही अशा घोषणा दिल्या . दरम्यान सायंकाळी कृती समिती व परिवहन मंत्री यांच्यात बैठक झाली पण त्यातून तोडगा निघाला नाही त्यामुळे संप सुरूच राहणार आहे .
Similar Posts
विस्तार स्वातंत्र्य दिना पूर्वी
मुंबई/ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथ विधी होऊन आता महिना व्हायला आला तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही त्यामुळे नव्या सरकारवर सर्वांकडून टीका होत असतानाच आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे त्यानुसार मंत्रिमंडळाचा विस्तार स्वातंत्र्य दीना पूर्वी केला जाणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेतशिवसेनेतील बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केले…
होय,राष्ट्रवादी मुळेच जातीवाद वाढला राज ठाकरे यांचा पूनर्र्वृचार राष्ट्रवादी मनसे आमने सामने
पुणे/ राष्ट्रवादीच्या स्थापने नंतरच महाराष्ट्रात जातीयवाद वाढला या आपल्या विधानाचा राज ठाकरे यांनी काल पूनर्वृच्चार केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले असून मनसेचे कार्यकर्तेही तयारीत असल्याचे समजते त्यामुळे या दोन्ही पक्षात सध्या तणावाचे वातावरण असून दोन्हीकडचे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकयला मोठा राडा होण्याची शक्यता आहेकाल राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना…
मुंबई जनसत्ताच्या दणक्याने ग्रॅन्टरोड मधील फेरीवाल्यांवर कारवाई होणार – सहायक आयुवत शरद उघडे यांचे आश्वासन
मुंबई- फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या दयनीय अवस्थेबाबत मुंबई जनसत्ताने अनेक वेळा आवाज उठवलेला आहे. काही दिवसांपूर्वी ग्रॅन्टरोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधात असाच आवाज उठवलेला होता .अखेर महापालिकेच्या सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या कडे या बेकायदेशीर फेरीवाल्यांची कारवाई करण्यासाठी मुंबई जनसताने बातमी द्वारे मागिणी केली असता . बातमीची दखल घेत पालिका डी प्रभागाचे अतिक्रमण…
राज्यपालांना लवकरच निरोपाचा नारळ
मुंबई – हातात वादग्रस्त विधाने करून महाराष्ट्रातील जनतेच्या रोषास कारणीभूत ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर उचलबांगडी होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या घटनेला अनेक दिवस उलटलेत. विरोधी पक्षानं राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलनेही केलं. विरोधी पक्षासह भाजपमधील काही नेत्यांनी राज्यपालांच्या उचलबांगडीची मागणी केली आहे. भाजप…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराजकीय भोंगे
या देशाचे काय होणार कुणास ठाऊक! पण एक मात्र खरं आहे शांततेने जीवन जगू पाहणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी आता हा देश सुरक्षित राहिलेला नाही.कारण या देशाची वाटचाल धार्मिक विद्वेशामुळे आणखी एका फाळणीच्या दिशेने सुरू आहे .आणि हे रोखणे वाटते तितके सोपे नाही.कारण लोकांनाच देशाची चिंता राहिलेली नाही .त्यामुळे काही लोक धार्मिक द्वेष भावना पसरवणाऱ्या लोकांच्या मागे…
राज्यसभा पोट निवडणुकीत काँग्रेसच्या रजनी पाटील बिनविरोध
मुंबई/काँग्रेसचे रामसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ४ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक आहे या निवडणुकीत काँग्रेस कडून रजनी पाटील तर भाजप कडून संजय उपाध्याय यांनी अर्ज भरलेले होते मात्र मृत खासदाराच्या रिक्त जागेसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी परंपरा आहे त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या परंपरेची आठवण करून दिली…
