मुंबई/ न्यायालयाच्या आदेशानंतरही एस टी कामगारांनी संप सुरूच ठेवल्याने राज्य परिवहन महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे . मात्र त्यावरील सूनवणींबई उच्च न्यायालयाने सोमवार पर्यंत पुढे ढकलली आहे .दरम्यान काल राज्याच्या वेग वेगळ्या भागातून असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले .त्यांना मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता पण पोलिसांनी परवानगी नाकारली . यावेळी मोर्चात सामील झालेल्या भाजप नेत्यांनी आणि एस टी कामगारांनी सरकार विरुद्ध घोषणा देत जोवर विलीनीकरण होत नाही तोवर परतणार नाही अशा घोषणा दिल्या . दरम्यान सायंकाळी कृती समिती व परिवहन मंत्री यांच्यात बैठक झाली पण त्यातून तोडगा निघाला नाही त्यामुळे संप सुरूच राहणार आहे .
Similar Posts
सणांपेक्षा जीव महत्वाचा-मुख्यमंत्री
मुंबई/ सध्या करोनाचा संकट काळ सुरू आहे अशावेळी गर्दी करून कोरॉनाचा प्रादुर्भाव वाढवू नका सण काय नंतरही साजरे करता येतील पण सणापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी जनतेला आवाहन केले आहे त्याच बरोबर राजकीय पक्षांनी सुधा या संकट काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हाती घेऊन गर्दी करू नये असेही म्हटले आहे मुख्यमंत्र्यांच्या…
महापालिका निवडणुकीवर फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे विचारमंथन
मुंबई -देशातील सर्वात महत्त्वाची असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील भाजपचे सर्व आमदार व खासदारांना आज बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. विधानसभा, विधानपरिषद आमदार आणि लोकसभा व राज्यसभा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयधनुष्यबाणावरील न्यायालयीन लढाई पुढील वर्षी
दिल्ली – शिवसेनेत फूट पढल्यानंतर सत्तासंघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टात गेली आहे . मात्र शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा वाद न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करायला सांगितली होती ती त्यांनी सादर केली .मात्र या वादावर आता पुढील वर्षी जानेवारीत सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आजपासून शिंदे गट आणि…
शरद पवार आजही भाजप सोबत – प्रकाश आंबेडकर
रमुंबई- शिवसेनेसोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकर याना महाविकास आघाडीत घेण्याबाबत हालचाली सुरु असतानाच आज प्रकाश आंबेडकर यांनी मविआचे संस्थापक शरद पवार हे भाजप सोबतच आहेत असे सांगून आघाडीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कि लोकशाही आणि स्वातंत्र्यांची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे. हे रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयफडणवीसांचा सरकारवर पेनड्राईव बॉम्ब
मुंबई/ भाजपा आमदार गिरीश महाजन यांना कशा प्रकार मोक्का मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात कोणकोण सामील होते याबाबत सर्व रेकॉर्डिंग असलेला एक व्हिडिओ चां एक पेन ड्राईव्ह काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर करताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.त्या पेन ड्राईव्ह मधील व्हिडिओत सर्व प्लॅन कशा प्रकारे रचण्यात आला ते…
दहीहंडी,गणेशोत्सव यंदा दणक्यात साजरा होणार- सनांवरील निर्बंध हटवले
मुंबई/ कोरोनचा प्रभाव ओसरताच आम्ही किती पक्के हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठी यंदा नव्या सरकारने सानांवरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सव ,नवरात्रोत्सव दणक्यात साजरा होणार आहे .गेल्या दोन वर्षात कोरोणामुळे सण साजरे करता येत नव्हते कोरोणचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने सन साधेपणाने घरातच साजरे करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच…
