मुंबई/ मुंबईच्या लोकसंख्येत वाढ झाल्याने काल पालिकेच्या वार्डची संख्या ९ ने वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला .त्यामुळे आता अध्यादेश आल्यानंतर वार्ड ची रचना करण्याच्या कामाला सुरुवात होईल .आता ९ नगरसेवक वाढणार असल्याने पालिकेतील सदस्य संख्या २२७ वरून २३६ होणार आहे
दरम्यान याचा कोणाला किती फायदा होईल ते वार्ड रचना पूर्ण झाल्यावर आणि आरक्षणाची सोडत निघाल्यावर कळू शकेल.
Similar Posts
हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा
उद्धव ठाकरेंचे शिंदे – फडणवीस याना जाहीर आव्हानसंभाजी नगर – हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा असे पुन्हा एकदा जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस याना केले आहे ते पुढे म्हणाले तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आता वडिलही चोरायला निघालात, आता मी गप्प बसणार नाही, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा, मी बाळासाहेबांच्या नावाने मागतो, मग पाहू महाराष्ट्र कुणाच्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा
मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे .त्यांचे वकील ॲड मोहन टेकावडे यांनी न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद करताना मदकिनी खडसे कशा प्रकारे ई डी ला तपासात सहकार्य करीत आहेत ते सांगितले वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने पीएमएलए न्यायालयाने अजामीनपात्र…
पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार थांबला.
नागपूर : राज्यातील पहिल्या टप्प्यासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता छुपा प्रचार सुरू झाल्याचं दिसतंय.वीदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 ला पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 17 एप्रिल ला…
भारत श्री’ विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार करणार प्रकाशन
मुंबई – महाराष्ट्राचे पहिले ‘भारत श्री’ विजेते शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी हॉकीस्टार धनराज पिल्ले आणि व्यायामहर्षी मधुकर तळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी २९ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता या प्रकाशन सोहळ्याचे माझगाव येथील सर एली कदुरी शाळेच्या प्रांगणात आयोजन…
राशन बाबत जातीयवाद वाढवणारा जी आर मागे घ्यावा . अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु .
उल्हासनगर / प्रतिनिधी : रेशनिंगसाठी अनुसूचित जाती व जमाती यांचे सर्वेक्षण करण्याचा केंद्र सरकारने जी आर काढला आहे, त्यामुळे दुकानदार राशन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना जात सांगा मगच राशन देतो असे बोलु लागल्याने राशन कार्ड धारकात असंतोष निर्माण झाला आहे . दरम्यान या जी आर बाबत माहिती मिळताच मुंबई रेशनिंग कृती समितीने सदर जी आर मागे…
ठाकरे बंधूंनी एकत्र यावे मुंबईतील मराठी जनतेची मागणी मागणी
मुंबई/महाराष्ट्रात भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्यामुळे व शिवसेने पाठोपाठ फडणवीस आणि राष्ट्रवादी फोडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र खवळला आहे अशा स्थितीत ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे अशी मागणी महाराष्ट्रातील आणि खास करून मुंबईतील जनतेने केलेली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांच्या सुद्धा हेच मत आहे राज ठाकरे यांनी मात्र या प्रश्नावर बोलताना मी माझी भूमिका माझ्या मेळाव्यातून…
