मुंबई/ मुंबईच्या लोकसंख्येत वाढ झाल्याने काल पालिकेच्या वार्डची संख्या ९ ने वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला .त्यामुळे आता अध्यादेश आल्यानंतर वार्ड ची रचना करण्याच्या कामाला सुरुवात होईल .आता ९ नगरसेवक वाढणार असल्याने पालिकेतील सदस्य संख्या २२७ वरून २३६ होणार आहे
दरम्यान याचा कोणाला किती फायदा होईल ते वार्ड रचना पूर्ण झाल्यावर आणि आरक्षणाची सोडत निघाल्यावर कळू शकेल.
Similar Posts
७ डिसेंबरला मुंबईत पाणी कपात
मुंबई महानगरपालिकेच्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने तज्ज्ञ समितीकडून पाहणी करण्यात येणार आहे. या कारणांनी मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडीत असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी ७ डिसेंबर रोजी होणारा पाणीपुरवठा खंडीत लक्षात घेता मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणी कामासाठी आयआयटी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुख्यमंत्र्यांच्या सांगली दौर्यात सेना- भाजपा मध्ये धमासान
भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारण्यास उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली नाहीतसांगली/ सध्या सेना भाजपातील कटुता आतापर्यंत मुंबई सारख्या शहरातच दिसत होती. पण आता ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुधा दिसायला लागली आहे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौर्यावार असताना त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने घेतली नाहीत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंच्या…
दिल्लीत खाजगी कार्यालये आणि हॉटेल रेस्टॉरंट बंद मुंबईत सर्व सुरू
मुंबई/ सध्या कोरोनचा वेगाने फैलाव सुरू असला तरी कोरना बाबत इतर राज्यांप्रमाणे मुंबई मध्ये कोणताही निर्णय घाई घाईने घेतला जाणार नाही असे काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले .दरम्यान दिल्लीत कालपासून मिनी लॉक डाऊन लावण्यात असला असून सर्व खाजगी कार्यालये तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.देशात कोरोना चे सर्वाधिक रुग्ण देशाची…
गुजरातमध्ये भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय – पण हिमाचलमधील सत्ता गेली
गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने १५६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे तर काँग्रेसला अवघ्या १७ जागा मिळाल्याने त्यांचा सुपडा साफ झाला आहे. गुजरातमध्ये सरकार बनवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आम आदमीला केवळ ५ जागा मिळाल्या . दरम्यान गुजरातमध्ये भाजपने जरी आपली सत्ता कायम राखली तरी हिमाचल प्रदेश मधील भाजपची सत्ता मात्र काँग्रेसने हिसकावून घेतली ….
बेस्टच्या – निवडणुकीत ठाकरे ब्रँडला पराभवाचा धक्का! सर्व उमेदवार पराभूत
मुंबई /मुंबई महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून सांगितले जात असलेल्या, मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला पराभवाचा धक्का बसला.२१ पैकी १४ जागांवर शशांक राव तर ७ जागांवर भाजपच्या प्रसाद लाडच्या पॅनलचा विजय झाला.बेस्टच्या युनियन मध्ये सगळेच काही मराठी नव्हते. किंवा ही निवडणूक मुंबईतील सर्व मराठी माणसांची नव्हती, त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा पराभव…
हा तर मुस्लिम लीगचा जाहीरनामा- मोदींचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर कडाडून हल्ला
सहारनपूर- काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीग आणि वामपंथीयांची छाप असल्याने हा जाहीरनामा काँग्रेसचा की मुस्लिम लीगचा असावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहेसहारानपुर येथील आपल्या भाषणात मोदी म्हणाले की गेल्या दहा वर्षापूर्वी देशाची काय स्थिती होती आणि आज देशाची काय स्थिती आहे हे जनतेनेच बघावी आणि सहावी काँग्रेसच्या राज्यात जनतेची कामे होत नव्हती पण आज आमच्या…
