मुंबई/ मुंबईच्या लोकसंख्येत वाढ झाल्याने काल पालिकेच्या वार्डची संख्या ९ ने वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला .त्यामुळे आता अध्यादेश आल्यानंतर वार्ड ची रचना करण्याच्या कामाला सुरुवात होईल .आता ९ नगरसेवक वाढणार असल्याने पालिकेतील सदस्य संख्या २२७ वरून २३६ होणार आहे
दरम्यान याचा कोणाला किती फायदा होईल ते वार्ड रचना पूर्ण झाल्यावर आणि आरक्षणाची सोडत निघाल्यावर कळू शकेल.
Similar Posts
रेल्वेच्या जनथाळीचा प्रवाशांना दिलासा
मुंबई/लांब पडल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यातून प्रवास करणे फार मोठे जीकरी चे असते कारण एकीकडे प्रचंड गर्दी तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे हाल अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु आता रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जन थाळीचे योजना सुरू केली आहे त्यानुसार वीस रुपयात पुरी भाजी तर पन्नास रुपयात संपूर्ण पॅकबंद भोजन ज्यामध्ये पाण्याच्या बाटलीचा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसांगली जिल्हा बँक शेतकर्यांसाठी की नेत्यांसाठी ?
gm§Jbr {Oëhm ~±H$ मुंबई/ राज्यातील वित्तीय संस्था या शेतकर्यांच्या हितासाठी असतात पण पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या काही सहकारी बँका आणि जिल्हा बँका पुढार्यांच्या हातातील बाहुले बनल्या आहेत या बँकेमध्ये शेतकर्यांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशावर चक्क पुढारी डला मारीत असल्याची चर्चा शेतकर्यांमध्ये आहे. सांगली जिल्हा बँकेने चक्क नेत्यांच्या कर्जाचे 110 कोटी व्याज माफ करण्याची तयारी चालवली आहे….
अजमेर सेक्स स्कँडल मधील ६ दोषींना जन्मठेप !
अजमेर- 1992 साली संपूर्ण देशात गाजलेल्या अजमेर सेक्स सकँडल मधील सहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तब्बल 32 वर्षांनी या सेक्स कॅण्डलचा निकाल लागला.1992 साली राजस्थानातील अजमेर मध्ये शंभरहून अधिक मुलींचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून नंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता या घटनेतील काही मुलींनी नंतर आत्महत्याही केल्या…
लडाख मधील आंदोलन चिघळले ४ ठार ७० जखमी संचारबंदी जारी
लेह/लडाखला राज्याचा दर्जा देणे आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करणे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि ३० पोलिस आणि सीआरपीएफ जवानांसह ७० जण जखमी झाले.भाजपने आरोप केला की लडाखमधील हिंसाचार हा काँग्रेस पक्षाच्या धोकादायक कटाचा भाग होता ज्याचा उद्देश देशात बांगलादेश, नेपाळ आणि फिलीपिन्ससारखी परिस्थिती निर्माण करणे…
पालिका आयुक्तांना आयकर विभागाची नोटीस
मुंबई-शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांना पुन्हा आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. यापूर्वी 10 मार्च रोजी देखील आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली होती. त्याला त्यांनी उत्तर दिले होते.यशवंत जाधव यांच्यावर करोडी रुपयांचा मनी लॉन्ड्रिग करण्याचा आरोप असून त्यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या…
किरीट सोमय्यंच्या अटकेची तयारी सुरू ; कोल्हापुरात नो एंट्री
मुंबई – महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणारे भाजपचे माजी खासदारकीरीत सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्याला प्रशासनाने विरोध केला असून तिनं कोल्हापूर जिल्हा बंदीची नोटिस बजावण्यात आली आहे . इतकेच नव्हे तर सरकारने त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली आहे ही माहिती स्वता सोमय्या यांनीच दिली .सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसणं मुश्रीफ यांचा 127 कोटींचा घोटाला…
