मुंबई/लांब पडल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यातून प्रवास करणे फार मोठे जीकरी चे असते कारण एकीकडे प्रचंड गर्दी तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे हाल अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु आता रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जन थाळीचे योजना सुरू केली आहे त्यानुसार वीस रुपयात पुरी भाजी तर पन्नास रुपयात संपूर्ण पॅकबंद भोजन ज्यामध्ये पाण्याच्या बाटलीचा सुद्धा समावेश आहे. अशा तरीही रेल्वेची जनथाळी जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूपच दिलासादायक ठरलेली आहे त्यामुळे रेल्वे प्रवास आहे रेल्वे मंत्र्यांना धन्यवाद दिलेले आहेत लांब पडल्याच्या गाड्यांमध्ये कधी कधी बारा ते पंधरा तास गर्दीतून प्रवास करावा लागतो अशावेळी जेवणाचे खूप हाल होतात कारण रेल्वेमध्ये फक्त आरक्षित डब्यांमध्येच जेवण मिळते पण जनरल डब्यांमध्ये जेवणाचे हाल होत असतात म्हणूनच ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Similar Posts
७२ तास कुठे निजल्या होत्या? महापौरांची थेट गृह मंत्र्यांकडे फिर्याद-आशीष शेलार अडचणीत
मुंबई/ राजकारणातील व्यक्तींनी किती जरी मतभेद असेल तरी महिलांविषयी अत्यंत जबाबदारीने बोलायचे असते पण सुसंस्कृत पना आणि शिस्तीचा ढोल वाजवणार भाजपच्या नेत्यांना आता याच गोष्टीचा विसर पडत चालला असून भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी चक्क मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणात ७२ तास कुठे निजला होता असा संतापजनक सवाल मुंबईच्या प्रथम नागरिक…
उल्हासनगरातील गोरगरीब नागरिक कोविड लसी पासुन वंचित . मनसेचा आरोप
. उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात गेल्या दिड वर्षा पासून कोविड-१९ प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या सततच्या बंद मुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पुर्णपणे कोलमडल आहे. या नागरिकांना स्वतःचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. दरम्यान कोविड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मोफत लसीकरण सुरु केले आहे . परंतु या लसीचा साठा उल्हासनगर शहरात दिवसे दिवस कमी होत…
रविवारी मध्य रेल्वेवर १८ तासांचा मेघा ब्लॉक
मुंबई/ मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम हाती घेण्यात आलेले असल्याने रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे २वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर मेेेेेेगाा ब्लॉक घेण्यात आला असून या कालावधीत लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत .तसेच लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत तसेच धीम्या मार्गावरील वाहतूक बंद राहील सर्व गाड्या जलद मार्गावरून जातील…
धर्म निरपेक्षतेची प्रतीक्षा कधी संपणार?
काश्मिर पासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेल्या या प्रचंड अशा मोठ्या खंडप्राय भारत देशात सर्व जातीधर्माचे लोक ज्या दिवशी गुण्या गोविंदाने राहतील.ज्या दिवशी इथल्या अल्पसंख्याक समुदायाच्या मनातून असुरक्षिततेची भावना निघून जाईल त्या दिवशी हा देश खऱ्या अर्थाने धर्म निरपेक्ष म्हणून ओळखला जाईल आणि शांततेने जीवन जगणाऱ्या या देशातील प्रत्येक माणसाला याच दिवसाची अपेक्षा…
सदावर्तेच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न
जालना/जालन्यातील अंबड चौफुली येथे नियोजित अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या जागेवर दीपक बोऱ्हाडे यांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करून जात प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते आज जालन्यात आले होते. दरम्यान, शहरातील एका पेट्रोल पंपासमोर गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. चार-पाच आंदोलकांनी गाडीच्या काचावर हाताने मारत…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला ड्राय डेच रहाणार – दारू विक्रेत्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली
मुंबई/१४ एप्रिल ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती आहे हा दिवस ड्रायडे घोषित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तसा निर्णय घेण्यात आल्याचे त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे पण त्याविरुद्ध दारू फिक्रेत्याने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती परंतु राज्य सरकारने…
