मुंबई/लांब पडल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यातून प्रवास करणे फार मोठे जीकरी चे असते कारण एकीकडे प्रचंड गर्दी तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे हाल अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु आता रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जन थाळीचे योजना सुरू केली आहे त्यानुसार वीस रुपयात पुरी भाजी तर पन्नास रुपयात संपूर्ण पॅकबंद भोजन ज्यामध्ये पाण्याच्या बाटलीचा सुद्धा समावेश आहे. अशा तरीही रेल्वेची जनथाळी जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूपच दिलासादायक ठरलेली आहे त्यामुळे रेल्वे प्रवास आहे रेल्वे मंत्र्यांना धन्यवाद दिलेले आहेत लांब पडल्याच्या गाड्यांमध्ये कधी कधी बारा ते पंधरा तास गर्दीतून प्रवास करावा लागतो अशावेळी जेवणाचे खूप हाल होतात कारण रेल्वेमध्ये फक्त आरक्षित डब्यांमध्येच जेवण मिळते पण जनरल डब्यांमध्ये जेवणाचे हाल होत असतात म्हणूनच ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Similar Posts
जामनेरमध्ये शेखच सिकंदर अन् चौधरीचाच विजय
नमो कुस्ती महाकुंभात उसळला कुस्तीप्रेमीचा जनसागर१५ विजेत्यांना चांदीच्या गदा, मानाचा पट्टा आणि लाखोंची बक्षिसे जामनेर, (क्री.प्र.) – नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचाचा जयघोष करत नमो कुस्ती महाकुंभात खानदेशातील लाखो प्रेक्षकांनी कुस्तीचा थरार याची देही अनुभवला. मुंगी शिरायलाही जागा नसलेल्या जामनेरमधल्या स्टेडियममध्ये सोलापूरचा सिकंदर शेख, सायगावचा विजय चौधरी आणि पंजाबच्या प्रीतपालच्या कुस्तीचा मनमुराद थरार कुस्तीप्रेमींना तब्बल सात…
बीड मधील संतोष देशमुख हत्याकांड – मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम
बीड – मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बीडच्या मस्साजोग हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यासाठी सरकारला 2 दिवसांचा अल्टीमेटम देत बीडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकाऱ्यांची महिन्याभरात बदली करण्याची मागणी केली. राज्य सरकारकडून या प्रकरणी त्वरीत कारवाईची अपेक्षा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची…
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांप्रदायिक हल्ले करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देवूनही हिंदू मंदिरांवर हल्ले सुरुच
ढाका: बांग्लादेशातील मंदिरांवरील हल्ले सुरुच आहेत. तीन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा मंदिरांवर हल्ले झाले आहेत. बांग्लादेशच्या नौखाली जिल्ह्यात शुक्रवारी कथित समुदायानं इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. या घटनेची माहिती बांग्लादेशातील इस्कॉन समुदायानं ट्विट करुन दिली आहे. गुरुवारी बांग्लादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये काही समाजकंटकांनी हल्ला करत हिंदू मंदिरात तोडफोड केली होती यानंतर देशभरात तणावाचं वातावरण निर्माण…
माहीम मध्ये उद्धव ठाकरेंची सभा नाही तर वरळीच्या सभेत राज ठाकरेंचे आदित्य बाबत मौन
मुंबई/यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे स्वबळावर लढते तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे मात्र यांच्यात जरी कितीही राजकीय मतभेद असले किंवा काही प्रमाणात कौटुंबिक बाबतीत एक वाक्यता नसली तरी एकमेकांना मदत करण्याचे धोरण मात्र कायम आहे कारण आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ठाकरे उभे असलेल्या माहीम मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंचा भलेही उमेदवार असला तरी…
ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक अधिवेशनात सर्वानुमते मंजूर-निवडणूका लांबणीवर
मुंबई/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला आहे त्यावर राज्य सरकारने मार्ग काढला आहे त्यानुसार आज ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेतओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गुंता पुन्हा वाडला होता दरम्यान मध्य प्रदेशात…
वक्फ – संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली/संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वक्त संशोधन विधेयक अखेर रात्री उशिरा संसदेत २८८ विरुद्ध २३३ मतांनी मंजूर झाले आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे हे विधेयक मंजूर होणे हा केंद्रातील एनडीए सरकारचा फार मोठा विजय आहेवक्त संशोधन विधेयक अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत मांडले त्यानंतर या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गरमागरम…
