मुंबई/लांब पडल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यातून प्रवास करणे फार मोठे जीकरी चे असते कारण एकीकडे प्रचंड गर्दी तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे हाल अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु आता रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जन थाळीचे योजना सुरू केली आहे त्यानुसार वीस रुपयात पुरी भाजी तर पन्नास रुपयात संपूर्ण पॅकबंद भोजन ज्यामध्ये पाण्याच्या बाटलीचा सुद्धा समावेश आहे. अशा तरीही रेल्वेची जनथाळी जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूपच दिलासादायक ठरलेली आहे त्यामुळे रेल्वे प्रवास आहे रेल्वे मंत्र्यांना धन्यवाद दिलेले आहेत लांब पडल्याच्या गाड्यांमध्ये कधी कधी बारा ते पंधरा तास गर्दीतून प्रवास करावा लागतो अशावेळी जेवणाचे खूप हाल होतात कारण रेल्वेमध्ये फक्त आरक्षित डब्यांमध्येच जेवण मिळते पण जनरल डब्यांमध्ये जेवणाचे हाल होत असतात म्हणूनच ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Similar Posts
विसर्जनाच्या कार्यात कंत्राटदाराकडून जीवरक्षकांच्या ताफ्याचे आर्थिक शोषण ? –
जी – जीर्थ सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आणि सहायक अभिंयता इरफान काझी आपल्या जबाबदारीतून पळ काढू शकतील काय ? –मुंबई – पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार इतरवेळी वेगवेगळ्या कामात मुंबईकरणा कसं चुना लवित असतात ते सर्वांना ठाऊक आहे पण गणेश विसर्जनासही चौपाट्यांवर जे जीवरक्षक ठेवले जातात त्यातील काहींना व्यवस्थित पोहतही येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली…
दादरमध्ये पालिका आणि पोलिस याच्या आर्शिवादाने परप्रातिंय फेरीवाल्याची दादागिरी
मुंबई (किसन जाधव) फेरीवाले आणि पालिका अधिकारी यांच्यात साटे लोटे असल्यामुळेच अर्ध्या मुंबईच्या फुटपाथ आणि रस्त्यांवर फेरीवाल्यांनी कब्जा केलाय पण पालिका त्यांचे काहीच करू शकत नाही कारण पालिका वास्तविक नियमानुसार कोणत्याही स्टॉल मध्ये गुटका व खाद्य पदार्थ बनवता ही येत नाहीत आणि विकतही येत नाहीत तरी सुधा दादर सेनापती बापट मार्गावर फूल बाजार येथील मनिष…
आम्ही घरात बसून सरकार चालवत नाही- मुख्यमंत्री शिंदे
कन्नड/ शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत आता लोकांना सरकारकडे जावे लागणार नाही तर सरकारच लोकांपर्यंत पोचणार आहे शिंदे फडणवीस सरकारकडून या योजनेची सुरुवात झाली आहेशुक्रवारी कन्नड येथे झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की आम्ही काम करणारे लोक आहोत घरात बसून सरकार चालवणारे नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला तसेच त्यांनी आतापर्यंत…
पालिकेच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत साथी रोगाचे थैमान
मुंबई/ कोरोना चां प्रादुर्भाव रोखण्याचा नादात पालिकेचे मुंबईतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने मुंबईत सध्या साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे१ते२१नोव्हेंबर दरम्यान मुंबईत मलेरियाचे २३४,डेंग्यूचे९१, गस्ट्रो चे २००, चिकांगुनियाचे १२तर लेप्तोचे ६रुग्ण आढळले होते ही आकडेवारी पालिकेच्या अप यशाची कहाणी सांगण्यास पुरेशी आहे ज्या पद्धतीने पालिकेने करोणाचा सामनाला तसा साथीच्या रोगाचा सामना करण्यात पालिकेला यश आले नाही.साफसफाईचे कंत्राट…
भारताचा अमेरिका व पाकिस्तानला मोठा झटका
नवी दिल्ली/अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. भारताने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दूतावास सुरु करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. नवी दिल्लीत हैदराबाद हाऊसमध्ये अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी यांच्यासोबतच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही घोषणा केली. जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या…
पालिकेकडून मुंबईतील ४ ठिकाणी कबूतरखाण्यांना परवानगी स्थानिकांचा मात्र विरोध
मुंबई / स्थानिक मराठी जनतेचा विरोध डावलून महानगरपालिकेने अखेर कबुतरखान्यांबाबत मोठा निर्णय घेत चार ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी दिली आहे.मात्र पालिकेच्या या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असलेल्या कबुतरखान्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने चार नवीन ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी दिली आहे. या ठिकाणी फक्त सकाळी ७ ते ९ या वेळेतच कबुतरांना…
