मुंबई/लांब पडल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यातून प्रवास करणे फार मोठे जीकरी चे असते कारण एकीकडे प्रचंड गर्दी तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे हाल अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु आता रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जन थाळीचे योजना सुरू केली आहे त्यानुसार वीस रुपयात पुरी भाजी तर पन्नास रुपयात संपूर्ण पॅकबंद भोजन ज्यामध्ये पाण्याच्या बाटलीचा सुद्धा समावेश आहे. अशा तरीही रेल्वेची जनथाळी जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूपच दिलासादायक ठरलेली आहे त्यामुळे रेल्वे प्रवास आहे रेल्वे मंत्र्यांना धन्यवाद दिलेले आहेत लांब पडल्याच्या गाड्यांमध्ये कधी कधी बारा ते पंधरा तास गर्दीतून प्रवास करावा लागतो अशावेळी जेवणाचे खूप हाल होतात कारण रेल्वेमध्ये फक्त आरक्षित डब्यांमध्येच जेवण मिळते पण जनरल डब्यांमध्ये जेवणाचे हाल होत असतात म्हणूनच ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Similar Posts
रस्ते कंत्राटदार पालिकेत कोणाच्या आशीर्वादाने सुटले
मुंबई/ पालिकेतील रस्त्याच्या कामात झालेले घोटाळे नवे नाहीत मात्र या घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारांना काळया यादीत टाकलेले असताना पालिकेतील सत्ताधारी त्यांना वाचवत असल्याचे दिसत आहे आणि याचा पुरावा म्हणून कंत्राटदारांना सात वर्षांचा कालावधी कमी करून तीन वर्षांचा करण्यात आला इतकेच नव्हे तर त्यांनाच पुन्हा रस्त्याची कंत्राटे दिली जात आहे .यामागे पालिकेतील त्यांचे गॉडफादर कोण याची…
मुख्यमंत्र्यांचा राणेंना इशारा–जुने व्हायरस पुन्हा येत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा लागेल .
मुंबई /मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लागण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तसेच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून राणेंना चांगलाच दणका दिला होता.मात्र शिवसेना आणि भाजपच्या राडेबाजी मध्ये मुख्यमंत्री गप्प होते पण काल एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राणेंचे नाव न घेता त्यांना इशारा दिलाय की जुने व्हायरस पुन्हा आले आहेत आणि त्यांचा साईड इफेक्ट सुधा जाणवू…
नकली राष्ट्रवादी , नकली शिवसेनेकडून विकास होणार नाही – अमित शहा यांचा उद्धव ठाकरे, शरद पवार व कॉंग्रेसवर हल्लाबोल
नांदेड: महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे तीन पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत, पण तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती असल्याची जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. महाराष्ट्राचा विकास हे तीन पक्ष करू शकत नाहीत, हे काम फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे मोदींनी…
तुर्कीये- बांगलादेश यांच्यात लष्करी सहकार्य! भारताची डोकेदुखी वाढली
ढाका/ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा मित्र तुर्की आणि बांगलादेश यांच्यात लष्करी सहकार्य वाढत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश आता तुर्कीच्या सहकार्याने चितगाव आणि नारायणगंज येथे संरक्षण औद्योगिक संकुल बांधण्यासाठी चर्चा करत आहे. देशाच्या औद्योगिक विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष चौधरी आशिक महमूद बिन हारुन यांनी तुर्कीच्या पाच दिवसांच्या दौऱ्यात यावर सविस्तर चर्चा केली. हारुन यांच्या भेटीत तुर्कीच्या…
दुकानदाराला केलेल्या मारहाणी नंतर भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा बंद
भाईंदर/ मीरा रोड येथे मराठी बोलण्याच्या वादातून मनसे कार्यकर्त्यांनी एका दुकानदाराला मारहाण केल्याच्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार देताच मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती. आता या मारहाणीच्या निषेधार्थ आज संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत सात जणांवर…
जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या ६ विद्यार्थ्यांची शाळेतून हकालपट्टी
नवी मुंबई : शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ अशी घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर शाळा प्रशासनानं कठोर पाऊल उचलतं ६ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आहे. यामुळं खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील वाशी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला आहे.माध्यमांतील वृत्तानुसार, सोमवारी सकाळी शाळेतील बाथरुममध्ये जय श्रीरामच्या घोषणा दिल्याचा प्रकार घडल्याचं सूत्रांकडून सांगितलं…
