मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे .त्यामुळे राज्यपालांच्या राजीनाम्याची अफवाच होती हे स्पष्ट झाले आहे तर दुसरीकडे संभाजीराजे आणि उदयन राजे यांनी एक बैठक घेऊन राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत चर्चा केली . आता 3 डिसेंबरला रायगडावर या बाबत निर्णय घेतला जाणार आहे तर महाविकास आघाडी राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक देणार आहे .
Similar Posts
आबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर
मुंबई : पुढील तीन ते चार दिवसात समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अबू आझमी यांची रविवारी रात्री उशिरा मुंबईत बैठक झाली आणि या बैठकीत पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती आहे.महा राष्ट्रातील भाजपचा एक महत्त्वाचा नेता अबू आजमी यांच्या प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याची विश्वसनीय…
तर खरोखरच खाजगीकरण करून त्यांच्या जीवनात ब्लॅक आऊट करा
आजकाल सरकारी नोकरी कुणाला मिळत नाही सरकारी नोकरीसाठी पाच पाच लाख रुपये मोजावे लागत आहेत तरीही नोकरीची शाश्वती नाही आणि ज्यांना देवाच्या कृपेने नोकरी मिळाली आहे त्यांना चरबी आली आहे.उठ सुठ संप करून लोकांना वेठीस धरत आहेत. एस टी कामगारांचा संप हे त्याचे जिवंत उदाहरण! आणि आता वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे .एन कडक उकाड्यात…
फटके फोडण्यावरून झाला वादनिरपराध तरुणाचे आयुष्य झाले बाद
मुंबई – आजकालच्या तरुणांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात . मात्र हे वाद तत्काळ मिटवले जात नसल्याने या वादात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो अँटॉप हिलमध्ये अशाच एका घटनेत फाटक्या वरून झालेल्या वादात एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला . या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह ५ जणांना अटक केली आहे .शंकर गल्लीत फटाके फोडत असताना तिथून…
चार ते पाच दिवसात शाळा कॉलेज सुरू करण्याचा निर्णय
मुंबई/कोरोंनाच्या भीती मुले गेल्या सव्वा वर्षापासून बंद असलेली शाळा कॉलेज सुरू करण्याचा निर्णय येत्या चार ते पाच दिवसात घेतला जाईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहेशाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे मध्यंतरी कोरोंनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले होते त्यामुळे शाळा कॉलेजही सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता…
पालिकेकडून मुंबईतील ४ ठिकाणी कबूतरखाण्यांना परवानगी स्थानिकांचा मात्र विरोध
मुंबई / स्थानिक मराठी जनतेचा विरोध डावलून महानगरपालिकेने अखेर कबुतरखान्यांबाबत मोठा निर्णय घेत चार ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी दिली आहे.मात्र पालिकेच्या या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असलेल्या कबुतरखान्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने चार नवीन ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी दिली आहे. या ठिकाणी फक्त सकाळी ७ ते ९ या वेळेतच कबुतरांना…
नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आता प्रतीक्षा नव्या मंत्रिमंडळाची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू
मुंबई/ भाजपा आणि शिंदे गट यांचे सरकार आता खऱ्या अर्थाने सतेवर आले आहे कारण रविवरी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यावर काल विश्वासदर्शक ठराव सुधा जिंकला त्यामुळे आता मंत्रिमंडळाची प्रतीक्षा आहे. तर आता मंत्री पदासाठी लॉबिंग सुरू झाले आहेनवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजय चौधरी यांची गटनेतेपदी आणि सुनील प्रभु यांची शिवसेना प्रतोदपदी झालेली निवड…
