मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे .त्यामुळे राज्यपालांच्या राजीनाम्याची अफवाच होती हे स्पष्ट झाले आहे तर दुसरीकडे संभाजीराजे आणि उदयन राजे यांनी एक बैठक घेऊन राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत चर्चा केली . आता 3 डिसेंबरला रायगडावर या बाबत निर्णय घेतला जाणार आहे तर महाविकास आघाडी राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक देणार आहे .
Similar Posts
मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्या 20 बड्या नेत्यांवर निवडणूक आयोग कारवाई करणार
मुंबई/ निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखवणे किंवा धमकावणे हा गुन्हा असून २ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात काही नेत्यांनी मतदारांना निधी भवनात धमकावले तर काहीनी प्रलोभन दिले या बाबतच्या तक्रारींची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह २० नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषेचे ताळतंत्र सोडणाऱ्या आणि…
शिक्षणाच्या आयचा घो!-बाल भारतीची नवी कोरी लाखो पुस्तके रद्दीत विकण्याचा निर्णय- शिक्षणमंत्री अंधारात?
मुंबई/शिक्षण हा भावी आयुष्याचा पाया आहे असे म्हटले जाते.आणि ते खरेच आहे.कारण शिक्षण घेतले तरच माणसाला पुढे नोकरी धंदा मिळतो आणि स्वतःच्या पायावर उभे राहता येते.सध्या कोरोंनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत .त्यामुळे बालभारतीने चक्क नवीन छापलेली अभ्यासक्रमाची लाखो पुस्तकेच रद्दीत काढण्याचा निर्णय घेला आहे त्यांच्या या निर्णयामुळे शैक्षणीक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहेपाठ्य पुस्तकात…
हे सगळ इथल्या राज्यकर्त्यांना कधी कळणार ?
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बंनल्यापासून गुजरातला अच्छे दीन आले आहेत कारण केंद्रातील सरकारचे गुजरातच्या भरभराटी कडे अधिक लक्ष आहे. इतकेच काय देशाची आर्थिक राजधानी मुंबई ऐवजी अहमदाबाद करण्याचीही कटकारस्थाने सुरू आहेत.तसा प्रत्येकाला त्याच्या प्रंताबद्दल आणि तिथली भाषा तसेच संस्कृतीबद्दल अभिमान असतोच! पण त्यात दुटप्पीपणा कशासाठी? राज ठाकरे मराठी माणसाबद्दल किंवा मराठी भाषेबद्दल बोलले की ते…
हिंदुत्ववाद्यांनी आव्हाडांचे पुतळे जाळले
मुंबई – सध्या राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यातील वातावरण दिवसेंदिवस दूषित बनत चालले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असेच एक वादग्रस्त ट्विट केले आहे रावण कडून रामायणातून राम समजावून सांगा या त्यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या असून आज ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
छातीस गड मध्ये पोलिसांकडून २९ नक्षलवाद्यांचा खात्मा
कांकेर – देशभरात येत्या १९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मतदानाच्या तीन दिवस आधीच छत्तीसगडच्या कांकर भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. माड परिसरात अजूनही गोळीबार सुरु आहे. जखमी जवानांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त फोर्स पाठवण्यात आल्याची…
तिसरी अजित घोष टी-20 स्पर्धा
महिलांची क्रिकेट स्पर्धा उद्यापासून मुंबई, दि. 12 (क्री.प्र.)- 16 वर्षीय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेनंतर स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनच्या अजित घोष चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेला सोमवार, 14 नोव्हेंबरपासून शिवाजी पार्क जिमखाना आणि माहीम ज्युवेनाईलच्या खेळपट्टीवर सुरूवात होत आहे. ही स्पर्धा 14 ते 18 नोव्हेंबर या दोन दिवशी खेळविली जाणार आहे. मुंबई क्रिकेट…
