मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे .त्यामुळे राज्यपालांच्या राजीनाम्याची अफवाच होती हे स्पष्ट झाले आहे तर दुसरीकडे संभाजीराजे आणि उदयन राजे यांनी एक बैठक घेऊन राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत चर्चा केली . आता 3 डिसेंबरला रायगडावर या बाबत निर्णय घेतला जाणार आहे तर महाविकास आघाडी राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक देणार आहे .
Similar Posts
अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष एकवटला- सरकारच्या चहापानावर बहिष्कार
मुंबई : राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन उद्या, १७ जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधल्या दिवशी विरोधी पक्षांनी बैठक बोलावली. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, चहापानाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं. पण, हे सरकार घटनाबाह्य…
पंतप्रधान गरीब अन्न कल्याण योजनेची मुदत वाढवली
दिल्ली/ लॉक डाऊन काळात सर्व बंद असल्याने केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब अन्न कल्याण योजना सुरू केली होती या योजने अंतर्गत गरिबांना मोफत गहू तांदूळ दिले जात होते.या योजनेची मुदत डिसेंबर पर्यंत होती पण ती आता मार्च२०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.त्यामुळे या योजनेतील गरीब लाभार्थीना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना जरी काही प्रमाणात आटोक्यात आला असला…
विधान परिषदेच्या निवडणुकीतील चारही मतदार संघातील चित्र स्पष्ट
मुंबई – लोकसभा निवडणूकांनंतर आता राज्यात २६ जून रोजी विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 1 जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीने या निवडणुकीसाठी आपली ताकद लावल्याचं दिसतंय.कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेना…
ठाकरेबंधु एकत्र येण्यावर अखेर शिक्कामोर्तब ?
मुंबई/ महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल आणि आम्ही संदेश नव्हे तर सरळ बातमी देऊ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंचे ऐक्य आता दृष्टीपथा असल्याचे स्पष्ट झाले आहेगेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या त्याची सुरुवात राज ठाकरे यांनी त्यांच्या…
भोंदू धीरेंद्र शास्त्रींची तुकाराम महाराजांवर टीका
भोपाळ – दुसऱ्याचा भविष्यकाळ आणि भूतकाळ सांगण्याची बतावणी करणारा मध्य प्रदेशातील भोंदू धीरेंद्र शास्त्री बाबा याने याने तुकाराम महाराजांवर टीका करताना तुकारामांना रोज त्यांची पत्नी मारायची असा भयंकर जावई शोध लावला आहे त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून या भोंदू बाबाला फाटकवण्याची वेळ आली आहे अशी संतापात प्रतिक्रिया महाराष्ट्रातील जनतेने व्यक्त केली आहे आधी आपल्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराष्ट्रवादी काँग्रेसला कधीही पायाखाली घेऊ- शिवसेना खासदाराच्या विधानाने राष्ट्रवादी संतप्त
आघाडीत पुन्हा बिघडीमुंबई/ महाविकास आघाडीची तीन चाकी रिक्षा गेले सव्वा वर्ष कशी बशी धक्के खात पुढे चाललीय.पण तिचा पाच वर्षांचा प्रवास पूर्ण होईल असे वाटत नाही कारण आघाडीतील तिन्ही पक्षात समन्वय नाही सुरवातीला काँग्रेस नाराज होती आता राष्ट्रवादीने शिवसेना विरुद्ध दंड थोपटले आहेत.कारण परभणीत शिवसेना खासदाराच्या स्फोटक विधानाने वादाची ठिणगी पडल्याने आघाडीत पुन्हा एकदा बीघडी…
