मुंबई/ नालेसफाईच्या कामात कशा प्रकारे हात सफाई केली जाते हे आता सर्व मुंबईकरांना समजले आहे.यंदाही तोच प्रकराहे मोठी नदी आणि इतर मोठ्या नाल्यांच्या सफाई साठी यंदा पालिका132 कोटी40 लाख खर्च करणार आहे.पण आश्चर्याची गोष्ट अशी की यां पालिकेची निविदा प्रक्रिया नेहमी प्रमाणे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण कंत्राटदारांनी 13 ते 29 टक्के कमी दराने काम करण्यास तयारी दर्शवली आहे .त्यामुळे कंत्राटदार येवढे उदार का झाले ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.पून्हा थुक पट्टीचा प्रत्यतर नाहीना! कारण कुठलाही नुकसान करून सरकारचा फायदा करीत नाही.आणि पालिकेचे कंत्राटदार तर नाले सफाईबाबत बदनाम आहेत मग कमी दारात काम करण्याची त्यांची का इच्छा आहे याची चौकशी करण्याची मागणी मुंबईकर जनता करीत आहे
Similar Posts
सद्गुरू श्री वामनराव पै यांची 101 वी जयंती रक्तदान शिबिराने उत्साहात साजरी ; कांदिवली येथील “रक्तदान शिबीरास ” भरघोस प्रतिसाद
मुंबई दि (प्रतिनिधी) : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या 101 व्या जयंती निमित्त मीनाताई ठाकरे रक्तकेंद्र यांच्या सहकार्याने महिला आधार भवन, कांदिवली येथे ‘रक्तदान शिबीर’ आयोजित करण्यात आले. 110 जणांनी रक्तदान करण्यासाठी नोंदणी केली होती. त्यातील 85 जणांनी रक्तदान केले. व 12 जणांनी अवयव दानासाठी नोंदणी केली.सर्व रक्त दात्यांचे व अवयव दात्यांचे…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबई“काश्मिर फाइल्स” इतिहास घडवणार !!!
19 जानेवारी 1990 रोजी काश्मिरी दहशतवाद्यांनी अत्याचार करून लाखो काश्मिरी हिंदूंना अर्थातच काश्मिरी पंडितांना त्यांचे घरदार सोडायला भाग पाडले होते. त्या घटनेने काश्मिरी पंडित काश्मिरी खोऱ्यातून इतिहासजमा झाले होते. पण आज काश्मिरी पंडितांची तीच “शोकांतिका” “काश्मीर फाइल्स” च्या रूपाने सिनेमागृहात इतिहास घडवत आहे. अभूतपूर्व इतिहास घडवणार आहे. कोणतीही पूर्वप्रसिद्धी न करता अवघ्या 650 सिनेमांगृहांमधे प्रदर्शित…
मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही मंत्र्यांचा बेतालपना सुरूच
अकोला/ कोकाटे आणि इतर बोलघेवड्या मंत्र्यांमुळे सरकारची जनमानसात प्रतिमा डागाळत असल्याने, मुख्यमंत्र्यांनी यापुढे वादग्रस्त विधाने करू नका . चुकीला माफी नाही अशा शब्दात आपल्या सर्व मंत्र्यांना तंबी दिली होती.मात्र मंत्री काय सुधारायला तयार नाहीत.वादग्रस्त मंत्री संजय शिरसाट यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना “सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचे काय जातंय? असे विधान केले.तर दुसरीकडे राज्यमंत्री मेघना…
पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापे
मुंबई – मुंबई महापालिकेतील कामांत अनियमिततेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज मुंबई महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी व कार्यालयात ईडीने छापे टाकल्याचे समजते.महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग)ने विशेष लेखापरिक्षा अहवाल…
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात राडा__ ५० हून अधिक दंगलखोरांना अटक
नागपूर/औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात जबरदस्त राडा झाला तोडफोड आणि जाळपोळ झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लाठीमार केला यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकी मध्ये काही पोलीस जखमी झाले आहेत दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेऊन सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सक्त कारवाईचे आदेश दिले आहेतऔरंगजेबाची खुलताबाद येथे असलेली कबर…
डिलाई रोड मधील शिवसेनेचा पोलिंग एजंट आणि नागरीक हरि याचा मृत्यू
मुंबई/सोमवारी मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघाचे महाराष्ट्रातल्या 13 मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्याचे मतदान झाले. मात्र या मतदानाच्या वेळी डीलाय रोड मध्ये एक दुर्दैवी घटना घडली . डीलाई रोडच्या बीडीडी चाळ क्रमांक 20 जवळ असलेल्या मतदान केंद्रावर शिवसेनेचा पोलिंग एजंट म्हणून हजर असलेल्या मनोहर नलगे काका यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू बद्दल सर्वत्र हळ…
