मुंबई/ नालेसफाईच्या कामात कशा प्रकारे हात सफाई केली जाते हे आता सर्व मुंबईकरांना समजले आहे.यंदाही तोच प्रकराहे मोठी नदी आणि इतर मोठ्या नाल्यांच्या सफाई साठी यंदा पालिका132 कोटी40 लाख खर्च करणार आहे.पण आश्चर्याची गोष्ट अशी की यां पालिकेची निविदा प्रक्रिया नेहमी प्रमाणे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण कंत्राटदारांनी 13 ते 29 टक्के कमी दराने काम करण्यास तयारी दर्शवली आहे .त्यामुळे कंत्राटदार येवढे उदार का झाले ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.पून्हा थुक पट्टीचा प्रत्यतर नाहीना! कारण कुठलाही नुकसान करून सरकारचा फायदा करीत नाही.आणि पालिकेचे कंत्राटदार तर नाले सफाईबाबत बदनाम आहेत मग कमी दारात काम करण्याची त्यांची का इच्छा आहे याची चौकशी करण्याची मागणी मुंबईकर जनता करीत आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व…
ऋतुजा लटकेणा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली -अंधेरीत जोरदार शक्तिप्रदर्शन
मुंबई/ अंधेरी पूर्व मतदार संघातील विधानसभेची पोट निवडणूक म्हणजे भाजप आणि शिवसेना साठी प्रतिष्ठेची बनलेली आहे .मात्र सेनेच्या मदतीला दोन्ही काँग्रेस असल्याने भाजपचा पराभव अटळ आहे असे बोलले जाते म्हणूनच काल अंधेरीत शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.काल सकाळी न्यायालयाच्या आदेशानुसार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेतील राजीनाम्याचा अर्ज पालिकेने मंजूर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना भाजपामध्ये राडेबाजीला सुरूवात
मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा भोवली नारायण राणे यांना अटक मुंबई/ जन आशीर्वाद यात्रेसाठी महाराष्ट्राच्या दोन्यावर आलेले केंद्रीय सुष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करताच संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना पेटून उठली . त्यानंतर राणेंच्या प्रापटीवर हल्ले सुरू झाले .बंगला, मॉल,पेट्रोल पंप यांना शिवसैनिकांनी टार्गेट केले दरम्यान राणेंवर गुन्हा…
कोवीड विलगीकरण हॉटेल चालकांना यंदाही करमाफी
करोणा संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत विलगीकरणसाठी पालिकेने हॉटेल ताब्यात घेतली होती .या सर्व हॉटेल यांना दुसऱ्या वर्षीमालमत्ता कर माफ केला जाणार आहे . मुंबई महापालिका प्रशासन स्थायी समितीत 41 कोटी 87 लाख रुपयाची कर माफीचा प्रस्ताव ठेवला आहे .यामध्ये मागील वर्षी पालिकेने 180 हॉटेलांना वीस कोटी रुपये मालमत्ता कर माफ केला होता . यंदा …
विजय वैद्य गेले ; समाजसेवेचे एक पर्व संपले! -योगेश वसंत त्रिवेदी
ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासू राजकीय विश्लेषक, समाजसेवेचा मानबिंदू, अनेक संस्था संघटनांच्या प्रसववेदनांच्या कळा सहन करुन त्या तब्बल बेचाळीस वर्षे अहोरात्र चालविणारे विजय दत्तात्रय वैद्य यांनी ऐन गणेशोत्सवात आपली इहलोकीची यात्रा संपवून परलोकी प्रस्थान ठेवले. बरोबर पंचवीस दिवसांपूर्वी विजय शंकर केळुसकर यांनी इहलोकीची यात्रा संपविली. तो धक्का सहन होत नाही तोपर्यंत दुसरा जबरदस्त धक्का देणारे समाजसेवेचे एक…
रिझर्व्ह बँकेला बॉम्बच्या धमकीचा ई मेल
मुंबई- अरबी समुद्रात भारताच्या जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याची माहिती ताजी असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेल आयडीवरुन ही धमकी देण्यात आलीय. आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब…
