मुंबई/ नालेसफाईच्या कामात कशा प्रकारे हात सफाई केली जाते हे आता सर्व मुंबईकरांना समजले आहे.यंदाही तोच प्रकराहे मोठी नदी आणि इतर मोठ्या नाल्यांच्या सफाई साठी यंदा पालिका132 कोटी40 लाख खर्च करणार आहे.पण आश्चर्याची गोष्ट अशी की यां पालिकेची निविदा प्रक्रिया नेहमी प्रमाणे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण कंत्राटदारांनी 13 ते 29 टक्के कमी दराने काम करण्यास तयारी दर्शवली आहे .त्यामुळे कंत्राटदार येवढे उदार का झाले ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.पून्हा थुक पट्टीचा प्रत्यतर नाहीना! कारण कुठलाही नुकसान करून सरकारचा फायदा करीत नाही.आणि पालिकेचे कंत्राटदार तर नाले सफाईबाबत बदनाम आहेत मग कमी दारात काम करण्याची त्यांची का इच्छा आहे याची चौकशी करण्याची मागणी मुंबईकर जनता करीत आहे
Similar Posts
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि; १६, शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे…
विधान भवनात मंत्री आमदार वगळता इतराना प्रवेशबंदी अध्यक्षांची घोषणा
मुंबई/गुरुवारी विधानभवनाच्या प्रांगणात भाजप आमदार पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जीराडेबाजी केली त्याची गंभीर दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतली आहे.या राडेबाजीबद्दल सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर यापुढे मंत्री, आमदार आणि त्यांचे स्वीय सचिव वगळता कोणालाही विधानभवन परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.अध्यक्षांच्या या निर्णयामुळे मंत्री,आमदार आणि त्यांच्या अंधभक्तांना विधान भवन परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.तसेच त्यांच्या बैठकानाही परवानगी नसेल.गुरुवारी विधानभवन…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त अभिवादन
मुंबई, दि. २ :- माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिवंगत शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय योगदान देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांनी पुढे पंतप्रधान म्हणून कणखरपणे देशाचे नेतृत्व केले. साधी राहणी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवबंधन बांधून घेण्यास संभाजीराजांचा नकार त्यामुळे सेनेने पाठिंबा नाकारला-
मुंबई/ राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या संभाजी राजे यांना शरद पवारांनी पाठिंबा दिलेला असला तरी शिवसेनेने मात्र पाठिंबा नाकारला आहे कारण शिवसेनेत येण्याची सेनेची ऑफर संभाजीराजेंनी नाकारली त्यामुळे शिवसेनेने त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिलाय परिणामी मराठा समाज शिवसेनेवर नाराज झाला आहे.विधानसभेत शिवसेना 56,राष्ट्रवादी 54,भाजप 105 काँग्रेस 44 तर अपक्ष 29 असे…
पोमणमध्ये बिल्डरांकडून शेतकऱ्याची फसवणूक
बोगस कागदपत्रांद्वारे वीज मीटर केले नावावर वसई :वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर वसईतील राखीव, मालकी, आदिवासी भूखंडांचा व त्यापाठोपाठ आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पैशाच्या बळावर उड्या मारणारे विकासक प्रशासकीय यंत्रणा पैशाने विकत घेऊन सर्वसामान्य नागरिकांनाच देशोधडीला लावू लागली आहे. पोमणमध्येे असाच एक लांडीलबाडीचा प्रकार उघडकीस आला असून दोघा बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या…
राजावाडी व भाभा रुग्णालयात मनमानी पद्धतीने कंत्राटी कामगार भरती ?
मुंबई- मुंबई महापालिका खर्च कमी करण्याकरिता विविध विभागातील कामांसाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करते. पण या कंत्राटाच्या सुधा निविदा काढल्या जातात त्यासाठी कामाचे निकष, वेतन आणि इतर बाबी बाबत कंत्राटदाराकडून हमी घेतली जाते , मात्र पालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालय कुरला आणि राजावाडी रुग्णालय घाटकोपर या दोन रुग्णालयांची जबाबदारी डीन.विद्या ठाकूर या वैद्यकीय अधीक्षकांकडे असल्याने …
