मुंबई/ नालेसफाईच्या कामात कशा प्रकारे हात सफाई केली जाते हे आता सर्व मुंबईकरांना समजले आहे.यंदाही तोच प्रकराहे मोठी नदी आणि इतर मोठ्या नाल्यांच्या सफाई साठी यंदा पालिका132 कोटी40 लाख खर्च करणार आहे.पण आश्चर्याची गोष्ट अशी की यां पालिकेची निविदा प्रक्रिया नेहमी प्रमाणे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण कंत्राटदारांनी 13 ते 29 टक्के कमी दराने काम करण्यास तयारी दर्शवली आहे .त्यामुळे कंत्राटदार येवढे उदार का झाले ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.पून्हा थुक पट्टीचा प्रत्यतर नाहीना! कारण कुठलाही नुकसान करून सरकारचा फायदा करीत नाही.आणि पालिकेचे कंत्राटदार तर नाले सफाईबाबत बदनाम आहेत मग कमी दारात काम करण्याची त्यांची का इच्छा आहे याची चौकशी करण्याची मागणी मुंबईकर जनता करीत आहे
Similar Posts
राज्यपालांच्या विरुद्ध ओबीसी मध्ये असंतोष
पुणे/महाराष्ट्र सरकार साठी डोकेदुखी ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आता ओबीसी समाजाचा राग ओढवून घेतलेला आहे कारण सावित्री बाई फुले यांच्या जयंती दिवशीच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून पुतळ्याचे अनावरण करण्यास राज्यपालांनी नकार दिल्यामुळे ओबीसी विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांच्या विरोधात घोषणा देत तीव्र आंदोलन केले.ज्या माऊलीने तत्कालीन वर्ण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवून…
” जुनी निवृत्तीवेतन योजना ” आर्थिक संकटाची नांदी ?
गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार, विविध राज्ये यांच्यात जुन्या व नवीन निवृत्ती वेतन योजनेवरून जोरदार वाद, आंदोलने सुरू आहेत. सकृतदर्शनी जुनी पेन्शन योजना निवृत्तीधारकांसाठी फायदेशीर असली तरी राज्यांच्या आर्थिक शिस्तीच्या किंवा क्षमतेच्या दृष्टीने ही योजना मारक व आर्थिक संकटाची नांदी ठरणार आहे. त्यामुळे नवीन पेन्शन योजनेची अंमलबजावणी करणे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हितावह होणार आहे. या साऱ्या…
संभल मधील तणावपूर्ण शांतता शाळा कॉलेज सुरू, दुकाने ही उघडली- २६५० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल ६० जणांना अटक
संभल/उत्तर प्रदेशातील संभलमध्ये 60 जणांना अटक करण्यात आलेली आहे मशिदीच्या सर्वेक्षणाच्या वेळेत झालेली दगडफेक आणि त्यानंतर झालेले हत्याकांड याप्रकरणी आतापर्यंत २६५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आता परिस्थिती हळूहळू निवडत असल्यामुळे संबळ मधील शाळा कॉलेज तसेच दुकानेही उघडण्यात आली आहे त्याचबरोबर संबळ मधील मशिदीच्या मौलानांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे की त्यांनी मुख्य…
पाच राज्यांच्या निवडणुकीची भाजपकडून तयारी सुरू
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांची तयारी भाजपने सुरू केली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहतील. अद्याप विधानसभा निवडणुकीचा घोषणा झालेली नाही. आतापर्यंत निवडणुका जाहीर झाल्यानंतर बैठका होत होत्या….
मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या मुजोर परप्रांतीय अधिकाऱ्याला अटक ! नोकरीतूनही निलंबित
कल्याण – कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करून मराठी माणसाला भिकारी म्हणून हिणवणाऱ्या मुजोर सरकारी अधिकारी अखिलेश शुक्लाच्या आज पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. . शुक्लासोबत आणखी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.तसेच शुक्लाला सरकारी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनीही अशा मुजोर परप्रांतीयांवर कठोर कारवाई केली नाही तर आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने धडा शिकवू असा…
हिमाचलच्या मंडी मध्ये किंग विरुद्ध क्वीन कंगना राणावत च्या विरोधात विक्रमादित्य
मंडी/हिमाचल प्रदेश मधील मंडी लोकसभा मतदार संघात भाजपाने कंगना राणावत याना तिकीट दिले आहे तर काँग्रेसने माझी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे पुत्र विक्रमादित्य याना मैदानात उतरवले आहे विक्रमादित्य हे राज घराण्यातील असल्याने मंडी मध्ये किंग विरुद्ध kveen असा मुकाबला होणार आहे.2021 साधी झालेल्या पोटनिवडणुकी या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा सिंह विजय झाल्या होत्या पण जिजामाता त्याने…
