मुंबई -तब्बल दीड वर्ष ज्या कोरोनाने संपूर्ण जगाचे जनजीवन आणि अर्थव्यवस्था उध्वस्त करून टाकली त्याने पुन्हा एकदा आपल्या दारावर टक टक करायला सुरुवात केली आहे .अशावेळी गेल्या दीड वर्षात जे लोकांनी भोगले ते पुन्हा नशिबी येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेला सावध केले जात आहे.लसीकरण आणि मास्क किती आवश्यक आहे हे सांगितले जात आहे.अशावेळी सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे.विज्ञानाच्या जोरावर जगाने कोरोणावर मात केली हे खरे असले तरी कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होण्यापूर्वीच करोना गेला अशी समजूत करून घेऊन आपण सर्व निर्बंध हटवून पूर्वीसारखे कामाला लागलो .यात कुठेतरी आपली आणि सरकारची सुधा चूक झाली होती हे आता आपल्या लक्षात आले आहे. भारता पुरते बोलायचे झाले तरी भारतात जवळपास 4 लाख लोकांचा कोरोणाने बळी घेतला होता .शिवाय कोरोना काळात लागलेले लोकडाऊन आणि त्यामुळे बंद पडलेले उद्योग धंदे याने आर्थिक नुकसान झाले ते वेगळेच!पण त्याही पेक्षा लोकांना जो मानसिक त्रास भोगावा लागला त्याच्या आठवणीने अंगावर शहारे येतात.आणि म्हणूनच प्रत्येक जण ईश्वराकडून हीच प्रार्थना करीत आहेत .
Similar Posts
‘बाल रंगभूमी परिषद दरवर्षी हा ‘जल्लोष लोककलेचा’ उत्सव आयोजित करणार’ – ऍड. नीलम शिर्के-सामंत.
अशा महोत्सवातून मुलांमधे लोककला संस्कृतीचीआवड निर्माण करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम करतेय .असा विश्वास व्यक्त करत , या जल्लोष लोककलेचा मिळणारा मोठा प्रतिसाद पहाता बालरंगभूमी परिषद दरवर्षी हा महोत्सव महाराष्ट्रभर आयोजित करणार अशी घोषणा एड नीलमताई शिर्के सामंत, बालरंग भूमी अध्यक्षा. यांनी त्त्यांच्या भाषणात बोलून दाखविला.बालरंग भूमी परिषद, बृहन्मुंबई शाखा आयोजित ” जल्लोष लोककलेचा २०२४”…
वाढ दिवशीची तलवार प्रदर्शन; आबु आझमिंसह १८ जणांवर गुन्हा दाखल
मुंबई/ आजकाल वाढ दिवसाला शस्त्र प्रदर्शन करणे,तलवारीने केक कापणे, हवेत गोळीबार करणे यासारखे प्रकार केले जात आहेत. जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.मुंबईत कोरोंनाचे संकट असताना तसेच जास्त गर्दी जमवण्यासाठी बंदी असताना सपा चे गोवांडीचे आमदार आबू आझमी यांच्या वाढ दिवसानिमित्त २० ते २५ कार्यकर्त्यांनी जमून जल्लोष केला त्याच बरोबर आबू आजमीचे कार्यकर्ते यांनी तलवारीचे प्रदर्शन केले…
२३ फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
मुंबई/ विधानसभा अधिवेशनात बोलू दिले जात नसल्याची तक्रार अनेक आमदार, विशेषतः नवीन आमदार करीत असतात. यंदा मात्र त्यांना तसे बोलण्याची मुभा मिळणार नाही. कारण, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा महिनाभर चालणार आहे. मंगळवारी (१० फेब्रुवारी) त्याबाबतच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आले.महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी…
दारुखाना सेक्स स्कँडल चे काय झाले ? मुख्य आरोपीला कोण वाचवत आहे
मुंबई/ झोपडपट्टीतल्या महिलांचे चोरून खाजगी क्षणांचे किंवा आंघोळी करतानाचे चित्रीकरण करून त्या महिलांची अब्रू चव्हाट्यावर टाकणाऱ्या दारूखाना सेक्स स्कँडल मुळे संपूर्ण मुंबई हादरली होती . अजून याचा मुख्य सूत्रधार सापडला नाही तो कधी सापडणार असा सवाल महिला करीत आहेत . कारण अशा घटना इतर ठिकाणीही घडू शकतात . शिवडी पोलिस ठाणे अधिकारी याच्यावर कुणाचा दबाव…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा
मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे .त्यांचे वकील ॲड मोहन टेकावडे यांनी न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद करताना मदकिनी खडसे कशा प्रकारे ई डी ला तपासात सहकार्य करीत आहेत ते सांगितले वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने पीएमएलए न्यायालयाने अजामीनपात्र…
योगेश वसंत त्रिवेदी यांना अप्रतिम मीडियाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर ; हेमंत जोशी आणि प्रकाश कथले यांनाही जीवनगौरव लवकरच समारंभपूर्वक देणार ; डॉ. अनिल फळे यांची घोषणा
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ‘अप्रतिम मीडिया’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’चे पुरस्कार जाहीर करण्यात आले. २०२०, २०२१ या दोन वर्षांमध्ये संबंधित पत्रकारांनी केलेली पत्रकारिता, विशेष वृत्तांकन, विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी आदी निकष लावण्यात आले होते. त्यानुसार राजकारण ते पर्यावरण वृत्त गटातून प्रथम,…
