मुंबई -तब्बल दीड वर्ष ज्या कोरोनाने संपूर्ण जगाचे जनजीवन आणि अर्थव्यवस्था उध्वस्त करून टाकली त्याने पुन्हा एकदा आपल्या दारावर टक टक करायला सुरुवात केली आहे .अशावेळी गेल्या दीड वर्षात जे लोकांनी भोगले ते पुन्हा नशिबी येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेला सावध केले जात आहे.लसीकरण आणि मास्क किती आवश्यक आहे हे सांगितले जात आहे.अशावेळी सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे.विज्ञानाच्या जोरावर जगाने कोरोणावर मात केली हे खरे असले तरी कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होण्यापूर्वीच करोना गेला अशी समजूत करून घेऊन आपण सर्व निर्बंध हटवून पूर्वीसारखे कामाला लागलो .यात कुठेतरी आपली आणि सरकारची सुधा चूक झाली होती हे आता आपल्या लक्षात आले आहे. भारता पुरते बोलायचे झाले तरी भारतात जवळपास 4 लाख लोकांचा कोरोणाने बळी घेतला होता .शिवाय कोरोना काळात लागलेले लोकडाऊन आणि त्यामुळे बंद पडलेले उद्योग धंदे याने आर्थिक नुकसान झाले ते वेगळेच!पण त्याही पेक्षा लोकांना जो मानसिक त्रास भोगावा लागला त्याच्या आठवणीने अंगावर शहारे येतात.आणि म्हणूनच प्रत्येक जण ईश्वराकडून हीच प्रार्थना करीत आहेत .
Similar Posts
लाडकी बहीण योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मात्र या योजनेसाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख ३१ ऑगस्ट होती त्यामुळे ज्या महिलांना अर्ज करत आला नाही त्या नाराज होत्या व अर्ज भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी करीत होत्या त्यानुसार आता ला डकी बहीण योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत म्हणजे १ महिन्याची मुदतवाढ देण्यात…
महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! ३१ हजार रुपये बोनस
मुंबई : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड होणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज, गुरुवार १६ ऑक्टोबर २०२५रोजी दीपावली २०२५ निमित्त कर्मचाऱ्यांसाठी घसघशीत बोनस जाहीर केला आहे. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तब्बल ३१००० रुपये बोनस मिळणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.महापालिका आयुक्त भूषण…
घाबरू नका -पंचसूत्राचे पालन करा- मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन
नागपूर -जगात पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढला आहे त्यामुळे खबरदारी बाळगणे गरजेचे आहे मात्र काळजी करण्याचे कारण नाही कारण कोरोनाचा बीएफ-७ व्हेरियंट अद्याप तरी महाराष्ट्रात आलेला नाही त्यामुळे काळजी करू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या…
अंकिताला जिवंत जळणाऱ्या नराधमाला जन्मठेप!
फाशीची मागणी करणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी हिंगणघाट/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जाळीत कांड प्रकरणातील क्रूरकर्मा आरोपी विवेक नगराळे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे मात्र आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करीत लोकांनी न्यायालयाच्या बाहेर तीव्र संताप व्यक्त केला३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून अंकिता अरुण पीसुद या प्राध्यापिका असलेल्या…
पोलिस व दहशतवाद्यांमध्ये चकमक ३ गंभीर जखमी
लुधियाना/पंजाबच्या लुधियाना येथून मोठी बातमी समोर येत आहे. लुधियाना येथे पोलीस आणि दहशतावादी यांच्यात चकमक झाली आहे. दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर लाडोवाल टोल प्लाजाजवळ ही चकमकीची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी एक दिवसआधीच अतिरेक्यांना हँड ग्रँनेडसोबत पकडले होते. या अतिरेक्यांची चौकशी केली असता इतर अतिरेक्यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांकडून अतिरेक्यांना पकडण्यासाठी आज सापळा रचण्यात…
राजं ठाकरे यांनी घेतली जखमी कल्पिता पिंपळे यांची भेट
ठाणे/ फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांची व त्यांच्या अंगरक्षकाची विचारपूस केली . यावेळी स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बर्या व्हा बाकीचे आम्ही बघू असे राज ठाकरे यांनी सांगितले तसेच अधिकृत आणि अनधिकृत…
