मुंबई -तब्बल दीड वर्ष ज्या कोरोनाने संपूर्ण जगाचे जनजीवन आणि अर्थव्यवस्था उध्वस्त करून टाकली त्याने पुन्हा एकदा आपल्या दारावर टक टक करायला सुरुवात केली आहे .अशावेळी गेल्या दीड वर्षात जे लोकांनी भोगले ते पुन्हा नशिबी येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेला सावध केले जात आहे.लसीकरण आणि मास्क किती आवश्यक आहे हे सांगितले जात आहे.अशावेळी सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे.विज्ञानाच्या जोरावर जगाने कोरोणावर मात केली हे खरे असले तरी कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होण्यापूर्वीच करोना गेला अशी समजूत करून घेऊन आपण सर्व निर्बंध हटवून पूर्वीसारखे कामाला लागलो .यात कुठेतरी आपली आणि सरकारची सुधा चूक झाली होती हे आता आपल्या लक्षात आले आहे. भारता पुरते बोलायचे झाले तरी भारतात जवळपास 4 लाख लोकांचा कोरोणाने बळी घेतला होता .शिवाय कोरोना काळात लागलेले लोकडाऊन आणि त्यामुळे बंद पडलेले उद्योग धंदे याने आर्थिक नुकसान झाले ते वेगळेच!पण त्याही पेक्षा लोकांना जो मानसिक त्रास भोगावा लागला त्याच्या आठवणीने अंगावर शहारे येतात.आणि म्हणूनच प्रत्येक जण ईश्वराकडून हीच प्रार्थना करीत आहेत .
Similar Posts
राहुल गांधींच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत महायुतीकडून टीकेची झोड
मुंबई/ राजकारणी लोकांना राजकारणासाठी शूल्लकसा विषय सुधा पुरेसा असतो.दिल्लीत राहुल गांधींनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसले होते.त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे . उद्धव ठाकरेंना काँग्रेसने त्यांची जागा दाखवून दिली आहे असा हल्लाबोल महायुतीमध्ये नेत्यांनी केला आहे.तरमागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होत होते. उद्धवजींना पुढे…
सुमाया इंडस्ट्रीजने पे ॲग्रीमध्ये ची बहुसंख्य भागीदारी– सुमाया ॲग्रो एक समग्र कृषी व्यवसाय म्हणून उभारण्याचा महत्त्वाचा करार
मुंबई, २४ ऑगस्ट, २०२१: सुमाया इंडस्ट्रीज लि. (NSE Code: SUULD) एक उदयोन्मुख व्यवसाय आहे. या वैविध्यपूर्ण समूहाने अलीकडेच कृषी विषयक व्यवसायात प्रवेश केला आहे.या कंपनीच्या उपकंपनीने ५१% भागभांडवल संपादित केले आहे. पे ॲग्री इनोवेशन लि. कंपनी एक टेक कृषी आणि अन्न व्यवसायात काम करते. यात शेतकरी, प्रक्रिया आणि ग्राहकांच्या शेती विषयक वस्तूंचे मूल्यमापन करण्याचे काम…
मालवणीतील शाळेच्या खाजगीकरणाविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन
मुंबई/शिक्षण आणि आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे असा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी वर्षा गायकवाड यांनी भाजप आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आरोप केले.मुंबई महानगर पालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व…
.. आणि योगेश वसंत त्रिवेदी यांची ‘गुरुजी’ अशी ओळख झाली
■ सदानंद शिंदे★ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचे दुसरे पुस्तक ‘गुरुजी’ हे लवकरच प्रकाशित होत आहे. मंत्रालय आणि विधानमंडळ परिसरात तसेच विविध राजकीय पक्ष कार्यालयांपासून सर्वत्र योगेश वसंत त्रिवेदी हे ‘गुरुजी’ म्हणून परिचित आहेत. परंतु ‘गुरुजी’ हे नांव कसे रुढ झाले ? ज्येष्ठ पत्रकार सदानंद गौरु शिंदे यांनी सुमारे पंचवीस वर्षापूर्वी योगेश वसंत त्रिवेदी…
शिवसेना आम्ही वाढवली आहे, उद्धव ठाकरेंनी वाढवलेली नाही- रामदास कदम यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुंबई/गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागून राहिलेले शिंदे गट आणि ठाकरे गट यांचे दसरा मेळावे गुरुवारी मुंबईत पार पडले. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे तमाम राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांपेक्षा शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम हे दसरा मेळाव्याचे शो स्टॉपर ठरले आहे….
घर बांधण्यासाठी मोफत वाळू देण्याचा सरकारचा निर्णय
मुंबई/ घर बांधण्यासाठी पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महायुती सरकारने घेतला आहे सरकारच्या या निर्णयाचे जनतेकडून स्वागत केले जात आहे या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागात घरे बांधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे२०१५ पासून सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर गरिबांसाठी घरांची निर्मिती केली जात आहे या योजनेला पूरक असा एक नवा…
