मुंबई -तब्बल दीड वर्ष ज्या कोरोनाने संपूर्ण जगाचे जनजीवन आणि अर्थव्यवस्था उध्वस्त करून टाकली त्याने पुन्हा एकदा आपल्या दारावर टक टक करायला सुरुवात केली आहे .अशावेळी गेल्या दीड वर्षात जे लोकांनी भोगले ते पुन्हा नशिबी येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेला सावध केले जात आहे.लसीकरण आणि मास्क किती आवश्यक आहे हे सांगितले जात आहे.अशावेळी सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे.विज्ञानाच्या जोरावर जगाने कोरोणावर मात केली हे खरे असले तरी कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होण्यापूर्वीच करोना गेला अशी समजूत करून घेऊन आपण सर्व निर्बंध हटवून पूर्वीसारखे कामाला लागलो .यात कुठेतरी आपली आणि सरकारची सुधा चूक झाली होती हे आता आपल्या लक्षात आले आहे. भारता पुरते बोलायचे झाले तरी भारतात जवळपास 4 लाख लोकांचा कोरोणाने बळी घेतला होता .शिवाय कोरोना काळात लागलेले लोकडाऊन आणि त्यामुळे बंद पडलेले उद्योग धंदे याने आर्थिक नुकसान झाले ते वेगळेच!पण त्याही पेक्षा लोकांना जो मानसिक त्रास भोगावा लागला त्याच्या आठवणीने अंगावर शहारे येतात.आणि म्हणूनच प्रत्येक जण ईश्वराकडून हीच प्रार्थना करीत आहेत .
Similar Posts
लाडक्या बहिणीमुळे कुटुंबाला मो ठा आर्थिक आधार लाभार्थी म्हणतात : गरीबांसाठी दिड हजार महिना आर्थिक सक्षमीकरणाचा पाया
धाराशिव ( परंडा ) : राज्य शासनाचा महिला सशक्ती करणावर भर असून महिलांना सशक्त, आत्मनिर्भर होण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत मिळालेल्या रक्कमेमुळे गरीब परिस्थिती असलेल्या महिलांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या…
केंद्र सरकार जम्मू – काश्मीरचे नाव बदलणार
श्रीनगर- काश्मीरचं नाव आता बदललं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून याबाबत संकेत देण्यात आले आहेत. ते ‘जम्मू -काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस ’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की काश्मीरचं नावं कश्यपपासून असू शकतं. शंकराचार्य, सिल्क रूट आणि हेमिश मठ याच्यावरून हे सिद्ध होतं की भारतीय…
महापौरांना धमकीचे पत्र लिहिणारा अखेर सापडला
मुंबई/ महापौर किशोरी पेडणेकर यांनी धमकीचे पात्र लीहणारा इसम अखेर सापडला असून तो वकील आहे. विजेंद्र म्हात्रे असे या वकिलाने नाव असून तो उरण मधील आहे आणि पनवेल मधून त्याने हे पात्र पोस्ट केले होते आता तपास यंत्रणा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतीलदोन दिवसांपूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या महापौर बंगल्याच्या पत्त्यावर एक धमकीचे पात्र आले…
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या टाकल्या होत्या ना… मंत्रालयात लावलेल्या जाळ्यात उड्या टाकणाऱ्या अजित पवार गटाच्या आमदारांना राज ठाकरेंचा टोला
मुंबई/धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नये तसेच पेसा अंतर्गत भरती करण्याच्या मागणीसाठी अजित पवार गटाच्या काही आमदारांनी आज मंत्रालयातील लावलेल्या सुरक्षा जाळ्यांवर उतरून आंदोलन केले यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी शिरवळ आमदार डॉक्टर किरण लहाने काशीराम पावरा हिरामण भोसकर राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांचा समावेश होता त्यांचे हे आंदोलन मंत्रालयात खळबळ उडवून देणारे…
भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे/भाजपाचे पुण्याचे माजी खासदार आणि विद्यमान उपाध्यक्ष संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सध्या त्यांच्यावर पुण्याच्या हृदयी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.संजय काकडे हे बांधकाम व्यावसायिक असून सध्या ते भाजपाचे उपाध्यक्ष पुण्यामध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी पार पडली होती शिवाय त्यांच्यावर सोपवण्यात आलेली…
पोलिसांच्या अटी जरागेना अमान्य! संघर्ष अटळ
मुंबई/ मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून निघालेले मराठा आंदोलक आज मुंबईत धडकणार आहेत. पण सरकारने त्यांना २० सशर्त अटीसह केवळ एका दिवसाची परवानगी दिली आहे.मात्र जरांगेना हे मान्य नाही. त्यामुळे पोलिस व आंदोलक यांच्यात संघर्ष अटळ आहे.दरम्यान जरंगेच्या विरोधात आता ओबीसीही आक्रमक झाले असून, आज ओबीसी महासंघाच्या बैठकीत जरांगे यांच्या दबावाला घाबरून, जर सरकारने काही…
