मुंबई -तब्बल दीड वर्ष ज्या कोरोनाने संपूर्ण जगाचे जनजीवन आणि अर्थव्यवस्था उध्वस्त करून टाकली त्याने पुन्हा एकदा आपल्या दारावर टक टक करायला सुरुवात केली आहे .अशावेळी गेल्या दीड वर्षात जे लोकांनी भोगले ते पुन्हा नशिबी येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेला सावध केले जात आहे.लसीकरण आणि मास्क किती आवश्यक आहे हे सांगितले जात आहे.अशावेळी सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे.विज्ञानाच्या जोरावर जगाने कोरोणावर मात केली हे खरे असले तरी कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होण्यापूर्वीच करोना गेला अशी समजूत करून घेऊन आपण सर्व निर्बंध हटवून पूर्वीसारखे कामाला लागलो .यात कुठेतरी आपली आणि सरकारची सुधा चूक झाली होती हे आता आपल्या लक्षात आले आहे. भारता पुरते बोलायचे झाले तरी भारतात जवळपास 4 लाख लोकांचा कोरोणाने बळी घेतला होता .शिवाय कोरोना काळात लागलेले लोकडाऊन आणि त्यामुळे बंद पडलेले उद्योग धंदे याने आर्थिक नुकसान झाले ते वेगळेच!पण त्याही पेक्षा लोकांना जो मानसिक त्रास भोगावा लागला त्याच्या आठवणीने अंगावर शहारे येतात.आणि म्हणूनच प्रत्येक जण ईश्वराकडून हीच प्रार्थना करीत आहेत .
Similar Posts
राहुल गांधी देशद्रोही असल्याचा भाजपचा आरोप
दिल्ली – कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी हे देशद्रोही असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते संबीत पत्र यांनी केला आहे .त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. हा आरोप करणारे संबीप पात्र यांनी माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संबित पात्रा यांनी दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी…
केजरीवाल यांची अटक योग्यच आहे – दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंगळवारी दिल्ली हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने केलेल्या अटकेविरोधात केजरीवालांनी कोर्टात धाव घेतली होती.अरविंद केजरीवालांची ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून अटक वैध असल्याची टिपण्णी केली आहे. कोर्टाने म्हटलं की, हे जामिनाचं प्रकरण नाही तर अटकेला आव्हान आहे. सोबतच…
मराठा आरक्षणाबाबत बुधवारी राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक
पुणे- यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत 20 जानेवारीपासून उपोषण करण्याचं जाहीर केल्यानंतर आता सरकारी यंत्रणांच्या कामानांही वेग आल्याचं दिसून येतंय. राज्य मागासवर्ग आयोगाची बुधवारी पुण्यात महत्वाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. पुण्यातील राणीच्या बागेतील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात सकाळी११. ३० वाजता ही बैठक होणार असून त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची…
विध्यर्थिनीला अश्लील क्लिप दाखवून विनयभंग करणार्या शिक्षकाला एक वर्षाचा तुरुंगवास
: मुंबई – विद्या देवीच्या मंदिरात ज्ञानाने पवित्र करणारा शिक्षक हा तर समजाच्या नजरेत देवदूत असतो पण आजकाल या देवदूतामध्ये राक्षस दिसू लागलाय . २०१६ मध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला अश्लील क्लिप दाखवून तिचा विनयभंग करण्याची संतापजनक घटना मुंबईत घडली होती . मुलीने तो प्रकार घरी सांगताच तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानंतर…
…जेव्हा तिकीटांचे दर सेन्सेक्सप्रमाणे बदलतात
मुंबई, दि. २ ( क्री. प्र.)- वानखेडेवर रंगलेल्या हिंदुस्थान-श्रीलंका सामन्याचे तिकीट मोठा वशीला लावल्यानंतरही पैशाने विकत मिळत नव्हत्या. यावरून तिकीटांची मागणी किती प्रचंड होती याचा अंदाज साऱ्यांनाच आला होता. मात्र आज सामना सुरू होताच काळ्याबाजारात तिकीटांचे दर अक्षरशा मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सप्रमाणे क्षणाक्षणाला बदलत असल्याचे एक वेगळाच अनुभव आला. सकाळी १० वाजल्यापासून मुंबईची लोकल क्रिकेटप्रेमींनी…
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार यांचा शपथविधी
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळालं असून २४३ जागांपैकी २०२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने येथील निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, भाजप सर्वाधिक जागा जिंकत येथे मोठा भाऊ बनल्याचं दिसून आलं. त्यामुळे, बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता देशाला होता. अखेर, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून…
