ठाणे/ फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांची व त्यांच्या अंगरक्षकाची विचारपूस केली . यावेळी स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बर्या व्हा बाकीचे आम्ही बघू असे राज ठाकरे यांनी सांगितले तसेच अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून याबाबत सरकार आणि महापालिकांना काहीतरी करावेच लागेल असे सांगितले .
Similar Posts
प्राजक्ता माळी बाबतच्या वादग्रस्त विधानाबाबत सुरेश धस यांची दिलगीरी
सुरेश धसांच्या वक्तव्यानंतर संतापलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीनं वादळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात धस यांनी आपली माफी मागावी अन्यथा कडक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर तिने सीएम फडणवीसांची भेट घेतली होती. तसेच राज्य महिला आयोगात तक्रारही दाखल केली होती. याचवेळी महायुतीतील नेत्यांनीही धस यांची चांगलीच कानउघडणी केली होती. याच सगळ्या घडामोडींनंतर आता सुरेश धस यांनी…
मुंबईत अवकाळी पाऊस
मुंबई/ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काल मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावूस पडला राज्याच्या इतरही भागात पावूस पडला या अवकाळी पावसामुळे सोयाबीन आणि कपाशीचे मोठे नुकसान झालेयकाल दुपारनंतर मुंबईच्या आकाशात ढग जमू लागले आणि हळू हळू अंधार दाटून आला त्यानंतर पावसाची रीप रिप सुरू झाले अकाली आलेल्या या पावसामुळे मुंबईकर काहीसे गांगरून गेले…
राजठाकरेंना दोषमुक्त करण्यास न्यायालयाचा नकार
इस्लामपूर – शिराळा येथील मनसेचे आंदोलन आणि त्यात झालेली दगडफेक या प्रकरणी दोषमुक्त करण्याची राज ठाकरे यांची मागणी अखेर इस्लामपूर न्यायालयाने फेटाळली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा दोषमुक्ती अर्ज इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. ज्यामध्ये दगडफेकही झाली होती. सरकार पक्षाकडून याप्रकरणी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही- तरीही कुणा विषयी आमच्या मनात द्वेष नाही
राज्यसभा निवडणुकीतून संभाजी राजेंची माघारमुंबई/ शिवसेना,भाजपा आणि राष्ट्रवादी या तिन्ही प्रमुख पक्षांनी दिलेला शब्द फिरवल्यामुळे अखेर काल अपक्ष उमेदवार संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली .यावेळी त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विषयी नाराजी व्यक्त केलीसंभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीत सहावा उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी त्यांनी सर्व…
बेळगावमध्ये ऊस आंदोलन चिघळले पोलिसांच्या गाड्या फोडल्या टोलनाके तोडले
बेळगाव/सध्याबेळगावमध्ये ऊसदरवाढ आंदोलन चिघळलं आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर क्रॉस येथे गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी हे आंदोलन सुरु आहे. कर्नाटकातही ऊसदराचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे याठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभा केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील शेतकरी संघटना व शेतकऱ्यांकडून ऊसाला प्रतिटन चार हजारपेक्षा जास्त भाव मिळावा यामागणीसाठी हे…
जियो और खुलकर बिनधास्त पियो- तीन दिवस पहाटेपर्यंत दारूची दुकाने खुली रहाणार
मुंबई – थर्टीफिर्स्टची प्लॅनींग करणाऱ्या मद्यपीसाठी एक आनंदाची बातमी आहे नाताल आणि थरटी फार्स्टला दारूची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने २४,२५ आणि ३१ डिसेंबरला दारूची दुकाने पहाटे ५ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. दारू पिणाऱ्यांसाठी हि एक मोठी पर्वणी असल्याने सर्व पिणार्यांनी सरकारचे जाहीर आभार मानले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या या परवानगीमुळे मद्य प्रेमींची…
