ठाणे/ फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांची व त्यांच्या अंगरक्षकाची विचारपूस केली . यावेळी स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बर्या व्हा बाकीचे आम्ही बघू असे राज ठाकरे यांनी सांगितले तसेच अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून याबाबत सरकार आणि महापालिकांना काहीतरी करावेच लागेल असे सांगितले .
Similar Posts
इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर, दि.१०:- इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार…
काळू बाई सह सर्व यात्रा रद्द
सातारा/ सध्या देशात कोरॉनाच्य तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून त्याचा प्रमुख हॉट स्पॉट महाराष्ट्र ठरतोय कारण महाराष्ट्रात दिवसाला ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आज पासून राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत त्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी चां समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील काळूबाई ची यात्रा यंदा रद्द करण्यात…
पुण्यात स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा
पुणेः परवा पुण्यात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची धक्कादायक घडली घडली होती. आता पुन्हा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान झिंदाबादचे नारे लाव‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार पुण्यातील कोंढवा भागात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दोघांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले. दोन्ही आरोपी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना अटक केली आहे’मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोंढवा भागात…
महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंध रात्रीची संचारबंदी?
मुंबई/ करोनाचा तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता असून यात रात्रीच्या साचरबंदीचाही समावेश असेल याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसात घेतला जाणार आहेगणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे खरेदीसाठी मार्केट मध्ये लोकांची झुंबड उडते आहे त्याचा परिणाम म्हणून राज्यात करोनाची रुग्णसंख्या वाढायला लागली आहे .म्हणूनच राज्य सरकार…
दादर उड्डाण पुलाखाली बनवलेल्या पालिकेच्या उद्यानाचे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पणगार्डन सेल विभागाच्या अधिकार्यांची दिवसरात्र मेहनत फळालामुंबई (किसन जाधव) महानगरी मुंबई मध्ये इतक्या झोपडपट्ट्या आणि सिमेंटचे जंगल आहे की की मुंबईकरांचा श्वास गुदमरतो आहे अशावेळी दिवसभर कमधांद्यावरून दमून आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी दोन घटका निवांत घालवता येतील अशी जागाही उपलब्ध नाही .मुंबईकरांची ही अडचण लक्षात घेऊन तसेच मुंबईला स्वच्छ…
अचानक बेस्ट बसेसचे 25 मार्ग बदलले तर 45 खंडित केले- प्रवाशांकडून संताप व्यक्त
मुंबईतील बेस्टची बससे सेवा शिस्तबध म्हनुण प्रसिध्द आहे .या सेवाचे देशभर कौतुक होते . कोविड काळात बेस्टने मुंबईकरांना दिलेली सेवा कौतुकास्पद आहे. मुंबईची रेल्वे सेवा बंद असताना बेस्टने उतम सेवा दिली . परतू बेस्टच्या अध्यक्षपदावर महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा सोयीचा माणूस आणि महाव्यवस्थापक बसवला जाऊ लागला त्यापासून या सेवेचे अध;पतन सुरू झाले .अचानक बेस्टने प्रवाशांचे अनेक…
