मुंबई/ लसीकरण मोहिमेत १० महाराष्ट्राने दहा कोटींचा टप्पा पार करून देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत दुसरा क्रमांक पटकावला आहे . पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे मंगळवारी पाच वाजता महाराष्ट्रात दहा कोटी पासष्ट हजार २३७ लोकांचे लसीकरण झाले आहे यातील काहींचा एक तर काहींचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात वेगाने लसीकरण मोहीम राबवण्यात आली त्यामुळे हे उद्दिष्ट गाठता असेल त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी खूप मेहनत घेतली . महाराष्ट्राची लोकसंख्या साडेबारा कोटी आहे त्यातील दहा कोटी लोकांनी लस घेतली ही मोठी गोष्ट असून त्यामुळेच महाराष्ट्रात करोना चा प्रादुर्भाव कमी झालाय
Similar Posts
राज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजना ही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कणेरी मठ येथील संत समावेश कार्यक्रमात उपस्थित प्रबोधनकारांना आवाहन देशी गायींना पालनपोषणासाठी प्रति दिन 50 रू. आणि राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा विशेष सन्मान कोल्हापूर, (जिमाका) : राज्य शासनाने गोरगरीबांसाठी, महिलांसाठी तसेच जेष्ठांसाठी, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजनांमधून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले. अशा या योजना राज्यातील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या प्रबोधनातून करावे असे आवाहन…
परशुराम घाटात दरड कोसळली वाहतूक ठप्प
मुंबई/ मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून चिपळूण / कलंबस्ते लोटे मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून कोकणात पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे परशुराम घाटात रात्री दरड कोसळून सर्व दगड माती रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प…
दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवादी महिला डॉक्टरचे महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस
मुंबई/दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नवनवीन खुलासे व्हायला सुरुवात झाली आहे. दिल्ली स्फोटाचे कनेक्शन हे फरिदाबाद मॉड्यूलसोबत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी फरीदाबादमधून डॉक्टर जम्मिल शकील आणि लखनऊमधून डॉक्टर महिला शाहीन शाहिद हिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आता महिला डॉक्टर शाहीन शाहिदचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे….
मुंबई विद्यापीठाच्या स्पेलिंग मिस्टेक चा १.६४ विद्यार्थ्यांना फटका
मुंबई/संपूर्ण जगात ज्या मुंबई विद्यापीठाचे नावलौकिक आहे त्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचा कारभार किती भोंगळ आहे ते पुन्हा एकदा उघडकीस आलेले आहे विद्यापीठाने चक्क मुंबईच्या नावातच स्पेलिंग मिस्टेक केलेली आहे मुंबई ऐवजी मुंबाबाई असे उच्चार असलेले स्पेलिंग छापल्यामुळे मुंबई विद्यापीठातून पदवी घेतलेल्या २०२३/२४ बॅचच्या १.६४ लाख इतक्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे विद्यापीठ आता या सर्व विद्यार्थ्यांना…
जनगणना ‘लांबवणे’ अर्थव्यवस्थेला हानिकारक !
आपली दशवार्षिक जनगणना करोनाच्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आली. त्याला आता तीन वर्षे होऊन गेली. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन गेल्या. जनगणना प्रत्यक्षात कधी होईल याचा काहीच अंदाज नाही. काही हालचाल नाही. जनगणना लांबणे अर्थव्यवस्थेसाठी खूप हानिकारक आहे. देशाचे आर्थिक नियोजन, विविध सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. जनगणना लांबवणे राजकीयदृष्टया शहाणपणाचे नाही. या…
इंडिया आघाडीतून आम् आदमी पक्ष बाहेर
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने शुक्रवारी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीशी काडीमोड घेतला. पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय सिंह यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या वेळी आम आदमी पक्षाने महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार केला होता, मात्र आता आपच्या निर्णयाने इंडिया आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रीय…
